१ एए१३॥प0॥॥प्१. 5. | ४४6) "'पा) ॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥ -५'[॥3॥.५ २१ २1) ५. -___"ण<<<ट*स-> 6. 391511, ?॥1४१. :-:>>>-----_->"--->७->४ाशश /72//'/// ॥॥/1॥ २४०1६5, ?२१६॥७७६ ४० ७??६॥१०॥०७६$ ॥॥॥ए॥[॥॥. ॥॥॥१॥ ]॥॥॥])), ]. ॥. "णणा00$ (20-77 28।॥॥४॥1६0७0 581७० ?७81151-६0 3४ ग 1२.10) च. ४५1, ए॥०ए४१॥७॥०॥ 0 उ. 1)4145 09 1॥१40.4-5404174” ])ए11558, (1100111101, 1907, (27८06 ./ 7178, ( 7१०१/॥१७(८/८८ ७ारळट' ०८८ ॥. ॥ टा /०67.) [ १1) 17७1 (58 728ख'४०च 1४ 2 ]पाजालाह'. ] काव्यसंग्रह. ५१. “-०-७>-0-<००-----< श्रीशुभानंदस्वामिकृत महाभारत. -----ा (प२-९0.0-न्त्----- ६. भीष्मपर्वे. नजीक“ उत्सव सवेस्व्राचे पवेचि हं पवे भीष्मनांवाचे । गीताथोग्रतरससर अम्रतपदप्रद रुचे मना वाचे. ॥ *---%७०११2००---> श्र ह बाळकृष्ण अनंत भिडे, बी. ए. यांनीं एका हस्तठिखित प्रतीच्या आधारें शुद्ध करून आणि टीपा, प्रस्तावना व परिशिष्टे जोडून तयार केलें, तं मुंबईत जावजी दादाजी यांच्या 'निणेयसागर' छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनीं छापून प्रसिद्ध केलें. १९०५. किंमत १४ आणे. सूचना.--या पर्वाची पहिठीं ५६ पानें पूर्वींच्या संपादकांनी तयार केलीं होतीं. हे पर्व तयार करण्याच्या कामी रा० रा० बाळकृष्ण सीताराम जोशी (मुरूड-जंजिरा) यांनीं आम्हांस वेळोवेळीं जी मदत केली, तीबद्दढ आम्ही लांचे पार आभागी आहों. भ्रस्तावना. हिजाब अ अ १. कायसंम्रहग्नेथमालेतून मुक्तेथरी पहिठीं चार भारतपर्वे ब शुभानंदी उद्यो- गपर्व हीं प्रसिद्ध झाल्यावर कांहीं विद्वान्‌ हितचिंतकांनी अशी सूचना केली कीं, जरी मुक्तेथराचीं पुढील पर्वे मिळत नाहींत, तरी शुभानंदाची किंवा त्याच्यासारख्याच दुसऱ्या चांगल्या कवींची पुढील पर्वे उपलब्ध असल्यास त्यांचा या मालेत संग्रह करून, संपूर्ण अठरा पर्वोचें ओवीबद्ध चक्रीभारत प्रसिद्ध करावें. ही सुचना आम्हांस पसंत पडून, तसें करण्याचं मुक्रर करण्यांत आल. त्या संकल्पानुरूपच आज आम्ही शुभानंदकवीचं भीष्मपर्व महाराष्ट्रीयांस सादर करीत आहो. २. हे पर्व छापतांना आम्हीं एका हस्तलिखित प्रतीचे जरी शक्‍य तेवढें साहाय्य घेतठें आहे, तरी यास मुख्य आधार के० माधव चंद्रोबांच्या सर्वसंग्रहांतील प्रती- चाच आहे. सर्वसंग्रहांतील प्रतींत कबीच नांव सुभानन्त असें आहे व आमच्याजव- ळीठ हस्तलिखित प्रतींत कांहीं ठिकाणीं खुभानन्त, तर कांहीं ठिकाणीं सुबानन्त अस आहे. कायसंग्रहांतीलठ ओवीबद्ध उद्योगपये ज्या हस्तलिखित प्रतीवरून छापिठें आहे, तींत शुभानंद अर्स कबिनाम आहे. परंतु शुभानंद व खुभानंत (किंबा सुबा- नंत) यांचें कुळ, कुलदेवता, कुलखामिनी, मातृनाम, राहण्याचा प्रान्त, गुरुनाम, रचनापद्धति वगैरे बाबतींत पूर्ण मेळ असल्यामुळे हीं दोन्हीं नांवें एकाच व्यक्तीची होत, असें उद्योगपर्वाच्या प्रस्तावनेत नमूद करण्यांत आठेंच आहे. यासंबंधं आम्हांला आतां येथें इतकेंच सांगावयाचें आहे कीं उद्योगपबीत जरी सर्वत्र कविनाम शुभानंद्‌ असें आहे, तरी एके ठिकाणीं त॑ छुभानंत असेही आढळते, व त्या ठिकाणी 'त' हा वर्ण यमकाला अवश्य असल्यामुळें, तो लेखकप्रमादांनं पडला नसून, कवीने जाणून बुजून लिहिला आहे, हेंही उघड आहे. यावरून उद्योगपवांचा कता शुभानंद तोच शुभानंत हे अगदीं निःसंशय सिद्ध होते. बहुधा कवीच खरें नांव शुभानंद असून, त्याचे लोकव्यवहारांत शुभानन्त, सुभानन्त किंबा सुबानन्त असे उच्चार होत असावेत, असं वाटते, आम्हीं पूर्व वहिवाटीस धरून, शुभानंद अर्सेच कविनाम या परवीत कायम ठेविलें आहे ३. आमच्याजबळील भौष्मपर्बाची हसठिखित पोथी व सवेसंग्रहांतील प्रत यांत इतका कांहीं चमत्कारिक ब ठळक फरक आहे कीं, त्याविषयी येथ दोन शब्द ठिहिणे ब्ट--५--८-॥॥५-द-४८८॥ निर 010000" शतिश्वी उद्योगपवटीका प्राकृत । कतो भोक्ता श्रीअनंत । निमित्त एक शुभानत । ठुपा समथ ब्रिश्वंभराची. ॥ २।१४८. २ अवश्य वाटते. दोन प्रतींतीठ ही तफावत चांगली लक्ष्यांत यावी म्हणून या पर्वाला एक परिशिष्ट जोडिलं आहे. (परिशिष्ट २ र॑ पहा.) त्यावरून हें सहज लक्ष्यांत येईल कीं मंगलाचरण, गीतेच्या ७ १८ अध्यायांवरील समपद्यटीका, कौरवदळाचें वर्णन, कांहीं संकुलयुद्धे, शरपंजरीं पडलेल्या भीष्मार्चे व कृष्णाचे संभाषण वगेरे कांहीं प्रक- रणींच्या ओव्यांत दोन्ही प्रतींमध्यं अगदीं अक्षरशः तंतोतंत मेळ आहे. पण बभ्रीची उत्पत्ति, युद्धभूमिनिश्रय, बळरामाची ब्रह्महत्या, गजशवांनीं झालेला ल॑कानाश, वगैरे प्रकरणांत पांच पांच दहा दहा ओव्या जुळतात, परंतु इतरांत स्पष्ट भेद दिसून येतो. अर्जुनाचे कपिध्वजत्व, परशुरामचरित्र, शिखंडीजन्म, कृष्णाचे अजुनसारध्य बगेरे कथानकांत शंकढा फार तर पांच ओव्या अक्षरशः जमतील, पण बाकीच्या ९५ अगदींच स्वतंत्र! कथाभागांत मात्र बहुशः फरक आढळत नाहीं. गीतेच्या प- हिल्या सहा अध्यायांवरील टीका दोन्ही प्रतींत अगदीं स्वतंत्र आहेत. हसलिखित प्रतींतील गीतेच्या पहिल्या अध्यायाबरील टीका समपद्यही नाहीं, कारण तींत एकेका शोकाठा तीन तीन चार चारही ओव्या लागल्या आहेत. कित्येक विषय एका प्रतींत आहेत, तर दुसरीत नाहींत; कित्येकांचा एकींत संक्षेप, तर दुसरीत विस्तार! कांही कांहीं वर्णने मार्गपुढेंही झालीं आहेत. छापील प्रतींत दुर्गासतव गीतेपू्वी आहे, तर हस्तलिखित प्रतींत तो गीतेनंतर आहे! असा या दोन प्रतींत फरक कां आढळतो किंवा शुभानंदाला आपली पहिली कृती फिरविण्याचं काय प्रयोजन पडलें होतं, हे जाणण्यास आज कांहींच साधन उपलब्ध नाहीं, ४. शुभानंदाचा काळ ठरविण्यास कांहींच चांगलेंसं निश्चयात्मक साधन नाहीं, असे उद्योगपर्वाच्या प्रसावनंत लिहिले आहे. परंतु या प्रश्नाचा स्पष्टपणें निकाल लावण्याला हल्लीं आमच्या संग्रही असलेली भीप्मपर्वाची हस्तलिखित प्रत अगदीं पुरेशी आहे. या प्रतींतील शबटच्या अध्यायाचा उपसंहार फारच महत्वाचा आहे व त्याचा सबंध उतारा आम्ही प्रस्तुत ग्रंथाच्या अखेरीला टीपेत दिला आहे. त्यांत पर्वलेखसमाप्तीच्या काळाविषयीं अशा दोन ओव्या आहेतः-गोराष्ट्देशामाजारी । गोकर्णपंचक्रोशाभितरीं । शके सोळाशे अठ्यायशी उपरी । मास सप्त लोटले. ॥... व्यय संवत्सर आश्विनमासीं । मेदवार शुद्ध प्रतिपदेदिवशीं । पूर्ण केठें भीष्मपर्वासी । देवाठयीं कलशाच्या. ॥ शकांक, संवत्सरनाम, मास, वार, पक्ष व तिथी यासंबंधें येथें दिलेला काळ अगदीं सुसंबद्ध व निर्दोष आहे. यावरून शुभानंदाने भीष्मपर्वाची समाप्ति शके १६८८, व्ययनाम संवत्सर, शनिवार आश्विन शु० १, किंबा इ० स० १७६६, आक्टोबर तारीख ४ रोजीं केली अस स्पष्ट होतें. तेव्हां हा कवि नाझरेकर श्रीधर (० स० १६७८-१७२८) यांच्या मागून झाला व महिपति (इ० स० २ १७१५-१७९०) आणि मोरोपंत (इ० स० १७१९-१७९४) यांचा समकालीन होता, हें उघड आहे. तेव्हां उद्योगपर्वाच्या प्रस्तावनेत अनुमान केल्याप्रमाणे हा कवि खिस्तिशकाच्या अठराव्या शतकांत होऊन गेला, हें अगदीं निःसंशय ठाम होत आहे. ५. वरील कलमांत निर्दिष्ट केलेल्या उपसंहारावरून शुभानंदाच्या कुळगोतासंबंधेंही बरीच माहिती मिळते. शुभानंदाची जन्मभूमि गोराषंत (गोबेंप्रांतांत) गोकर्णा- पासून सुमारें पांचकोशांच्या अंतरावर असणारं 'अंकषला' ऊर्फ अंकोलें नांवाचे ठिकाण होय. हा कवि कोंडिण्यगोत्री असून, याचें उपनांव 'पिकळा! (?) असे होते. मांगीश ही याची कुळदेवता. याच्या पित्याचे नांव अनंत मांगिरीश, याच्या आईचे नांव जानकी व ती 'बोर्यकारभारकर' (१) यांची मुलगी. विशंभरगुरुकृपेने शुभानंदास ज्ञान प्राप्त झालें. प्रत्येक अध्यायांत गरुभक्तिद्योतक उपसंहारात्मक दोन ओव्या छापील प्रतींत आढळतात, परंतु त्या तशा प्रत्येक अध्यायांत हसलिखित प्रतींत आढळत नाहींत. ६. भौष्मपवीच्या छापील प्रतींत २१३ अध्याय आहेत, परंतु हललिखित प्रतींत २९ च आहेत. हस्तलिखित प्रतींतर९व्या अध्यायांत दहाव्या दिवसाचे युद्ध समाप्त होऊन त्यांत भीष्म पतन पावले. पुढे त्याच अध्यायांत एक अठरा ओव्यांचा उपसंहार आहे. यांत शुभानंदाने महाभारताचे, व त्यांतल्या त्यांत विशेषतः भीष्मपर्वाचे माहात्म्य सांगून, प्राकृत-मराठी-भाषेची अभिमानपूवेक तरफदारी केठी आहे. या उपसंहा- राचा सबंध उतारा ग्रंथाच्या शबटीं तिसऱ्या परिशिष्टांत घेतला आहे. त्यावरून शु- भानंदाचें मराठीवरील प्रेम; संतांविषयीं पूज्यभाब, निस्पृहता, हरिकीतनाची आवड ब भगबद्धक्तिपरायणत्ब हीं स्पष्ट होत आहेत. ७. शुभानंद हा मोठा संस्कृत पंडित होता असें नाहीं; किंबहुना त्यानें संखू- ताचें अध्ययन शास्त्रोक्त पद्धतीने केलं होते, असंसुद्धा वाटत नाहीं. मात्र त्यानं संस्कृतपुराणग्रंथ बरेच वाचठे असल्यामुळें व बेदांतविषयाचीही माहिती कांहीं वाचून ब तोंडोतोंडीं बरीच झाली असल्यामुळे, साधारण संस्कृत झोकांतील मुख्य मुख्य शब्द ऐकून एकंद्र मतलबाचा धूर्तपणे अंदाज करण्याची शक्ति त्याचे अंगीं आली होती अस वाटतें. हें अनुमान करण्यास उद्योगपर्वात फारशी जागा नव्हती; परंतु भीष्मपवीत शुभानंदानें भगवद्रीतेची समपद्य टीका देण्याची प्रतिज्ञा केल्यामुळें, हें रहस्य उघडकीस आलं आहे. हं आम्हीं भीष्मपर्वाध्याय (९ किंवा गीताध्याय १४ पासून दाखविण्याचा टीपांत मधून मधून प्रय्न केला आहे. मूळ गीता व शुभानंदी टीका ह्या संगतीं वाचून वाचकांनी यासंबंधें आपली खात्री करून घ्यावी. ८. शुभानंदाची कवीच्या नात्यानें योग्यता लहानसहान नाहीं. याची रचना १ अगदीं साधी, सरळ व बाळबोध आहे. त्यांत त्यानें शब्दाचे अबडंबर कोठेही केट नाहीं. मुक्ते्रराप्रमाणें संस्कृत शब्द खचून भरले नाहींत किंवा लांब ठांब समासां- नांही जागा दिली नाही. शुभानंदाची भाषा मधून मधून अलंकारिक आहे खरी, परंतु मुक्तश्वराप्रमाणें टपमारूपकांची याच्या ग्रंथांत रेलचेल आढळत नाहीं; शिवाय मुक्तेश्वराप्रमार्ग शुभानंदाची प्रतिभा व कल्पना अत्यंत जाज्वल होती असही दिसत नाहीं. शुमानंदाचीं वणन ब्रिस्तृत व पाल्हाळिक असतात, तरी पण तीं कंटाळवाणीं होत नाहींत, कारण त्याच्या वाणीत प्रसादगुण नि:संशय आहे. शुभानंदाच्या वाक्‍यरचनेंत कित्येक वेळां कांहीं चमत्कारिकपणा ब ९थिल्य हीं आढळून येतात. याचें एक ढोबळ उदाहरण म्हणज त्याची कमणिप्रयोगाची ठेवण होय. जेथें आपण कर्मणिप्रयोगांत तृतीयान्त कर्तृपद योजता, त्या ठिकाणीं शुभानंद कधीं कधीं प्रथमान्तपद्च वाप- रितो. उ०: -'राधासती पाळिठे माते' (उद्यो० ४२)४०), 'राधा करविठे पया- पान' (उद्यो० ४१:३१), 'कुंती श्रीकृष्ण पाहिला! (उद्यो २१॥४२), 'पूथा दिधलं आलिंगन' (उधयो०३१॥४२), 'अर्जुन उपदेशूनि श्रीपती । पुढें केसें केठ रणक्षितीं ।! (भीप्म० २४॥१२), 'स्बंचि तो बीर द्रोणी । श्रीकृष्ण बिंधिला सत्तरी बाणी ।' (भीप्म० २९२५), 'मग कोथ आवेश रावण । अजुंनधनुष्ये बिभांडलीं ॥ (भीप्म० ३०११५), 'एऐकतां मग पांडुनन्दन । स्थाणुकेथरी रक्षिठा, ॥' (भीप्म० २२२१६). ९ अखर बहुश्रत बाचकवृंदास एवढीच विनंति आहे काँ, पूण कुरु न्यूनगुणं भवेद्यतू, क्षमख यच्च स्खठितं ममात्र; | भ्रमोह्यये मानुषघर्म एव, क्षमा पुनः केवलदिव्यचिन्हम्‌. ॥ मुर्ड-जेजिरा, | ८ जानेवारी १९५०५. काव्यसंग्रहकार. विषय, पृष्ठांक, अध्याय, | | नरथवर्णने, अजुंनरथस्थकृष्णवणेन (१ ०४-११२); तुंबल- युद्ध (११३-१२०); कोरवांस अपशकुन (१२१-१२६) शिखंडीचे बुजविर्णे करुन अजुंनाचें भोष्माशीं लढणें सूर्यीसीं कृष्णस्तव करीत करीत भोष्माचें रथाखालीं पडणें (१२७-१५०); भीष्मशरपंजर, कौरवपांडवांचा शोक, कृष्ण- धर्मोदिक भीष्मास भेटतात (१५१-१६१); भीष्म उद्यी व पाणी मागतो, दुर्योधनाची फजीती, अजुन भौष्माला बाणांची ।उशी व भोगावतीचें पाणी देतो (१६२-१७७); भीष्मकृत पां- डवप्रशंसा व दुर्योधनास उपदेश (१७८-१८२); भीष्मकणे- संवाद (१८३-१५०); भीष्मकृष्णसंवाद (१९१-१९९); भी- घ्ममाहातम्य (२००-२०३); भीष्मपतन ऐकल्यावर पृतराष्र- गांधारींचा शोक, व त्याचें विदुरसंजयकूत समाधान (२०४- २१२); उत्तरायणांत प्राण सोडण्याचा निश्चय करून भीध्माचं शरपंजरशयन (२१३-२१८); पवेमाहातम्य व उपसंहार २१९-२२६) त. कोळ अवे, अग तवोशक. न शरिर. पदक | 77 णप"क-पपापपऱट “ल २ ऐकूण ग्रंथसंख्या २२८७ । परिष्रष्टे, र्र र वजया पृष्ठांक, टा र कळ मळ १ शुद्धाशुद्ध, अधिक टीपा, पाठभेद वगेरेंचे परिशिष्ट ... ... ..... १-३ २ | छापील प्रत व एक हस्तलिखित प्रत यांतील तफावतीचें परिशिष्ट... ४-८ हस्तलिखित प्रतींतील उतारा... .., .,., «० ०९९ ९ शुभानंदकृत भीष्मपर्वाची विषयानुक्रमणिका. ह... ९२७ क्क र पृष्ठांक, १ | मंगलाचरण (ओन्या, १-२०); संजयशिष्टाइ, कृष्णशिष्टाई, विषय, | अधयाय, कोरवपांडवांचे युद्धार्थ कुरक्षेत्रीं येणें (२१-४१); बुद्धभूमिनि श्वय व कृषीवलाची गोष्ट (४२-६१); भीमपुत्र बश्री याचा इतिहास (६२-९२) र. क- ०-० ६२ १-६ २ | अजुंनाच्या कपिध्वजत्वाचें कारण (१-७३), ७३ ६-९ ३ दुर्योधनाचा उलूकहस्तें पांडवांस ममभेदक निरोप व त्यास पांडवांचे उत्तर (१-१२); बश्रीचें पाताळाहून येणें, प्रथेकाचें वर्मावर बाण मारण्याचे त्याचें कोशल्य, युद्धांत जो पक्ष कमी पडेल त्याच्या तर्फे लढण्याचा त्याचा निश्चय, त्यामुळें कृष्णाला पडलेली चिंता, व शेवटीं कृष्णाच्या युक्तीने भीमहरें बश्रीचें | हनन (१३-४१); बळरामाचे साहाय्र्य दुर्योधनास पचूं नये म्हणून कृष्णाचा पेंच, बळरामाची ब्रह्महत्या, भूप्रदक्षिणा करून पापक्षालन करण्याचा ल्यास व्यासांचा उपदेश (४२-६०); भूप्रदक्षिणा करून परत येईपयंत दुर्याधनाचें रक्षण करण्यावि- षयीं बळरामाची भीष्मादिकांस ताकीद व बळरामाचे भूप्रद- क्षिणार्थ गमन (६१-७६ ); संजयास दिव्यदृष्टिदान (७७-८५). | ८९ ९-१४ ४ ' पांडवांची युद्धाची तयारी (१-८); अजुनरथवणेन(९-१७); कृष्णाच्या अजुनसारथ्याचें कथानक (१८-१०४); कोरवदळ | वर्णन (१०५-११३); अजुनाचा रणोत्साह (११४-१२१), ।१११ १४-२१ ५ | पांडवसंन्यरचना (१-१०); कोरवदळरचना व तत्पक्षीय राजे (११-२७); युद्वारभीं भीष्माचें भाषण (२८-४५); युयु- त्सूचें पांडवांकडे आगमन (४६-४९); युद्धारंभ, शिखंडीस धरण्याविषयीं दुर्योधनाची सेनिकांस आज्ञा, भीष्म हयात आहे तोंवर युद्धांत न जाण्याची कणाची प्रतिज्ञा, कौरवांस अपरा- कुन व पांडवांस शुभ शकुन (५०-६१); अर्जुनकृत दुर्गास्तव, तिर्चे दोन व वरप्रदान (६२-६७); अर्जुनाची युद्धाथे तयारी व गोताप्रसताव (६८-७५). ... ... ... ..» _ ,.. (७५ त कक क सवक रतत ध्‌ | २१-१५ 1 -* | विषय. | गीतेच्या पहिल्या अध्यायाची समपद्य टीका, ... ... जि ७ | गीतच्या दुसऱ्या अध्यायाची समपद्य टीका. ८ । गीतेच्या तिसऱ्या अध्यायाची समपद्य टीका. .., ... गीतेच्या चवथ्या अध्यायाची समपद्य टीका. ... १०. गीतेच्या पांचव्या अध्यायाची समपद्य टीका. १५. गोतेच्या सहाव्या अध्यायाची समपद्य टीका. ... ... १२. गीतच्या सातव्या अध्यायाची समपद्य टीका. ... ... १३. गीतेच्या आठव्या अध्यायाची समपद्य टीका. १४' गोीतच्या नवव्या अध्यायाची समपद्य टोका. १५' गीतेच्या दाहाव्या अध्यायाची समपद्य टीका. १६, गोतेच्या अकराव्या अध्यायाची समपद्य टीका. ... १७, गीतेच्या बाराव्या अध्यायाची समपद्य टीका. ... ... १८. गीतेच्या तेराव्या अध्यायाची समपद्य टीका. १९. गीतेच्या चवदाव्या अध्यायाची समपद्य टीका. ... ... १०: गौतेच्या पंधराव्या अध्यायाची समपद्य टीका. २१! गीतेच्या सोळाव्या अध्यायाची समपद्य टीका. ... १२ गीतेच्या सतराव्या अध्यायाची समपद्य टीका. .., ... २३. गतच्या अठराव्या अ"यायाची समपद्य टीका २४. गीतामाहात्म्य (१4-११); पांडवांचे भाध्मादिकांच्या भेटीस ' जाणें व ल्यांची कारवसनेकडून निर्भत्सना, भीष्मादिकांचें पांड- बांस आश्रासन (१२-३७): संकुल्युद्ध, प्रथमदिनसमाप्ति (१८-१०१) हन र त, "हे २५ धमाची जयाविषयीं चिंता व कृष्णाने कललं त्याचे समाधान (१-४), द्वितीयदिनयुद्धारंभ, भीप्माजुनयुद्ध (५-२४), द्रोणधृष्ट- दरम्र्‍युद्ध (२५-२९), भीमकालिंगयुद्ध (२०-३७) संकुलयुद्ध (४०-५६). ..«. .. ० , भापण (७-१०), भोष्माचे युद्धलाघव (११-१५), भीष्माजु नयुद्ध (१६-२६), भीमाचा पराक्रम (२७-३३), रणांगणांतील | युद्ध, द्रितीयदिनसमा्ति (४४-५२); मारुतिमंदोद्रीसंवाद, ' मंदोदरीनें केळेला नरनारायणांचा उपहास (५३-६९). भीष्माजुनांचा संवाद (१४-४३), भीमधृष्टयुत्र व द्रोण यांचं ५६ २६. तृतीयदिनयुद्धारंभ (१-६), दुर्योधनाचे भीध्मास लागेसं | र! ,.' ६९ | | ६७-७२ ७३-७५ ७६-७९ कयशाप्राज | अध्याय. २७! चतुर्थदिनारंभ (१-४), मंदोदरीनें केठेला उपहास मारुति- मुखं ऐंकिल्यावरून कृष्णाची नेकत्येस गजप्रेतं भिरकावण्याची भीमास आज्ञा (५-१२); तुंबल संकुलयुद्ध (१३-२७); द्रोण- दुपदयुद्ध (१८-१४); निरनिराळीं दृंद्युद्धे (१५-५३); भी- माचा पराक्रम (५४-६५); भीष्माजुनयुद्ध (६६-७२); भीम व दुर्योधन यांचें मछयुद्ध, दुर्योथनाची दुदेशा व भीष्माने के- लेली खाची सुटका (७१-१०१). २८ दुर्याधन व भीप्म यांचें चतुर्थदिनरात्रीं झालेलें संभाषण (१-८); गजप्रेतांनीं लंकेचा नाश, बिभीषण व मंदोदरी यांची ' तारांबळ, मदोदरीचें कृष्णास शरण येऊन करुणा भाकणें (९२-३०); पंचमदिनारंभ, नैक्रेत्येस गजप्रेतें न टाकण्याची कृ- ,षणाची भीमास आज्ञा (११-३४); तुंबलयुद्ध (१५-५३); दु- | योधनभीष्मसंवाद, पांडवांशीं सलोखा करण्याचा भीप्माचा उपदेश, इरईस पडून युद्ध चालविण्याचा दुर्योधनाचा निश्चय | (५४-६५). त्र श॑. ह २९ सहाव्या दिवशीचे युद्ध (१-४३); सप्तमदिनयुद्ध (४४-६४); | अष्टमदिनयुद्ध, शकुनिसुतवध, इरावानाचा अलंबुषासुरहर्स्ते | वध (६५-७९); घटोत्कचाचा पराक्रम (८०-९५); भीम- हस्ते कुंडवध (९६-९७); संकुलयुद्ध व अष्टमदिनसमाप्ति ,(९८-१०६). ... १३०. कर्णशकुनींच्या सांगण्यावरून दुर्योधन भीष्माची निर्भत्सना व , कणीची स्तुति करितो, भीध्मकृत कर्णनिंदा, अर्जुनप्रशंसा व | निवोणयुद्धप्रतिज्ञा (१-१८); भीष्माची निवोणयुद्धाची तयारी | (१९-२९); भागेवरामकथा-सहस्रबाहूे त्रासविलेल्या प्रथ्वीला विष्णूचे आश्वासन व परशुरामजन्म (३०-६२); परशुरामाचा | व्रतबंध, जमदम्नीस कामधेनुलाभ, परशुरामाचे शत्नविद्याध्ययना- स्तव कैलासी गमन, (६३-७५) सहख्बाहूस दत्तात्रेयप्रसाद, सहस्रबाहू व रावण (७६-११८); सहखबाहूची इंद्रपद्‌ घेण्याची इच्छा, इंद्राचे भय व॑ नारदाची युक्ति (११९-१२८), ... टं पृष्ठांक ] गज | १०१, ७९-८५ ६५ | ८५-८८ दी 2: आड ह हनकाल मात य . १०६ ८८--५४ १२८) ९४-१०१ ३* २२ विषय. नकम भयान मला जमदम्नीच्या अरण्यांत मृगया करण्याची नारदाची सहल्त- बाहुस सद्रा(१-१०); मृगयेने श्रमलेल्या सहत्लबाहूस जमदप्ीचें सपरिवार भोजनास येण्याचें आमंत्रण (११-२९); जमदमीच्या आश्रमांतील अनपेक्षित थाट ब तो पाहून सहल्वबाहूची आश्चरय- चकित स्थिति (१०-५५); हा कामघेनूचा प्रसाद आहे हें कढल्या- वर, तिला हरण करण्याचा राजाचा निष्फळ प्रय्न (५६-७२); कामधनू हातची निसटली हें पाहून रागानें सहख्रबाहू जमदमीस मुलांसह मारतो (७३-७९); रेणुकेचा शोक, परशुरामाचे कलासाहून निवन, व क्षत्रियनाशाविषयीं प्रतिज्ञा (८०-१००), पित्याचे उत्तरकायीनंतर परशुरामाचे सहत्रबाहू- बरोबर युद्ध, सहस्रबाहूचा वघ(१०१-१४४),परशुरामकृत क्ष- त्रियसंहार, कोंकणोत्पर्ति, भीष्मास धनु्षिद्यादान (१४५-१६३); रामावतार व कृष्णावतार यांच्या हेतूच दिग्दर्शन (१६४-१७१). नवमदिनारंभ, अजुंनाचे सारथ्य करणाऱ्या कृष्णाचे वर्णन १७१ (१--१८); अभिमन्यूचा पराक्रम (१९-२२), संकुलयुद्ध (२३- ११), मध्यान्हकाळ, कृष्ण अर्जुनाच्या घोड्याची चाकरी करितो, पार्थभाग्यवर्णन (३२-३५); भीप्माची निर्वाणयुद्धाची व कृष्णा- कडून शस्र धरविण्याची प्रतिज्ञा (४०-५३); निर्वाणयुद्ध, अजुंनाची दीनावस्था ('५४-८४), कृष्ण चक्र हातीं धरून भोष्मावर उस- ळतो, त्या वेळीं झालली प्रलयकालासारखी स्थिति (८८-१००); | भीध्मकृत कृष्णस्तुति (१०१-१०६); इतक्यांत अजुंन सावध ३२ होऊन कृष्णास परत फिरवितो (१०७-११४); अजुंनाचं हर- लाघव व नवमदिनसमाप्ति (११५-१२५); धमाची जयाविषयीं | चिंता, कृष्णसंमतीनं त्याचें भीष्माकडे भीध्माचाच वधोपाय विचार- . ण्यासाठी जाणें (१२६-१२८):भीष्मकृष्णसंवाद (१३९-१४७); भीष्माचे धमाला आत्मवधोपाय सांगणें (१४८-१५९). ... १५९ शिस्बंडी जन्मकथा, सुगंधीशंतनुविवाह (१-५ ०); भीष्म- । कृत काशिराजकन्याहरण (५१-५७); अंबेचा आशाभंग (५८- ६२); तिचें भागवरामास शरण जाणें व भागंवभोष्मयुद्ध (६३- ७८); भार्गवाचा भीष्मास शाप, अंबेचें तपश्चरण व शिखंडीजन्म (७९-९४); दशमदिन, सेनापरिगणन (५८-१०३); अर्जु. | | | 1 1) 9 । र रि | | | १०१-११० ११०-११८ शुभानंदकविकृत महाभारत ----7णर०1 १४.५. ६. भीष्मपवू(.-- १५0 । “/५ ह) / क्र ह १ “४ «० र क च त पा श्र अध्याय पहिदा. ५८: वि “ शि रश ी यी “क. री वं र चू (आंब्या ) व ० क ह र .» ०४) र त 1 आदीं वंदिटा विन्नेथ्वर | जो सकळकळाईश्वर | ज्याचे सरणे' विप्नांधकार | हरे हरेभक्तजनाचा, || १ ॥ जो वित्लकुंजरातं केसरी । जो वरिप्तमा सूर्य धौरीं । जो विम्नतृणाम्री चराचरी । यालागीं वित्तेश्वर नाम तुझें. | २ ॥ ऐसा स्तविला विप्नेश्वर | ठेविला तेणे मस्तकाँ. अभयकर | म्हणे, 'स्चीं ग्रंथ सुंदर | मत्प्रसादे काव्यटीका.”' ॥ २ ॥ प्रसन होतां ज्ञानगगेश । मग नमिलं शारदेस, । "माते! कृपा करीं अशेष | भारत वदवीं मम मुखें. ॥ ४ ॥ भारतामाजी भीष्म- पर्व | श्रीकृष्णवाक्याचें छावव । युद्धारंभगती अपूर्व । वदवी सव मम मुखी.' ॥ ५ ॥ तंव दाखा प्रगटली अंतरीं । म्हणे, 'ग्रंथ करावा बरवियापरी' | म्ह- णोनि हस्त ठेविळा शिरीं । कृतकृथता निर्धारी मी मानी. ॥ ६ ॥ आतां नमूं तो सट्टरु । जो परमात्मारूप ईश्वर । जेणें फेडिळा भवांधकारु । स्वहस्त माथां ठेवुनी. || ७ ॥ सर्वदेवमय सद्गुरु | कोणा नेणवे जयाचा पारू । यासी दी दंड नमस्कारु | केला म्यां निर्धारी. || ८ ॥ प्रयक्ष आला घ्यानांतरी | प्रेरिता झाला मदंतरी, | 'श्रंथारंभ करी निर्धारी! । म्हणे कृपेनं आपुल्या. ॥ ९॥ ऐसं सद्ररुचें वरदान झालं | तेणं मन्मन उल्हासळं । एवं संतपरपरेतं नमिले । एकाभावें साष्टांगीं. | १० ॥ ब्यासदेव शुकयोगींद्र । गोडपाद श्रीशंकर । वंदिठा खामी श्रीवर । टीका चतुर तयाची. || १! ॥ प्राकृत कवी ज्ञानदेव | निरृत्तिखामी सोपानदेव । मुक्ताबाई नामदेव। तुकोबा विसोबाखंचर. || (२॥ एकनाथ जनादन । ज्यासी दत्तात्रेयाचे दशन | विश्वभर सहुरुनिधान । मुक्ते श्वर बंदिळा. ॥ १३ ॥ रामदास बामनखामी । केशवखामी शिवरामखामी | नपा १, ह्या कवीबद्दळ उपलब्ध असलेली मादिती आम्हीं मार्गे उद्योगपर्वाच्या प्रस्तावनेत दि आहे. २, ही संतमंडळी थेथ्रे कालानुक्रमानें दिलेली नाहीं. पण श्रीधरास नमन केळे आहे म्हणून ह्या कवि शके १६६० च्या पुढें झाला असला पाहिने, २ झुभानंदकविकृत [भीष्मपर्व ऐसे अनेक संतपदरज मी । आनंदभावें वंदितो. ॥ १४ ॥ तुम्ही संत समर्थ | मी करुणा भाकितों अनाथ । मजला करावें सनाथ । भारती टीका वदवावी, ॥ १५ || ऐसं स्तवितां संतजनां । तयांसी आली करुणा । म्हणती, “भीष्मपर्व- रचना । प्राकृतमती बदावी.' || ६॥ रेसा संतअनुग्रह झाला । तेणें उल्हास मनीं वाटला । हेची नमन श्रोतयांठा । ऐका म्हणोनी श्रोतय़ां. ॥ १७ ॥ आतां सहावे भीष्मपवे । अपूर्बामाजी अती अपूर्व | जयामाजी श्रीकेराव । विश्वरूप पाथा दाखवी. ॥ १८ ॥ तरी हे महाभारती कथा | राजा जन्मेजयो परिसता । व्यासशिष्य असे वक्ता । वैशंपायन क्रपिवर्ये, | १९ ॥ तेची कथा श्रेतयांप्रती | आरुप बोले अज्ञान मती । क्षमा करोनि ऐकिजे संतीं । बदेन भावार्थी निजप्रीती. ॥ २० ॥ जन्मेजय राजा प्रश्न करी, । 'बैशंपायना ! अव- धारी । श्रीकृष्ण राहिला बिराटनगरीं । पुढें कैसेपरी पैं झाठे! ॥ २१ ॥ तें ऐकावया आवडी भारी । स्वामी ! निवेदा सविस्तरी । भीष्म पडला शारपंजरी | तें ऐकावें निर्धारी आवडे, | २२ ॥ कैसें झालें तें कथन । इच्छामरणिया आलें मरण | तें सांगावें समूळ कथन' । म्हणुनी चरण वंदिले. ॥ २१ ॥ बेशेपायन म्हणे, 'राया ! । धर्मे कौंखसभे गावल्गणी पाठविठिया | तो येवोनी दर्योधनाचिया । बोळे अभिप्राया धर्मसभे. ॥ २४ ॥ 'राज्यविभाग नेदी तुम्हांतें । मागुती जावें वनवासाते । द्वादश लोटोनी त्रयोदशातें । गुप्त असतां राज- विभाग. ॥ २५ ॥ मग भीष्म द्रोण आणी बडिलें । नाना दृष्टांतवचने बोधिलें । न मानोनी चौघांतें बोळे । जावें वनामाजि कीं युद्ध” ॥ २६ ॥ ऐसें घर्गसभेसी गावत्गणें । कथिले दुर्यीधनाचें बोलणें । यावरी प्रयाण श्रीकृष्णें । कुंजरपुरा पे केठे. ॥ २७ ॥ मग शिष्टाई सर्वादेखतां । भीष्मद्रोणादि सभेसी असतां । विभाग मागतां कोरवनाथा । नये चित्ता तयाच्या. ॥ २८ ॥ मग मागे पंच प्राम । पदर पसरोनियां पुरुषोत्तम, । तेंही नाइकोनी बंधकर्म | रावें श्रीकृष्णा योजिले. ॥ ९९ ॥ तेव्हां विश्वरूप दाखवुनी सभेसी । भ्रम घातला दुर्जनांसी । मग आज्ञा मागोनि सकळांसी । पांडवालयासी पैं आठा. ॥ २९० ॥ तेव्हां म्हणे मनमोहन, | “धमा! उपाय न चले आन शिष्टाई न मानी दर्योधन । मरणा धरणें घेतलें. || ३१ ॥ नाइके पितयाचें वचन । नाइके गांधारीचें वचन | न मानी भीष्मद्रोणवचन । विश्वासी पर्ण कणोदी. ॥ ९१२॥ तयांनीं सांगितलें कारण । भीमाजुनांचें आम्ही करूं न । जय साधूनी तुजढागुन । देऊं राया ! निश्चये.' ॥ १९ ॥ ऐसं धमोसी कथन करुन । म्हणे रशरणिशॉकिशणाणी णणणणण000 000 णी ण ण प अलका कनक. ऱ्य १, संजय, २.तो धमेसभे येवोनी दुर्योधनाचिया भभिप्राया बोलतप्ते-भसा अन्वय, ३. संजयानें १ अध्याय] महाभारत. | “निघावे कुरक्षेत्रालागुन.' । ऐकोनि सेनादि राजनंदन । घेउनी पंडुनंदन निघाले. ॥ १४॥ कोरबहेर जाऊन वाती । जाणविती राया कौरबनाथा, । 'सैन्य घेउनी पांडव तत्वता । कुरुक्षेत्रा पावले,' | १५ ॥ एऐकोनि दूतमुखींची वाती । दुर्योधन आज्ञापी सैनिकां समस्तां । स्थकुंजरहयपायदळगणिता । गणिले असे पूर्वीच. ॥ १६ ॥ ऐसें कौरसैन्य चाढत । गगनीं धुळोरा झाला बहुत | तों दुर्योधनादी दृप समस्त । आपुले पितरां नमिती, ॥ ३१७ ॥ स्त्रिया पुत्रा- दीक अप्रबुद्ध । माता पिता मेत्र वृद्ध । यांसी आक्ञा मागोनि सिद्ध । चालिले कुरक्षेत्री सर्वही, | १८ ॥ पावले सर्वही कुरुक्षेत्रा । सेनापतित्व गंगापुत्रा । देवोनि रचिली सेना पात्रा । सागरातुल्य विशाळ. ॥२९ ॥ इतुकी कथा गता- ध्यायीं । राया ! तुम्हीं श्रवण केली सर्वही । उद्योगपर्व तेथोनि पाहीं । संपूर्ण झालं पांचवे. | ४० ॥ आतां सादर ऐके करुनी श्रवण । जे भीष्मपर्व रसाळ पूर्ण । श्रीकृष्णलीळा अद्भुत जाण । ऐकें सावधान होउनी. ॥ ४१ ॥ ऐसीं दोन्हीं दळें कुरुक्षेत्रासी । तों श्रीकृष्ण म्हणे धमोसी, । 'रणासी भूमी पाहिजे जेसी । पाहूं तैसी निजांगे.” ॥ ४२ ॥ म्हणोनी पाथ हूपीकेशी । जाती दोघे ब्राझमणवेशीं । हिंडुनी पाहती भूमीसी । जे कठोर निदय ते काळीं. | ४१॥ तंव पिता पुत्र एके ठायी । खनन करीत पाहिळे पाहीं । तों व्याळरूपं श्रीकृष्णे पार्यी । डंसिलें तया कुणबिया, | ४४॥ तो पडला निचेष्टित पृथ्वीवरी । दुःखे तळमळे ला अवसरीं । पीतवास न पाहे ल्यासरी । आपुल्या विचारी तो वर्ते, ॥ ४५ ॥ बाप न पाहे तया अवसरी । म्हणोनी पुसताहे धुंदरी, । 'पुत्र व्याळें दंशितां निधोरीं । तुम्ही अंतरीं उगे केसे? ॥ ४६ ॥ त्यासी कांहीं उपाव करी. । मग येर बोले ते अवसरीं, । म्हणे, 'ऐकें वलुभे सुंदरी ! । सरळा क्रणानु- बंध पें याचा.' ॥ ४७ ॥ तंव म्हणती हे दोघेजण, । 'पुत्राच्या विषासी करीं निवारण, । येर म्हणे, 'तुम्ही त्राण होउन | लोभीं मन गुंतविले. | ४८ ॥ मिथ्या माया मिथ्या संसार । स्त्रीपुत्रगृहादी भ्रमाकार । कोण वांचळा मरतां, विस्तार । मृगजळन्याय असे कीं, ॥ ४९ ॥ नदीसी पर आलियावरी । वाहोनि काष्ठे मिळती एकसरीं । वियोगें विघडती मग दुरी । तयापरी हा संसार, ||५ ०॥ याचा आमुचा क्रणानुबंध तुटला । सवेंचि भुजंगें डंश केला.' । ब्राह्मण म्हणे गा! भला भला । परमार्थवंत तूं होसी'. || ५ १ ॥ पाथोलागीं म्हणे, 'पाहीं । रण- स्तंभ घालावा या ठायीं. । बोलत चालतां तयाच्या ग्ृहीं | गेळे झडकरी तेधवां, ॥ ५२ ॥ तयाची भाया अति सुंदर । तिसीं सांगितला विचार, । सर्प डंडिडा १. जन्मेजया, २, कुणब्याची बायको ब सर्पदंश झालेल्या मुलाची आई, १ शुभानंदकविकृत [भीष्मपव तव भ्रनार.! । ते म्हण, 'थोर नवळ काय? ॥१९१॥ जैसे अस्तमानी एके वृक्षीं । येऊनि बैसती अनेक पक्षी । प्रभाते उडोनी जाती दक्षी । आहारार्थ मेदिनी क्रमोनी. ॥ ५४ ॥ तैसाचि असे हा संसार | स्री पुरुष आणी कन्या कुमर.' | श्रीकृष्ण म्हणे पाथासीं, 'विचार । ऐके साचार इयेचा.' ॥ ५५ ॥ इतुकियांत पुत्राचें प्रेत । पिता घेऊनि आला त्ररित । कांता येऊने त्यासी न पाहत, । मग म्हणत, 'रण येथ करूं.'॥ ५ ६ ॥ मग देवे विष उतरविले । तों लया कृप्री- बळा प्राण परतले, । श्रीकृष्णारजुंन लावेळें । धर्मोपासी पैं आठे. | ५७ | म्हणती, तीक्ष्ण स्थान वहिले । रणस्तंभासि असें ब्रिलोकिलें.' । मग वर्तमान सांगितलें । त्या कृपीबळभूमीचे. ॥ ५८ ॥ निष्ठुर पुत्रासी पिता, । स्री म्हणे, कचा भती? । ऐसिया स्थळीं संग्राम करितां | क्षण न ठगतां जय लाभे. ॥५९९॥ रणसंभ पुरावा तये स्थानी । कौरव समूळ जाती नाश होवोनी । प्ुप्राय वधविता महारणीं । यरा तुम्हालागोनी येइट,' ॥६०॥ घर्म म्हणे, 'जगजीवना ! | सूत्रधारका मनमोहना !। आधीन असतां सकळ रचना । पुतळे आम्हां नाच- ब्रिसी. ॥ ६१ ॥ तों श्रीकृष्ण भीमाते । म्हणे, तुझिया पुत्रा बभ्नीते । पाता- ळाहोनी या युद्धाते । पाचारोनी आणिजे,' ॥ १९ ॥ भीम म्हणे, 'पत्र पाठ- वितां । बभ्नी येइल क्षण न लगतां | बाणाग्रीं पत्रिका लिहूनि देतां । येइल जाण कृष्णनाथा!' ॥ ६१ ॥ मग पत्र लिहुनी त्वरित । बाणाप्रीं खिळिलं असत । पाताळप्थे सोडिला जात | वेगेंकरुनी ते समयी. ॥ ६४ ॥ तेव्हां राजा म्हणे क्रपीप्रति, । 'तयाची केसी झाली उत्पत्ती | ते सविस्तर वाक्‍यपंथीं । बभ्रीची उत्पत्ती सांगावी.' ॥ ६५ ॥ वशंपायन म्हणे, 'रृपती !| पांडुराजा नि- माळा वनाप्रती । पांचही कुमर आणि कुंती । ब्राह्मणी हस्तिनावतीं आ- णिले, ॥ ६६ ॥ विशाळ पांडुरायाचें सदन । दौघलें सर्व संपत्ती भरुन | कुमरांसहीत कुंतीसी जाण । नेमोनि दिधले धृतराष्ट्र, ॥ ६७ ॥ पंधरा दिवस ढोटतां जाण । धृतराष्ट्र येवोनी आपण । कुमरांसि करुन इच्छितापॅण । करी समाधान कुंतीचें. ॥ ६८ ॥ दिवसे दिवस कुमर प्रबुद्ध झाठे । कोरवांसंगे खेळतां खमेळें । पैजे पण जिकी भीम बळें । म्हणोनी वेर कल्पिले, ॥ ६१९॥ फळें तोडितां कोरांते । अवघे पाहोनी बृक्षावरतें । तोची ट्रुम ताडितां लातं। तळीं पडती भडभडं. ॥ ७० ॥ ऐसी भीमाची आंगवण | शाकुनी दुर्योधन आणि कर्ण । खेळतां दचकोनि कोखगण । म्हणती, 'दारुण दिस- ताहे. ॥ ७१ ॥ हा होइल महापराक्रमी । आमुतें जिणेल संग्रामीं । आतांचि "ण पण 0000000000 तकाला... । १ (मुलाची) बायको, १. पुत्रासंबंधाने, १ अध्याय] महांभारतं. द यासी विचार आम्ही | शौप्रकाळें योजिजे.' | ७२ ॥ म्हणूनि मांडिली विवं चना । त्यांत म्हणती, 'करू वनभोजना । भोजनामाजी भीमसेन । घालोनि विष मारावा. || ७३ ॥ म्हणोनि वनभोजन गंगातटीं । सहसामोग्री सिद्ध ताटी । पाचारोनि पांचहि मंडपानिकटीं । तेथें क्रीडतां बहु श्रमठे. ॥ ७४ ॥ रात्रिमोजन आरंभिले । भीमासी विषोदक वाढिलें । ऐशापरी पे भोजन झालें । शय्या रचिली भिन्नभिन्न. | ७५ ॥ तों विषे घरला भीमसेन । मग चोघे मिळाले दूर्जैन । नागपाशीं सुदृढ बांधोन । गंगेत ठोटुनी दीधला, ॥ ७१ ॥ तेव्हां वाहवत गेला पाताळा । विखार झोंबळे सर्वांगाला । हा कथा- भाग आम्हीं पहिला । आदिपर्वी कथियेला. ॥ ७७ ॥ तेथ पाताळगंगा हाट- केश देव । तेव्हां नागकन्या तप करी अपूर्वे । भ्रतार इच्छोनी बळिया मानव । पद्मावती या नामे आराधी. ॥ ७८ ॥ तेव्हां गोरी प्रयक्ष झाली । म्हणे, 'ऐकें तक्षकबाळी ! । बाहोनि येईल ला माळ घाटीं' | ते पित्यासि तीणे सांगितले. ॥ ७९॥ ताणें तक्षका आज्ञा केली, । 'पुरुष वाहोनि येइल गंगाजळी । तयासी काढोनी थडीं ते वेळीं । आम्हाकारणें सांगों या.' || ८० ॥ आक्षेसरिसे दूत गेले । तों तेथें भीमररीर पाहिलें, । विखारी विष उतरीळें । पूर्वील जे कां सर्वही. ॥ ८१ ॥ मग चेतना आली भीमा । पाश तोडोनी पाहे खधामा | दिशा विलोकितां घातकमी । कोरवीं केलें जाणवले. ॥ ८२ ॥ तो चमत्कार तक्षकदूतीं । जाऊनि कथिठा वासुकीप्रती । प्रेतत्व लोपुनी सजीव मूर्ती । मनुष्य एक पातला, ॥ ८१ ॥ मग वासुकी येऊनि आपण । म्हणे, 'हा होय कृष्णप्रियरत्र” । सवन करोनी आठवी वरदान । कन्या बोलिली जं कांहीं, ॥ ८४ ॥ म्हणे, 'हें तों पाताळभुवन । कृष्णसेवक आम्ही सपस्थान | तूं मृत्यु- लोकींचा अससी कोण £ | मानवां जाण दुघेट येणे.” ॥ ८५ ॥ मग भीमें सर्वही समाचार । श्रत केला कोरवअविचार । बासुकी म्हणे, 'तूं साचार | भय न मानीं सर्वेथा.' ॥ ८६ ॥ मग संभ्रम नेउनी खस्थाना । सुमुह्रर्त॑ कन्या भीमसेना । लग्नसोहळा करोनी जाणा | दीघली पद्मावती राजेया ! ॥ ८७ ॥ अमृत प्राह्मूनी पद्चिणीसंगीं । क्रौडतां गभ धरिला तिजळागीं, । तोचि बश्नी जाण निःसंगीं । पराक्रमी पूर्ण बळियाढा. ॥ ८८ ॥ तया बोळवावया साठीं । श्रीकृष्णें पत्र पाठविलें उठाउठी, । तुरा प्रश्न केला म्हणोनि गोमटी । कथा पूर्बील बोलिला, ॥ ८९ ॥ ऐसें बश्नीचें कथन । जन्मोत्पत्ती कथिळो संपूर्ण । जन्मेजया ! सादर श्रवण । करुनी ऐके निजप्रीती. ॥ ९० ॥ पुढें बाणास्री पत्र देखोन । तिनीं बाणे मृत्युलोका जाण । येइल मातृआज्ञा वंदोन । तें शै शुभानंदकविकृत [भीष्मपर्व रसाळ कथन पुढें परिसें.! || ९१ ॥ प्रभुबिश्वंभरप्रसादे | श्रोतयां श्रवणी निघती दोंदे । शुभानंद प्रेमानंद | संतचरणा विनटला, ॥ ९२ ॥ ..--->>-2:५>०८-: णा “*-: अध्याय दुसरा. राजा म्हणे, 'जी वक्तया । वैरांपायना ! व्रिज्ञानसूयी! । पार्थथ्वजीं हनुमंत बैसाया । कायर कारण सांगिजे. ॥ १ ॥ सविस्तरें सांगोन | मग पुढील करावें निवेदन.! । कपी म्हणे, 'राया ! धन्य धन्य । श्रोतया! सज्ञान तूं होसी. ॥२॥ तरी द्रोपदीसयंवरा पूर्वी कथिले । जे ब्यासें आदिपर्वी वर्णिळे, । मग पांडव इैद्रप्रस्था स्थापिले । धूतराष्ट्रराजें राजया ! ॥ ३॥ तेव्हां नारदें नियमिलळे येब्ोनी, । 'पांच पुरुषा स्री एक म्हणोनी । तरी स्त्रियांपासोनी पुरुष गुणी | अनर्था प्राणी पावले, ॥ ४ ॥ म्हणूनि मद्राक्यें नियमबंधन । करितो तुमच्या हिताकारण । उलंधिल्या होईल पतन । राजभ्रिये एक तप. ॥५९॥आणितो दोपनिवारणा । करावी लागेल भूप्रदक्षिणा । सकळ तीर्थे करितां खाना । राजस्थाना मग मिळे. || ६ ॥ म्हणूनि नेम तो आइका । एकमास एकाधरी देखा । असतां चोघीं मानावी मातृका । तेसंच परंपरा पांचांहीं, ॥ ७ ॥ गुरू- दैरजांचे मंदिरी । तेथेचि असावी हे सुंदरी । प्रसूत झालिया दुजे मंदिरी । जावें तिणे समाज्ञे, | ८ ॥ आणि एका घरीं असतां जाण । दुजा पाहील पाप- दृष्टीकरुन | तरी मच्छापा योग्य जो पूर्ण । तेणें तीथांटण मग कोजे, ॥९॥ तुम्ही सात्विक पांडव बंधु । तेथ येईल लोकापवादु । त्त्रीपासूनि ठांछन- शाब्दु । नये ऐसे वतोवें.' ॥ १० ॥ ऐसं नेमे वर्ततां ऐक दिनीं । ब्राह्मण आला आक्रंदोनी, | 'गाई नेल्या! म्हणे 'चोरुनी! | म्हणूनि करुणा भाकित. ॥ १ १॥ हाक करीत नगरी आठा | ती श्रुत झाली पार्थांला । मग ब्राह्मणा म्हणे, उगला । आणूनि गोधन पैं देतों. ॥ १२ ॥ कर्राने ब्राह्मणाचे समाधान । भापण प्रवेश शास्त्रांठागुन । धर्म द्रौपदी एकांतस्थान । तेथें धनुष्यबाण पै होतें. | १९ ॥ तेथें जातां निद्रिस्थे । दृष्टीस पडलीं अवचितें । मग धनुष्य- बाण घेऊनि त्वरितें । तस्करांसी दंडिळे. | १४ ॥ गोधनें आणूने ब्राह्मणासी । देऊनि पाठवी सखस्थानासी । मग नारदनेमवचनासी । स्मरूनि तीर्थासी नि- घाला. ॥ १५ ॥ घेऊनि धर्मादिकांची आज्ञा । पार्थ निघाला तीर्थाटणा । सकळ तीर्थ हिंडूनि भुवना । दक्षिणरामेश्वरा पातला, ॥ १६ ॥ तेथे तीर्थबिधी '्टटणशालणीण री) 0 00 की एत 0 शी?” 0 ;0ी0?”0ी?0ीण णी की णच शण 0000णणीण चया कदी. “लीलाच ल कक. कक व्ह > १, युरुन-उदरजस्युरु आणि पुत्र यांच्या, णोाणिणीश शण णी 00000 णक? णा टप १७ १. न २ अध्याय] (- (७७ > ' महाभारत, ७ करावयासी । अजुन निघे सेतुबंधासी । सकळ तोथमाहारम्य ब्राह्मणापासी । विधि- युक्त ऐकिले तेधवां. | १७ ।॥ मग रामेश्वर आराधिळे । राममहिमा पुराण वाचिले । त्यांत बानरी सेन्य उतरिले । पाषाणीं सेतु बांधोनी, ॥ १८॥ रावण- वधासीं लंके जातां, । ऐसी ऐकिली पुराणकथा, । मग पार्थ पुसे श्रोयां वत्त्यां । संशय चित्ती आणूनि. ॥ ॥९ ॥ 'श्रीराम धनुधर शिरोमणी । तरी सेतु बां- घिला कां पाषाणी? । बाणीं न बांधिला म्हणूनि । संशय आला मानसीं.” ॥२०॥ तेथे श्रवणासि बैसळा हनुमत । त्याणें सांगितला वृत्तांत । म्हणे, 'वानर असं- भाव्य अड्धुत । पर्वतप्राय पैं होते. ॥ २१ ॥ तयांच्या पदघातेंकरून । बाणसेतू होईल चूर्ण । म्हणोनिया श्रीरघुनंदन | पाषाणीं बांधोन उतरिले.! ॥ २२९ ॥ ऐकूनियां ऐसी वचनोक्ती । विश्वास न वाटे पार्थाप्रती । म्हणे, “कोण तुम्हीं हें निश्चिती । मजला प्रीती सांगावे. | २१ ॥ मारुती म्हणे, 'मी श्रीरामभ्रत्यू । वायुवीर्येज अंजनीसुतू । श्रीरामस्मरणीं अहोरातू । असतों रक्षीतू पं येथे.' | ९४ ॥ मा मारुती म्हणे, 'धनुधेरा ! । तुमचा कोण प्राम? कोण थारा ? | येथ आलासी कोण विचारा १।मजला चतुरा! तें सांगे.' ॥२५॥ पार्थ म्हणे, 'मी श्रीकृष्णदास । हस्तनापुरीं सोमवंश । पुरुषार्थी पंडुराजा नरेश | असें तनुज तयाचा. ॥ २९ ॥ कांहीं नारदोक्तीचे गुंती । भूप्रदक्षिणेसी सक- ळतीर्थी । करितां रामेध्वर देखोनि चित्तीं । आनंद झाला सर्वागी. ॥ २७ ॥ परी एक नवठ वाटतें । बाणसेतु वानरपादघातें । चूर्ण होईल म्हणीतलें मातें | इाब्द पुरुषार्थातें लागला. | २९८ ॥ श्रीरामा ऐसा धनुर्धर । नाहीं झाला पृथ्वी- वर । असतां पाषाणी श्रम थोर । व्यर्थ केला मज वाटे.' ॥ २९ ॥ ऐसें ऐकोनी पार्थवचन, । “आम्ही वानर बळियाढे प्रण. | बाणसेतूची काय आंगवण | शस्त्र- घर पूर्ण जाणती ” ॥ १० ॥ वचन ऐकोनी मारुतीचे । पार्थ म्हणे, 'ऐक साचें. | म्यां बांधिल्या शरसेतुचें । पिष्ट केसं पैं होतें !' | ११ ॥ ऐकतां कोपला वा- नर । म्हणे, 'ऐक रे! तूं धनुधर । सेतु बांधी तूं सत्वर | करितों चूर एक मी. ॥ १२ ॥ आणि सेतुभंग केला जर । दास तूं जाण माझा निर्धार | न मो- डिल्या म्यां सेतु दुर्धर । तुझा साचार मी दास.' ॥ १३ ॥ ऐसें दोघेही अनुवा- दोन । दोघे सर्सावळे घालुन पण । सेतु बांधोनियां अजुन । 'झाला पूर्ण' म्हणतसे. ॥ ९४ ॥ मारुतीस म्हणे, 'करी चूर्ण” । म्हणतां केळें उड्डाण | भुभु- क्वारे करूनि गजेन । 'श्रीरघुनंदन' म्हणतसे. ॥ १५ | घालितां सेतूसि पाद- घात । चूर्णची झाळा अकस्मात । म्हणे, 'यशस्वी श्रीरवुनाथ' । म्हणे, 'साम्थ्य तयाचें! | १६ ॥ मग पार्थ करी अघोबदन । आश्चर्ये निश्चय झाळा पूर्ण । ह शुभानंदकविकृत [भीष्मपर्व वानर बळियाढे म्हणून । सर्त्यांच बोलिला वानर, ॥ १७ ॥ मारती म्हणे, 'रे घनुधरा! । तू दास झालासी किंकरा, । आतां नेईन लंकापुरा । रक्षण कराया बिभीपणा !' | २९८ ॥ ऐकूनि तयाचें वचन । चिंताक्रांत झाठें पार्थमन, । म्हणे, 'हे द्वारकावासी श्रीकृष्ण! । जिकिळें मजळागून वानरें. ॥ ९९ ॥ धांव धांब गा यदूगया ! । कृपासागरा करुणाल्या ! । भक्तवत्सला ! संकटी या | सोडवी काया पैं माझी. ॥ ४० ॥ ऐकूनि अजुंनाचें वचन । गजबजोनि आठे जग- जीवन, । ब्राह्मणवेप बृद्ध घेऊन । समीप आले तयाच्या. ॥ ४९ ॥ म्हणे रे! कासया भैसळ येथ । योजूनि कोण तो कार्यार्थ ?' | मारती घाळूनि दंडवत | सांगे वृत्तांत सर्वही. ॥ ४२ ॥ 'सेतु भम केला म्यां पणीं । म्यां जिंकिळें या- लागुनी । दास्यत्व कराया ल॑ंकाभुवनीं । नेईन निघारें मी आतां.' | ४९ ॥ रकोनि म्हणे, वृद्ध ब्राह्मण, । 'यासि साक्षी नव्हते कोण. | मज सय न वाटे. म्हणुन । बोठे जगजीवन ते काळीं, ॥ ४४ ॥ मग म्हणे, 'रे वानरोत्तमा! | साक्षी कोण तो सांग आम्हा,' । दोघे म्हणति, 'साक्षि या कमी | कोणी नव्हतें स्वामिया !' ॥ ४५ ॥ ब्राह्मण म्हणे, 'अवघें असत्यू. । आतां मी राहतां साक्चि- भूतू. । तुवां बांधिजे अखंड सेतू! । म्हणतां पार्थू उमजला. ॥ ४६ ॥ अजुन म्हणे, 'पावला श्रीकृषग', । म्हणूनि ह्ये सेतुबंधन । करूनि म्हणे, “झाला संपूर्ण? | तों जगजीवन काय करी. ॥ ४७ ॥ कूर्मरूपं सेतुतळीं । पृष्टी लावी श्रीवन- माळी । मग यऊनि वानराजवळी । सेतुची होळी करी की.' ॥ ४८ ॥ मग झारुती म्हणे, 'जी द्विजतरा! | साक्षी तूं! म्हणूनि सत्वरा | उड्डाण करितां श्रीर- घुवीरा । स्मरोनि अंबरा पे गेला, ॥ ४९ ॥ पुन्हा लोटला सेतूवरी । सत्राणें पादप्रहार करी । तों चंडू उसळे जयापरी । तयापरी मारती उसळला, || ५० ॥ सेतु अभंग जाणोनी । मारुती विचारी आपुल्या मनी, । पणीं जिंकिले मजलागुनी । विचित्र करणी हे झाली, ॥ ५१ ॥ ब्राह्मणे सांगीतळें, 'वानरा! । तूं भृल्य झालासी खरा.' । मारुती म्हणे, 'सथ्ची द्विजवरा! । सखामित्व वीरा पैं आलें.' ॥ ५२ ॥ असुनामनी आल्हाद थोर, । म्हणे, 'मज पावला यदुवीर', । तों निजरूप प्रगटटूनि श्रीधर । भेटे अजुंना ते काळी. ॥ ५१ ॥ असुन घरिठे दोनी चरण | श्रीकृष्णे दीघलें आलिंगन, । सवेंची रामरूप धरुन । कपीस दशन दीघळे. | ५४ ॥ कपीनें पाहोनी श्रीरामा, । म्हणे, 'दीघळें दशन मेवऱ्यामा! । पण दयाळू' म्हणूनि पादपद्मा । धरिठें सद्रद होउनी. ॥ ९५ ॥ कपीसी आळठिंगोनी रघुनंदन, । म्हणे, 'अवतार नर नारायण । ----न- नी १, नाश. १ अध्याय] महाभारत. ९ दोनी रूपें कृष्णाजुंन । म्यांचि धरिलीं जाण पे. ॥ ९६ ॥ त्रेतीं दुष्ट राक्षस बघिळे । तेचि द्वापारीं क्षत्रिय जन्मे । त्यांच्या संहाराथ॑ अवतार धरिले । साक्षात म्यांची पैं दोन्ही. ॥ ५७ ॥ तरी नर विजय हा पार्थ, | नारायण तो मी श्रीकृष्णनाथ. । नराह्स्ते दुष्ट समस्त । भविष्यार्थ नाश असे. ॥ ५८ ॥ आणि अजुन माझा सखा मैत्र । जो नरावतार तंत्र, । दोघीं भूभार हरावया सववत्र । चरित्र विचित्र ऐसं असे,' ॥५९॥ ऐसें बोलतां श्रीरामराणा। कपी लागे अनन्य चरणा. । म्हणे, 'जयजया सीतारमणा ! । महिमा तुझा तूं जाणसी,! ॥६०॥ पुन्हा बोळे श्रीरघुनाथ, । म्हणे, 'तुझें भाष्य झालें मुक्त । कृष्णावतारीं सेतुबंधीं निश्चित । भेटी देईन म्हणोनी. ॥१ (॥ तेंचि हें आजी तुज कारण । रामरूप अवबगलों मी जाण । करावया हेतु तुझा पूर्ण. । म्हणूनि जगजीवन आलिंगी. ॥ १२॥ मग म्हणे, 'अंजनीसुता! । नेदीघोक रथ इंद्रें पार्थी । दिधलासे वैरी- बधाथी । मजला सारथ्यता करणें असे. ॥ १६९ ॥ तरी तुवां असावें ध्वजा. वरी । वेरी वधू नानापरी, | भूभार हरू पाथरी, । साह्य निर्धारी आम्ही तुम्ही, ॥ ६१४ ॥ जिष्णु होईल महारथी, । आम्ही मिरवू सारथ्ययुक्ती, । तुवां ध्वजीं राहोनि निश्चिती । रक्ष रणप्थी अजुना. ॥ ६५ ॥ राज्यीं स्थापूनि धर्ममूर्ती । सुखी करूं प्रजा बसुमती.' । 'अवश्य' म्हणूनि कपीपती । चरण प्रीती वंदिले. ॥ ६१६ ॥ मग श्रीकृष्णरूप धरून । कपीस म्हणे, 'ऐक वचन.। राम तो मी श्रीकृष्ण । जाण अभिन मारुती!' ॥ ६७ ॥ ऐस बोलतां यादवराणा | मस्तक ठेविला श्रीकृष्णचरणा । म्हणे, 'पा्थे स्मरतां त्या क्षणा | येईन जाणा सामिकायो.' || ६८ ॥ ऐसें बोळूनि मारुती । आज्ञा घेतली श्रीकृष्णाप्रती । पार्थांसी आलिंगूनि प्रीती । कदेळीरण्या पैं गेला, ॥ ६९ ॥ श्रीकृष्ण गेले द्वारावती । पार्थ हिंडे तीर्थोतीथी । सकळही भूप्रदक्षिणा प्रीती । द्वादशाब्द- पर्यंत पैं केली. ॥ ७० ॥ हेंचि कारण जन्मेजया! । हनुमंत ध्वजीं बेसावया । पुढील कथा ऐकावया । सादर कणी परिसिजे.' ॥ ७१ ॥ मागुती राजा प्रश्न करी । वैरांपायन वदेल निघोरी । तेंचि प्रेमे ऐकिजे चतुरी । रसिक निधोरीं पे असे. ॥ ७२ ॥ इति श्रीमन्महाभारते । भीष्मपर्व विश्वंभरवरितें । आ- ळस टाकूनियां श्रोते । शुभानंद म्हणे श्रवण करा. ॥ ७१ ॥ बट टही कय. 2९ अभ्याय तिसरा. जन्मेजयासि म्हणे वैशंपायन, । 'कौरवीं कुरुक्षेत्री सकळ सेन्य । रक्षिले २ शु० क० म० भी? १० शुभानंदकविकृत [भीध्मपबे दर्गदुडे रचोन । धान्यादि संग्रह संप्रहिले. | १ ॥ सेनापती गंगानंदन । देखोनि दुर्योधन आनंदघन । मग चोघे मैत्री बोलावुन । मांडिला विचार तो ऐका, ॥ २ ॥ म्हणे, 'पांडबांसी सांगोनी । वर्मशब्द बोलेल वचनीं । ऐसा पाठ- बिजे कोणी । तें विचारूनी सांगिजे.' ॥ १॥ तों पुढें उढूक नागातें । देखोनि बोलाविले यातें, . म्हणे, 'मैत्रा! जाऊनि पांडबांतें । सांगावें तुतें जें सांगेन,' ||४॥ म्हणे, 'उळूका ! हीणवचनीं । तुका बोलावें त्यांठागुनी । तेंचि श्रीकृष्णा वर्म वचनी । निर्भयपणीं तूं बोलें, | ५॥ म्हणावें, 'तुम्हीं नपुंसक साचार | मत्स्य- राजयाचे किंकर.' । ऐसें अनेक बोलोनी अंतर । त्रासी होणार तें बोले. ॥ १ ॥ :मीष्मादीक समर्थ शूर । यांसी करितां काय समर? । पळूनि जातां शोधूनि सत्वर | बोलं साचार मारीन मी.! ॥ ७ ॥ मग उळूकें जाऊनि धर्मसभेत । बोलणें दुर्योधनाचें बोलत, । ऐकूनि क्षोभळे समस्त | भीमादि सहोदर ते काळीं. ॥ ८॥ त्यासी शांत करी विभिजनक, । उत्तर वदे नागासी देख, । 'म्हणावें सिद्ध रणीं निःशेख । कोण पळेल तें पाहूं. | ९॥ तरी उढ्‌का! दुर्या- घनासी । सांग जाऊनि कपटियासी । आम्हीं सिद्ध असो रणासी । ऐसें त्वरेसी सांगावे.' ॥ १० ॥ उडूकें येऊनि दुर्योधना । सांगितली धर्माची आज्ञा, । तों इकडे रणांगणा । श्रीकृष्ण सर्ये पातले. | ११ ॥ जयवेळ शुभ मुहूतें । रणस्तेभ रोविला रणातें । पाहोनि विस्तीणे महीते । युद्धारंभाकारणं, ॥ १२॥ तेव्हां बश्नी पाताळाहुनी । तिनी बाणी मृत्युलोका येउनी । कुरु- क्षेत्री सर्वांसी विळोकुनी । पांडवांकडे जातसे. | ११९ ॥ तीनीं बाण तयाचे करीं । देखूनि आश्चये करी मुरारी, । म्हणे, 'तूं युद्ध करिसी कैसेपरी । तें निधोरी मज सांगे” ॥ १४ ॥ बश्नी बोले, 'पुरुषार्थे । तीं बाणी निकिन त्रेलो- क्यातें, । श्रीकृष्ण म्हणे, 'प्रसय मार्ते । दावी येथे भीमसुता !' ॥ १५ ॥ मग बाणाम्री शेंदूर भरिळा । म्हणे, 'लावितों तुझ्या वमीला,/ । बाण चापांतूनि सुटला । तो ढागला श्रीकृष्णपदपद्मीं. ॥ १६ ॥ बाण पुन्हा आढा हातीं । बमांगी खुणा पाहूनि श्रीपती । म्हणे, 'सामान्य नोहे निश्चिती! । म्हणूनि प्रीती बोलिला. | १७ ॥ 'उद्यां जिणावें कोौरांते' । तों बभ्नरी बोठे श्रीकृष्णातें, । “पाळीन मातेच्या आद्तितें । कौरव पांडवांतें नोळखूं) ॥ १८ ॥ श्रीरंग म्हणे 'ते आज्ञा केसी :' । बम्री म्हणे, 'खामी ! परियेसी । जेव्हां पत्र गेठें पाताळासी । बाणमुखें मेज आणू. ॥ १९ ॥ यांत लिहिळें वर्तमान । कौरव पांडशं युदद १, किला इत्यादिसंबंधो बुरुज, २, मला आणण्यासाठी, $ अध्याय] महाभारत. (१ दारुण । लयांत दातसंख्या 'ृतराष्ट्रनंदन । आम्ही पांचजण पंडूचे. ॥२० ॥ मातेने मजप्रती केली आज्ञा, । वेगे जाई मृत्युभुवना,! । मग म्यां सांगीतली विवंचना, । 'नोळखें कोणा मी तेथें.” ॥ २१॥ यावरी मातेने बोलिळी खुणा । कीं, 'शत कोरब जय साधिती रणा । मोडती पांच पांडव या कारणा । साह्य त्या रणा तू होई.' ॥ ९२ ॥ तरी उदयीक मोडेल जें रण । लाचें साह्य मी निश्चर्ये करीन', । मग श्रीकृष्ण म्हणे, 'सेद्य बिभ्न । वर्म कर्मे हा विधील, ॥२१॥ तरी मोडेल कौरवांची सेना । हा घात करील पांडुनंदना'. । ऐसें कल्यूनी यादवराणा । आदरें मरण ला पुसे. ॥ २४ ॥ समीप बेसविले बननीतें, । म्हणे, 'सर्वीचें वर्म कळे तूते । तरी तुझें वर्म तुज न कळतें । ऐसं नसे महा- वीरा !! | २५ ॥ मग बन्नी म्हणे, 'भीमकरें। मज मृत्यु असे निघोरें'. । ऐकूनी श्रीकृष्ण म्हणे, 'सत्वरें । रणस्तंभ पाहिजे रक्षिळा. ॥ २९ ॥ कांहीं कौख करिती कुटिळ । त्वां जाऊनी तें रक्षिजे स्थळ । पूजा अपूनी रणसंभा सकळ| आजि रात्रीं केवळ रक्षावा.' | २७ ॥ 'अवश्य' म्हणूनि भीमसुत । निघाला रणस्तंभ असे जेथ, । प्रजा अपूनी बैसला रक्षित । तों अभ्रे गगनांत उदेलीं. ॥ २९८ ॥ तेणें झाला अंधकार । तों श्रीकृष्णं पाहिला बृकोदर, । तयासी सांगे, 'तुवां सत्वर । रणस्तंभ साचार रक्षिजे.॥ २९ ॥ कौरखांचे कुटिळ थोर । झाकुनी कांहीं करील मकर । यालागीं जाऊनी सत्वर । कुटिलसंहार करावा. ॥ १० ॥ त्वां न बोलतां तयासी । गदाघात ओपिजे मस्तकासी. । 'अवश्य' म्हणूनी गदेसी । घेऊनि भीम चालिला. ॥ ३१ ॥ दुरूनी पाहे जंब तेथ । तंव एक पुरुष आहे अद्भुत, । मग घाढूनियां गदाघात । पाडिला मूछित भू- तळीं. ॥ १२ ॥ तेव्हां 'श्रीलारायण' म्हणूनि । बभ्नी बोलोनी पडतां क्षणी । भीमें वचन ऐकूनी कानीं । समीप पाहो पातला. ॥ १९१ ॥ जंतर पाहे न्याहाळूनि लातें । तंव बभ्नी बोळखिला तेथें, । मग ललाट धरूनि मेदिनीते । आपटी भीम तडतडां. ॥ ९४ ॥ आक्रोश फोडिली हाक । तो. धमोदी चो- घांनीं ऐेकून शोक । सत्वर येऊनियां रणसंभीं देख | पाहिला विचार तेथींचा, ॥ ९२६ ॥ मग धर्म शांतविलें अनुजातें । म्हणे, 'प्रारभ असे रणातें, | कोण बांचे मरे नेणूनी शोकातं । किमर्थ बापा! करितोसी? ॥ १६ ॥ रणी जिंकि- लिया विचक्षणा आपण । मग केला जाईल शोक दारण', । मग सल मानू- नियां भीमसेन । उगाची राहिला ते काळीं. ॥ १७ ॥ उपरी प्रातःकाळ तेथें झाला, । तों गांधाराचा दूत येऊनि बोलिला, । म्हणे, 'धर्मराजा ! सत्वर युद्धाढा । ५८५५-४८-५२: ॥पापपपााशा डमाडाडड - कयणाणी पणा णी0ा?ण ण १07१० १२ शुभानंदकबिकरत [भीष्मपर्व पाचारिले रणांगणी. ॥ ९८॥ धर्म म्हणे, 'बश्नीचें दहन । आजी करणें असे आम्हांलागुन । उदईक युद्धा येऊं म्हणोन । दुर्योधनासी सांगावें. ॥ १९ ॥ मग सकळ सैन्य मिळालें । बश्नीचे प्रेताजवळीं आलें । तंब बभ्रीनें वचन बोठिळें । निचेष्टितपणें असतां कीं. | ४० ॥ म्हणे, 'मी युद्ध पाहेन सकळ । देहदहन न करा तों काळ.” । मग शमीचे वृक्षी भीमबाळ । धर्मराये राखिला मुरकर. ॥ ४१ ॥ ते मार्गशीषंथयुद्द एकादशी । पारणें सारूनी दुसरे दिवशीं । लगबगें सिद्ध होऊनि युद्गासी । राहिले पांडव त्या काळीं. ॥ ४९ ॥ श्रीकृष्ण विचारी आपुळे चित्तीं । बळराम असतां कौरसंगती । तरी अजिक्य पांड- बांसीं रणपंथी । धृतराष्ट्रनंदन म्हणतसे. | ४९ ॥ म्हणूनि सभंवतें जों पाहतां । तों सूत पुराणिक पाहिला अवचिता । तया श्रीकृष्ण पाचारूनी सांगतां । वचन तत्वतां ते समयी. ॥ ४४ ॥ म्हणे, 'भीष्मसभेसी तुम्हीं जावें । क्षणभरी पुराण सांगावें । तोंपर्यंत आम्ही अवघे । सिद्ध शस्तरास्री पें होतो. ॥ ४५ ॥ नातरी ते सिद्ध असती । न येतां आम्हां शब्द ठेविती, । तरी भीष्मासी वि- ठंब होय ती रीती । करावी सत्वरी द्विजवरा!' ॥ ४९६ ॥ 'अवश्य' म्हणूनी ते समयीं । पुस्तक पुराणाचे घेऊनी लवलाही । पुराणीक भीष्मसभेसी पाहीं । आला लगबगें ला क्षणीं. ॥ ४७ ॥ भीष्म बैसला पारणें करूनी । अनेक बीर बैसले त्या स्थानीं । बळिभद्र यादवेंसी ते क्षणीं । वाट पाहे भीष्माची, ॥ ४८ ॥ तों पुस्तक सोडून पुराणिक । सभेसी इतिहास सांगे अलोलिक । ती संपूर्ण ऐकावया नावेक । भीष्माचार्य बैसला. | ४९ ॥ क्रोथ आला बळि- भद्रातें, | दूत पाठविला भीष्माचार्यातें । भीष्म म्हणे, 'ऐकूनी प्रसंगातें । येतों रस सांगावे. ॥ ५० ॥ पण प्रसंग ऐकूनी जाणा । पुराणिकासी देऊनी द- क्षणा' | ऐसें दृतीं सांगतां त्या क्षणा | बळभद्रराणा क्षोभळा. ॥ ५१ ॥ मग रथाखालीं उतरोन । आला भीष्मसभेलागून । देखूनि उठिले अबघेजण | पु- राणीक आपण नुठेची. ॥ ९९ ॥ पहिला क्रोध याचा होता । विशेष आला न उठतां । म्हणून मुसळें तत्वतां । मारोनियां टाकिळा. ॥ ५१ ॥ हाहाकार वर्तला तेथ । जाहाला ब्राह्मणाचा घात, । हत्या घडली अलयद्भुत । इतुक्‍्यांत अनंत पातला, ॥ ५४ ॥ बळभद्र म्हणे भ्रोकृष्णाते, । भ्राह्मणहयया घडली माते, । काय कीजे ऐसिया दोषाते? । परिहार निश्चित वदावा. |॥ ५५ ॥ श्री- कृष्ण म्हणे, 'न कळे माते । पुसावें आपण ब्राह्मणबर्याते.' । तों वेदढ्यास पातले तेथे । शिष्य सांगात घेउनी. ॥ ५९६ ॥ सर्वी करूनी प्रत्युत्यान । चरण वॅ- दिती सकळ सभाजने । तो विनविलें श्रीकृष्णाप्रजान । की, 'त्रह्महयया मज घडली. ३ अध्याय] महाभारत. १२३ ॥ १७॥ तरी या दोषाचा परिहार | मजला सांगावा जी! साचार.' | मग श्री- वेदढ्यास उत्तर । सांगती परिहार तो ऐकें. ॥ ५८ ॥ ब्यास म्हणे, 'बळदेव ! जाणा । करावी लागे भूप्रदक्षिणा । विलंब न करीं अधेक्षणा.' । तैसें श्रीकृष्ण- राणा बोलिला, | ५९ ॥ 'त्रह्महत्या दोष दारुण । आतांची जावें निघोन,' । ऐकूनी उठिला संकषेण | तीर्थाभिगमन करावया. ॥ ६० ॥ तें ऐकूनी दुर्यो- धन । येऊनी धरिळे दोनी चरण । म्हण, 'कोणा करीं देऊन | आम्हांसी टाकुन जातां जी !?' || ६ ! ॥ तंव बळदेव आदरें बोठे, । 'अष्टादशा दिवसीं येईन वहिले । श्रीकृष्णासीं नेमवाक्य बोलिले । जाण निघोरें सुयोधना !' || ६२ ॥ मग वि- चारिलें भीष्मद्रोणा । कणेशल्यादीबिकणा, । 'तुम्हीं रक्षावा कोरवराणा । अ- षादर दिन संम्रामी./ ॥ ६१ ॥ मग नेमूनी दोघळे दिवस । दहा रोज भा- गिले भीष्मास, । द्रोणाचाय पंचदिवस, । युद्धी रक्षील गांधारा, ॥ ६४ ॥ कणोसी म्हणे, 'दोनी दिवस । रणीं रक्षिजे कौरवांस,! । शल्यासी म्हणे, 'अधे- दिवस । तुवां राजयास रक्षिजे. | ६५ ॥ गदायुद्धी दुर्योधन रृपती । अ्धदि- वस युद्ध करिती । मी येतसें मव्यरातीं | अठराविया दिवसी. | ६६॥ मी आलिया निश्चितें । भय नाहीं गांधारातें । पराभवूनी पांडवांते । राज्य तूते दे- ईन मी, ॥ ६७ ॥ जरी एक रणीं पडेळ पांडव । तरी लांसीं राज्य सुख नाहीं वैभव । आणि एकादा उरलिया कोरव । निश्चये राव तो जाणे! ॥६८॥ एस सांगूनी दुर्याधना । बळदेव निघे भूप्रदक्षिणा । तों यादव म्हणती, 'संक- प्रेणा ! । आम्ही येऊं तव संगी. ॥ ६९ ॥ तुजवीण आम्ही सर्वथा । न राहो येथ यादवनाथा ! । भूप्रदक्षिणा करूनी युद्धाथा । येऊं परतुनी तव संगी! ॥ ७० ॥ 'अवऱ्य' म्हणूनी यादव ठृपती । चालिला भूप्रदक्षिणे निदांपार्थी । अश्वत्थामा कृपाचार्याप्रती । आज्ञा मागूनी म्हणतसे. | ७१ ॥ 'तुम्हीं सक- ळही भूपाळगणीं । कौरव रक्षावे समरंगणीं । अठरा दिवसी परतोनी । प्रद- क्षिणा करूनी येतसों.! | ७२ ॥ 'अवश्य' म्हणोनी समस्त तपती । नमस्कारिले बळदेवाप्रती । मग पुसोनियां श्रीकृष्णाप्रती । चालिला मनोगती बळराम, ॥ ७१ ॥ बळदेव गेलियावरी भूप्रदक्षिणा । श्रीकूष्ण आला पांडवसदना । धमोसी निवेदिली सकळ रचना । आतां विलंब रणा न लाविजे. ॥ ७४ ॥ तंब पांडव उतावीळ बोलती, । 'उदईक संग्राम करुं जी! निश्चिती । सर्वसिद्धा त्रयोदशी तिथी । आरंभूं संग्राम सुदिनी.' | ७५ ॥ ऐसी त्रह्महत्या बळदेवातें । घडली म्हणूनी पुराणातें । द्वादशीसी नाइकती श्रोते । वक्तेही न वाचिती अ- (४ झुभानंदकविकृत - [भीष्मपव द्यापी, ॥ ७९ ॥ असो. बळदेव यादवांसहित । भूप्रदक्षिणे आज्ञापूरनी सुगंधी- सूत । ब्यासदेव गळे गजपुरांत । कुरुअंधासी पुसावया, | ७७ ॥ देखोनियां व्यासमूर्तीतें | विदुर आणि अंब्रिकासुतें । नमस्कारूनी चरणातें । एजोपचार अपिले. ॥ ७८ ॥ मग व्यास म्हणे, 'अंबिकातुता! । उदईक युद्ध माजेल कुरु- क्षेत्रा । सकळ मृत्यु पावती आतां । राहती तत्वतां पांडव. ॥ ७९ ॥ जरी तूं पाहसी तरी चक्षुतें । देईन तुजला मी निश्चितें.” । धृतराष्ट्र म्हणे, 'नठगे मातें । न पाहवे क्षयाते माझेनी.' | ८० ॥ ऐकून बोले व्यास भगवान, । 'तरी बद्रिकाश्रमीं जाऊन । सयवतीसंगीं तप आचरून । हरिस्मरणे सार्थक करीं.' ॥ ८१ ॥ मग म्हणे धृतराष्ट्र अंध, । 'भारती आइकावें वाटे युद्ध.' । ब्यात म्हणे, 'मनोरथ सिद्ध । करीन तुझा पैं आतां.' | ८२९ ॥ अंध म्हणे, 'मज न सांगे कोणी । अवघे गेले युद्धाकारणी । अपरोक्ष ज्योतिषी मत्सन्िधानी । ठेवी रणवृत्त सांगेसा,' ॥ ८४ ॥ परिसूनी अंधाच्या वचना । ब्यासें संज- यासी केली आज्ञा, । 'येथ राहूनी रणक्रमरचना । निवेदीं वात युद्धाची. ॥८४॥ कुरक्षेत्रींचें सर्वही वर्तमान । तं निवेदी 'धृतराष्ट्रालागुन, । तुज श्रप् न होती गपनागमन । करितां जाण मद्राक्ये.' ॥ ८५ || महाप्रसाद म्हणूनि येरें । चरण वंदिले संजयें चतुरें, । ऐसी आज्ञा करूनी ढ्यासेश्वरें । गमन केलें खा- श्रमा, ॥ ८६ ॥ यापुढें युद्ध गहन । होईल भूभारनिरसन । ततूर्वी गीता अ- जुंनाकारण । कथील श्रीकृष्ण आवडी. || ८७ ॥ तो श्रीगुरु प्रमु विश्वंभर । भीष्मपर्व वर्षेल रस अपार | श्रोते चातक निरंतर | आवडी श्रवणी प्राशिती. ॥ ८८ ॥ इति श्रीमन्महाभारत । प्रेमळ श्रवणीं धरूनी आर्त । श्रोते परिसोत कथा अद्भृत । झुभानंद विनवीतसे. | ८९ ॥ अध्याय चवथा, उपरी प्रात:काळी पंडुनंदन । सारिलं खानसंध्यादी भोजन । परिवारासहित गृपनंदन । सिद्ध शस्त्रात्रीं जाहले. ॥ १ ॥ कवचें आंगीं लेइलीं युक्त । तु- ळसी बिल्वमाळा गळां विराजित । नाना शंगार लेऊनी मंडित । रत्ममाळादी शोभती. ॥ ९ ॥ नमस्कारूनी मातापिता । तैसेची मानिळें धोम्यपुरोहिता । पूजोनियां श्रीकृष्णनाथा । धर्मरायें ते काळीं. ॥ १ ॥ म्हणे, 'तूं आमुचा जय- दाता । तुजेनी उपजे बळशौयता । शतधा चरणीं माथा । सदोदीत सर्वथा पैं तुझ्या.' ॥ ४ ॥ यापरी नमस्कारूनी श्रीकृष्णासी । धर्मराज बैसे जाऊनी रथासी | ४ अध्याय] महाभारत. १९ तयामागें भीमसेन त्वरेसी । जाउनी रथी बेसला. ॥ ९ || 'हरहर'शर्ब्दे करूनी गजर । सकळही निघाले महाश्ूर | धर्मासी शुभ शकुन वारंवार । विजय दे- णार ते होती. ॥ ६ ॥ चाष गेला वामभागी, । वायस निघाला दक्षिणमार्गी, । धर्म सांगे श्रीकृष्णालागीं । शकुनवाता संतोषे, ॥ ७ ॥ मग बोले श्रोपुरुषो- त्तम, | 'तूं होसी राजा सावभोम.' | धर्म म्हणे, 'तूं निःसीम | कती करविता सर्वही.' ॥ ८ ॥ यावरी अजुन निघाला । नंदीघोकरथीं आरूढला, । मारुतीचें स्मरण करितां आला | भुभुक्वारें करूनियां. || ९ ॥ नमस्कारूनी श्रीकृष्णचरणासी । जाऊनी बैसला ध्वजस्तंभंसी । सारथी मिरवला हृषीकेशी | तयाच्या भाग्यासी पार नसे. ॥ १० ॥ खेत हय रथासीं जुंपिळे | कमळावरें वाग्दोरे धरिळे । रथ- दीघ्तीनें गगन भरे । महारथी सुभद्रावर शोभत. ॥ ११ ॥ घुरेसी बैसला मदनतात । जो त्रिभुवनसोंदर्याचा कोंभ दीप्त । भक्तकाजासी करी दास्यत्व । आपुल्या दासाचें प्रेमांगे, || १२ ॥ अनंत अवतारी अनंत | भक्तरक्षणा सा- रथी होत । बाप भक्तांचा कणाइत । करी सारथ्य पा्थाचें. | १३ ॥ सभाग्य वीरश्रियेचा कांत । जो भवसारशी श्रोअनंत । ध्वजीं शकर मूर्तिमंत । वि- जयी पार्थ शोभला, ॥ १४ ॥ वरी शोभती छत्रपताका चामरें । श्वेतगंगे- सारिखीं चीरें । भाट गर्जती ब्रीरदे गजरें । वाद्ये धुरे वाजती, ॥ १९ ॥ देव इच्छिती पदपद्मधूळी । तो निजकरें पार्थाचे अश्व कवळी, । अधरामृतासी रमा तळमळी । तो मुखीं आकळी वाग्दोरे. ॥ १६ ॥ जं करयुग कुची रमेचे । नख उमटती अधंचंद्रापरींचे। ला करीं अश्व पार्थरथींचे । थापटी वाचे 'हो! हो!' म्हणूनी, | १७ ॥ राजे आपापुळे समभारी । सिद्ध होऊन चालिले समरागारी | तेव्हां जन्मेजयो प्रश्न करी । वैदंपायनक्रषीप्रती. | १८ ॥ राजा म्हणे, 'जी महामुनी! । श्रीकृष्ण सारथी कैशिय़ा कारणीं । जरी मेत्र तरी पथक्स्यंदनीं । सन्मानें रणीं पैं जाता.' | १९ ॥ राजयासी म्हणे क्षी, | 'ते कथा सांगेन तु- जसी । ऐकूनी तुझिया प्रश्नासी । आनंद मानसीं हेठावे. ॥ २० ॥ तरी तूं महाविचक्षण होसीं । सादरें ऐक श्रवणी कथेसी । श्रीकृष्ण सारथ्य कराव- यासी । कारण लासी तें रेक. ॥ २१ ॥ श्रीकृष्ण आणी नकुळ ते | दोघे गुंतले भाकेतें । कैसे म्हणसी तरी तूते । तेंही सांगतों राजया! ॥ २२ ॥ मागां विद्याभ्यास करितां निगुती । द्रोणगुरु प्रसन नकुलाप्रती । होऊनी शात्त्र माहेश्वरी चक्र निगुतीं । आणी पाशशक्ती दीधली. ॥ २१ ॥ पार्थ आणी तो नकुळ । धनुर्धर वियये झाठे कुशळ | धनंजयाहूनी मांद्रेय सबळ । शस्त्रा- (१ शुभानंदकबिकृत [भीष्मपर्व त्रताधनीं निपुण. ॥ २४ ॥ तेव्हां नकुळ होय महारथी । जिष्णु मिरवतसे सारथ्ययुक्ती । तेव्हां अजिक्य सुरासुर दानवांप्रती । इतरां न गणी मानवा. ॥ २५ ॥ तंब धृतराष्ट्र ठेविलें बारणावतीं । इतुकियांत आली पितृतिथी । ध- मराजे सहोदराप्रती । आज्ञा केली तें ऐक, ॥ २९ ॥ सहदेवासी म्हणे, 'हस्ति- नावती | तुवां जाऊनी सत्वरगती । भीष्म द्रोणादी कुरदृद्ांप्री । आणावें पितृति्थ्री सर्वाते, ॥२७॥ पाचारावें कृप बिदुरातें । दुर्याधनादी लहानथोरांतें” । 'अवड्य' म्हणूनी हस्तनापुरातें । गेळा तांतडी सहदेव, || २८ ॥ भीमासी म्हणे धर्मराज, । 'द्वारके जाउनी तुवां यदुराज । सकळ यादवांसी पितृतिथीकाज | सांगूनी सत्वर भाणावें.' | २९ ॥ आज्ञा वंदूनी भीमसेन । सत्वरें निघाला द्वारकेटागुन । नमूनी श्रीकृष्ण संक्पण । सकळ सुहृदजन नमियेळे. ॥३०॥ देवें ब्रेसूनी आसनीं । विचार पुसिला ते क्षणी | म्हणे, 'कवण कार्म योजुनी | आलां आम्हांठागुनी तें सांग.' | ११॥ भीम म्हणे, 'जी श्रीपती! । आमंत्रण धर्मे तुम्हांप्रती । सर्वोसि सांगून पितृतिथी । बोलाविले निश्चिती पैं आतां. ॥१२॥ मग हांसूनी बोले श्रीयदुपती, ।'कवण पित्याची वाढितां तिथी :' | ऐसें विंनोदार्थ बोळूनी पुढती | हास्य करीत तेधवां. १३॥ तें ऐकून भीमसेन । क्रोथा चढून बोळे वचन, । म्हणे, 'तुजही पिते दोवेजण । जा णूनी कां नेणेंची ॥ १४ ॥ आणी खिलारी नेदाचा । आणी आम्हां म्हणसी कवण पित्याचा ?' | तेव्हां श्रीकृष्ण म्हणे, 'उपहासोनी वाचा । बोलिलासी मज कैसी: ॥ १५ || आतां मी न येतसे तिथीसी । जाऊनी सांगें धर्मासी' । गदा घेऊनी अतिवेगेसी । वारणावतीसी पातला, ॥ १६ ॥ धो म्हणे, 'न येत श्रीकृष्ण' | सकळ निवे- दूनी वर्तमान. । ऐकूनी धर्म बोळे वचन । पार्थाकारणें ते काळीं. ॥ ३७ || म्हणे, 'जाऊनी द्वारकावती । सन्मानें आणावा श्रीपती । विवाद न करितां पि- तृतिथी । जाणूनी कायार्थी आपुल्या.' ॥ १८॥ मग पार्थ द्वारावतीसी । जा- ऊनी पाचारिले श्रीकृष्णासी । म्हण, 'खामी ! पितृतिथीसी । आलें पाहिजे मजसंगे. ॥ ९९ ॥ धमराज खहादरें । बोलाविठें जी! निधोरें । रुसणे टाकूनी सतवरें । बारणावती चालिजे.' ॥४०॥ श्रीकृष्ण म्हणे, 'केसें आमंत्रण ? रुसूनी गेला कां भीमसेन? । तरी मी नयें तेथें जाऊन । सांग धमीसी आतांची.! ॥४१॥ आंत राखूनी मोह वरी | जननी बाळकासी क्रोध करी । तैसाची श्रीकृष्ण 'पांड- बांतरी । पाहूं निधारी पुरुषार्थ म्हणे. ॥४२९॥'हे पुरुषार्थी कीं कवण' ते स्थिती । ४ अध्याय] महाभारत. १७ पाहावयासी मनीं कल्पिली युक्ती । मग धिक्कारूनी म्हणे पाथाप्रती, । 'तूं जाय के ती, मी नये.' ॥ ४३॥ ऐसं ऐकूनी श्रीकृष्णवचन | धनंजय गेला परतून । धर्मराजासौ वतमान । सांगून 'श्रीकृष्ण न ये' म्हणे. | ४४ ॥ धर्मासी अंतरीं कळली खुण । कीं श्रीकृष्ण पाहे आंगवण । तरी संतोष करूनी त्याचें मन । आणूं ऐसं विचारीत. ॥ ४५ ॥ तेव्हां नकुळासीं म्हणे पाचारून. | 'ऐकें मार्झे आज्ञावचन । तुवां तत्काळ लगबर्गे जाऊन । द्वारावतीठागुन आतांची. ॥ ४६ | श्रीकृष्ण यादवांसहित । सामोपचारें बोलवावा येथ । नयं म्हणेल तरी बळे निश्चित । आणावा त्वरित उदइक. ॥ ४७ ॥ परंतु आपु- लिया कार्याकारण । सोम्यत्बें आणिजे श्रीकृष्ण । न ये म्हणेल तरी निर्वाण करून । सत्वर मजलागुन आणावा. ॥ ४८ ॥ तरीच तुझा पुरुपाश्र । सुरा- सुर वर्णिती यथाश.' । एकूनि साठीचा ज्येष्टसुत । धनुष्य कवळीत निज- मुष्टी. ॥ ४९ ॥ धर्मासि करूनि नमस्कार । रथी बसला मादीकुमर । मनी म्हणे, 'श्रीकृष्ण यदुवीर । आणीन सत्वर पुरुपाथे.' || ५० ॥ ऐसा प्रताए मनीं वरुन । आवेश जाय द्वारावतीलागुन । मार्गी जातां ब्रिजय शकुन । झाले सूचना ते काळीं. ॥ ५१ ॥ सत्वर पातला हद्ारकावती | श्रीकृष्णा म्हणं बारुणावती । धरम तुम्हांसी निश्चिती । बोळाविलं तिथी पितरांच्या. ॥ ५२ ॥ उदईक श्राद्ध म्हणूनी । भीमाजुना पाठविले परतूनी । मग मजठा आज्ञा वचनीं । केली तुम्हांकारणे न्यावया.' || ५२ ॥ श्रीकृष्ण म्हणे, 'बारुणावतीं । नाहीं कारण जाण निश्चिती । न येउं म्हणूनि धर्माप्रती । माझी वचनोक्ती सांगावी.' | "१५ || नकुळे एकूनि श्रीकृष्णवचन । क्रोधे क्षोभला जसा अग्न | म्हणे, 'ध्मे सामोपचारें आमंत्रण | करितां अजून न जासी. ॥ ५५ ॥ तरी नेइन मी बळेंकरुन । तुझा समूळ झाडूनि अभिमान.' । ऐकतां क्षोभळा यदु- नंदन । म्हणूनि रण माजबिलें. ॥ ५६ ॥ वेगा य्ऊने बाहेरी । दोघे उठिले झुंझारी | सकळ यादव ते अवसरीं । युद्गासी समरी पै आठे. ॥ ५७ || श्रीकृष्ण म्हणे, 'हस्त आकषुन । नकुळासि आणा रे! बांधून.'। समस्तयादवी एकूनि वचन । खवळले संपूर्ण ते काळीं ॥ ५८ ॥ जाण त्रिशूळ कोतीयाळ । तोमर गदा खकु(१शूळें । नकुळावरी वर्पती बळें । परी तो नाकळे कवणासी. || "५९ | सालकी कूतवमा गद सारण । अवघे टाकिती निर्वाण बाण | मग नकुळ धनुष्य चढवून । खंचरास्त्र मंत्रन स्थापिलं. || ६० | तो बाण सोडि तांचि जाण । ण्कापासूनि होती द्विगुण । द्रिगुणाचे होती चागुण । बाणे बाण १, शास्त्रावशप र शु० क» म० भीठ० १८ जुभानंदकविकृत॑ [भीष्मपवं पं होती. || ६१ ॥ ऐसी बाणबृद्धी होतां | द्लारका व्यापिली क्षण न लगतां | आकाश भूमींतूनि तत्वता । सव्यापसव्य हर येती. ॥ ६२ ॥ अचुक याद- वांसी भदिती । जैसे वारुळीं सर्प निघती । उरी शिरीं लागतां क्षितीं । पडूनि आरंबळती यादव. ॥ ६३ ॥ यादवांचे सकळही बाण । निरसूनि वर्मी भेदि- ती कठीण । तेणें यादव हाका फोडून । पळती रण टाकुनी. ॥ ६४ ॥ बाणमय झाली द्वारावती । मांडलं महाविप्न' सर्वही म्हणती । सांब गद निरा- ठादी प्रद्यश्न क्षितीं । थारां न शकती महाशूर. ॥ ६५ ॥ सालकी कृतवमोदि यादव । रणीं पळती सांडून शास्त्रहाब । तें पाहूनियां बळदेव । पातला नांगर मुसळ घरेटनी. ॥ ६६ ॥ सवेंचि सांडूनि तीक्ष्ण बाण । चूण करूनि टाकिले मुसळ जाण । नांगर हातींचाही छेदून । समुद्रजीवनीं टाकिला. ॥ ६७ ॥ अपमानळा कामपाळ । म्हणे, 'हा अवघा श्रीकृष्णाचा खेळ.' । तंव आवेद्ूनि श्रीगोपाळ । चक्र तेजाळ सोडिले. ॥ ६८ ॥ नकुळें चक्र देखिलेयेतां । तों माहेश्वर सोडी धगधगीतां । सुदरीन बांधूनि तत्वतां । आणिले हातां नकुळें रणीं. ॥ ६९ ॥ चक्र पावलं नकुळाजवळी । उगाचि पाहे बनमाळी । तेव्हां नकुळे बरुणपाशीं ते काळीं । बाण रथासी बांधिल. ॥ ७० ॥ अश्व हाकूनि निश्चिती । घेऊनि चालिला बारणावती । तंब अकस्मात गगनपंथीं । नारदमुनी पातला. ॥ ७१ ॥ नमस्कारिले दोघींजणीं । तो. नारद बोले तयांसी तं क्षणीं । म्हणे, '*किमथ संग्राम मांडूनी । युद्ध केलं मज सांगा.' ॥ ७२ ॥ श्रीकृष्ण म्हण, 'यांची आंगवण । म्यांचि करूनि पाहिलें रण, । शूर आणीक नसती कोण' । ऐसें जगजीवन बोलिले. ॥ ७३ ॥ नकुळें सांगूनि विचार । म्हणे, 'पितृतिथी उद्यां साचार । म्हणूनि धर्गराजे यदुवीर । आंवतिला भोजना. ॥ ७४ ॥ प्रथम पाठविले भीमातें । तयामागूनि पाठवी पार्थातं । दोघांसी न मानूनि परते । धिक्कारिलें स्वामिया. ॥ ७५ ॥ मग मातें केली धर्मराज आज्ञा, । 'सामोपचारें बोलावी यादवराणा । न येईल तरी पुरुषार्थ रणा । जिंकूनि बळे आणिजे.' ॥ ७६ ॥ ऐसी मजला केली आज्ञा । सोम्यत्वें पाचारिले यदुनंदना । नायकूने आला रणा । गर्वे सेना घेउनी. ॥ ७७ ॥ यया श्रीकृष्णाचा गर्ाभिमान । खंडूनि नेतो. धमीकारण । धमीक्ञा तेचि प्रमाण । म्हणूनि बंधन पे केले. ॥ ७८ ॥ सन्मानें नये म्हणूनि क २17 ह र ब्र ळं राम च ४ अध्याय] महाभारत. १९ आमुचा सांगिजे.' ॥ ७९ ॥ ऐकूनि नकुळाचे वचन । नारद करी हास्य- बदन, । म्हणे, 'नकुळा! सांगतों खुण । भक्तभूषण हा हरी. ॥ ८० ॥ तरी तुमचा जिवलग श्रीकृष्ण । श्रीकृष्णाचे तुम्हीही पंचप्राण । ऐसें असतां तुवां यदुनंदन । अपमानें न न्यावा मज वाटे.' ॥ ८१ || मग बोले श्रीकृष्णनाथ, । “म्यां पाहिला याचा पुरुषार्थ । म्हणूनि यासी म्यांचि परत | न यें म्हणूनि पाठ- विले. || ८२ ॥ रेकें नारदा! निघारीं । भक्ताधीन मी परोपरी । पांडव पुरु- षार्थी कीं कैसे परी । पाहिलें समरी बविंदाण.'|| ८३ ॥ सवेंचि नकुळासी हरी बोले, । म्हणे. 'तू॑ नरकेसरी हें कळलें । यालागीं संतोषलों ये वेळे । अतुळ बळें तूं एक. ॥ ८४ ॥ तरी तूं मागसी तो एक वर | कृपेने देईन हा निधोर.! । नकुळ म्हणे, 'ऐसा विचार । नकळे मजला श्रीकृष्णा! ॥ ८५ ॥ म्यां जिकू- नियां नेतो तुतं । असतां म्हणे वर माग मातें । तरी तुंबा मागावा कीं मात । देईन निश्चितं तेथेंची.' || ८६ ॥ ऐकूनि नकुळाचें वचन । श्रीकृष्ण बोले त्याजकारण. । म्हणे, 'तुवां आजिचेन । युद्ध कोणासी न कीजे. ॥ ८७ | आणी आक्लेवीण दास्त्र । तुवां न धरावें नि:शेष । हा वर देऊनि संतोष । करी मातें ये क्षणी.' | ८८ ॥ ऐसा वर मागतां नकुळासी । नकुळ म्हणे, 'आपुळे मानसीं | श्रीकृष्ण बांधिले वचनपाशीं । तरी जीवें यासी गुंतवावे. ॥ ८९ | आम्ही दोघे धनुर्धर । मी आणि पार्थ वीर । माझे युद्धाचा याणे विचार । येथूनि अडविला निधारें.' ॥ ९.० ॥ मग नकुळ म्हणे श्रीकृष्णासी, । “तुझा वर देई मजसीं.' । मग तो भक्तभूषण हृषीकेशी । 'इच्छितं माग देतों' म्हणे. ॥ ९१ ॥ नकुळ म्हणे, 'श्रीकृष्णनाथा! । तुवां युद्ध न कीजे कोणासि आतां । पार्थरथासी सारथी तत्वतां । येथूनि होणें श्रीकृष्णा ! | ९२ | पार्थ होईल महारथी । तुवां सारश्ये रक्षिजे निगुतीं । उपेक्षा न कीजे कल्पांती । भाक प्रमाण देउनी.' ॥ ९३ ॥ ऐकूनि नकुळाचें वचन । श्रीकृष्ण दीधली भाक प्रमाण । यासी साक्षी न्ञह्मनंदन । नारदसखामी दोघांत. ॥ ९४ ॥ मग नकुळवीरें दारुण पाश | छेदूनि मुक्त केलं श्रीकृष्णास । धनुष्यसहित बाणास । श्रीकृष्णचरणीं अपिले. ॥ ९५ ॥ सन्मानें घेऊनि श्रीकृष्णाते । नकुळ आला वारणावतातें । भेट्नियां धर्मराजातं । सकळ वृत्तातें निवेदिलें. ॥ ९६ ॥ मग आनंदूनि धर्मराव । श्रीकृष्णास भेटले पांडव । करूनि बहुत गौरव । पितृतिथी सारिली, ॥ ९.७ ॥ याकारणे करूनी । भाकेसि गोविला चक्रपाणी । तो भक्तभूषण भक्ताभिमानी । सारथी झाला पार्थाचा. ॥ ९८॥ कष ि क डडड्मडुंशा १, हुशारी, बिदणेन्चांचणी पाहणे, कसास लावून पहाणे. जद शुभानंदकविकृत [भीष्मपर्व अजुन तो स्वये नरावतार । नारायण तोचि श्रीकृष्ण यदुवीर । दोघे ऐक्य- रूपे साचार । भेदविचार तथ नसे. ॥ ९९ ॥ आणि सख्यभक्ति जिष्णूची । नवविध भक्तींत उक्त साची । असे राजया ! सारथी होणेची । श्रीकृष्ण भाक ढींधळी, ॥ १०० ॥ त्याही वरी सुभद्रा बहीण । अजुंनासी दीधली प्रीती- करुन । तणं प्रीति आप्तता झाली दूण । धमासि पालनकता तो. | १०१ ॥ ते अवतार पुरुष दोघे अवतरळे । भूभार उतरिला निजबळे | यालागीं श्रीकृष्ण सारथ्य केलें | स्वयं आपण' मुनी म्हणे. | १०२ ॥ ऐसे मागील कथानक | तुवां पुसिलें म्हणूनि देग्व | कथा चालिली महारसिक । सादर तुवां ऐकिली जे. ॥ १०३ ॥ मागील कथचा अभिप्राव । तेथ मर्ध पूवपक्षाचा ठाव | झाळा तो होऊनि संदेह । कराव्या कथार्थ राहिला. ॥ १०४ ॥ दीघ दप्टीच्या तेजंकरुन । कथा्थ विळोका श्रोतेजन । कोरव पांडव कुरुक्षेत्रासि सन्य । समभारें करुनी पावले. ॥ ? ०'५ | देळपती भीष्म कौरवांत । पांडव- दळी दळपती द्वपदसुत. । ब्रिथु रचूनि सैन्य रचित | भीष्म धृष्टय़म़र दों भागीं. ॥ १०६ ॥ वायगजरें करून । ब्रह्मांड दूमदुमिल संपूर्ण । कंपित दॉंळ शिग्वरें होउन । कोसळुनी पडती खाळुती. | १०७ ॥ त्या अनेकवाद्य नादेकरुन । प्रळय भावित त्रिभुवन । शोप कूर्म वराह भीतमान । झाले तेव्हां सर्वही, | १०८ || सप्तसमुद्रांची नीरें । तप्त होऊनि एकसरें । धराभार 'वराधरे । टाकू म्हण क्षणक्षणा. ॥ १०९०, ॥ नवखंड सम्तद्रीपा वसुमती | वरी राहती अनक जीबयाती । स्थिरचर सप्त स्वगावरोती । प्रळय भाविती ते क्षणीं ॥ ११० || तया गजरेंकरून । बधिरत्व पावलं त्रिभुवन । सरिता ओहळाचे जीवन । आटले तेव्हां सर्वही. ॥ १११ ॥ दोही दळीं एकमेकां दृष्टी | होतां झालं मुखसंतुष्टी, | जयजयकारें सकळ सृष्टी । गाजविली महा- शूर. ॥ ११२ ॥ युद्ध आवांका समान । दोहीं दळीं आनंदघन, । भीष्मबळें दुर्योधन । परसेन्य नाणी दृष्टीसी. ॥ ११२३२॥ अजुन म्हणे मानसीं, । 'सारथी असतां हृषीकेशी । महाकाळ आलिया रणासी । निजबाणें फोडीन सामर्थ्ये. | ११४ ॥ आणि कोर बीर जे सकळ । जे कां पुरुषार्थी गृपाळ 4 यांसीं यमराष्ट्रासी एकत्रेळ । पाठवीन सामधथ्येकरूनि.' ॥ ११५ ॥ ऐसें अर्ज. नाचे मनोगत । जाणूनि बोले श्रीकृष्णनाथ. । म्हणे, 'सखया ! बोल निश्चित १ सेन्य किती दिवसां मारिसी?' ॥११६ ॥ पार्थ म्हणे, 'तुझ्या कृपेकरून । सेन्य माराया न लगे क्षण । सामान्य झुंजतां प्रतिदिन । क्षोणी मारीन निश्चये "णणणा?१ी?णा?00?0१2ी0ण यण पनाच णणणापा १, वैशंपायन, २. सेनापती '५ अध्याय] महाभारत. २१ र ॥ ११७ ॥ ऐकूनि अजुंनाचे बोळ । पाठी थापटी घननीळ । गौरव शब्द श्रीगोपाळ । अजुनासी करीतसे. ॥ ११८॥ मग बोळे अर्जुन, । 'कर्ता कर- बिता जनार्दन. । तुवांची मांडिला हा संपूर्ण । कौरवपांडवखेळ कीं. ॥ ११९॥ निमित्त करुनी आमुचे । सूत्र हालविशी विश्वाचे । जन्मेजयासी म्हणे साचें । अर्जुनं वाचे बोलिले. | १२० | आतां क्षत्रियधर्मकथन । रणीं सांगेल गंगानंटन । ल्या कथेसी श्रोतीं अवधान । द्यावे म्हणे शुभानंद. | १२१ ॥ अध्याय पांचवा. कुरुक्षेत्रामाजी सबळें । सिद्ध असती दोनी दळें । जैसे अग्नीचे कल्होळें । खांडवदहनीं न उठिले. ॥ १ ॥ व्यूहरचनेची रचना । भृष्टयुम्रें रचिली सेना । प्रथम पदाती दूर्ग नाना । यंत्रमार वरी जोडिले. ॥ २ ॥ तयामागे अश्व स्वार । सकळ सामग्रीसीं महाद्यूर । बाबर झोंठी सोडिल्या थोर । मुकुट अपार बहुरंगी. | २ ॥ कवचे बाणली निजांगीं । करीं आयुधे शूळ खड्डीं । असि- लता दृधारा झळकती खर्गी । देव बिमानं पळविती. ॥ ४ ॥ जैसे गिरिवरा- जवळी गिरिवर । तसे अनेक कुंजरांचे भार । सुवर्णझूलिया ब्रिचित्रवर । शोभती नेपुर चतुष्पदीं. ॥ ५ ॥ तयामार्ग महारथी । त्यावरी विक्रमी नृपती । चारी दिशा व्यापूनि क्षिती । सिद्ध झाले संग्रामा. ॥ ६ ॥ जैसें कां प्रार्णिमिसी । भरतं दाटे सागरासी । लहऱ्या धांवती आवेशीं । जळ आकाशीं पैं उसळे. ॥ ७ ॥ हस्तीप असले हस्तीवरी । सूत्रयंत्रास्नशास्त्रसामम्री । पुढां अंकुश घे- ऊनि करीं । कुराळ महावत नेसले, ॥ ८ ॥ खार बैसले अश्वांवरी । दिव्य १. शुभानंदकृत भीष्मपवातील पहिल्या चार अध्यायांतील कथाभाग मूळ महाभारतांतील भीष्म- पर्वात. नाहीं. ह्या चार अध्यायांत श्रीकृष्ण आणि पार्थ यांचे रणभूमिपरीक्षण, एका कुणब्याची कथा, बओची उत्पत्ति, मारुतीचा गर्वभंग, बभ्रीचा भीमहस्ते वध, बळभद्रकृत अह्यहत्या, त्या पापाच्या क्षालना्थ बळमद्रारचे भूप्रदक्षिणार्थ प्रयाण, पितृतिथीस श्रीकृष्णास आणण्यासाठी धमोशे- वरून नकुळाचे द्वारकेस गमन, नकुळश्रोकृष्णयुद्ध, श्रीक्रृष्णबंधन, नारददर्शन, पार्थार्चे सारथ्य करण्याविषयी श्रीकृष्णार्चे नकुळास बचन, युद्ध न करण्याविषयी उलट नकुळाचें वचन, इत्यादि गोष्टी झुभानंदारने बर्णिल्या आहेत. त्या मूळांत नाहींत. मूळांतील जंबूखंडविनिमाणपव॑ आणि भूमिप्बे मिळून १२ अध्याय आहेत. १३ व्या अध्यायापासून भगवद्वीतापर्द लागते. १२ ते २२ अध्यायापर्मंत सेनाबर्णन, म्यूहृरचना वगैरे हकोकत आहे तो शुभानंदार्ने पांचव्या अध्यायांत ञोटक परंतु चटकदार .दिळी भाहे. मूळांतील अध्याय २३ यांत दुर्गास्ववन आहे. थ्युभानंदानें हें दुगोस्तवन पांचन्या अध्यायांत ३२ व्या ओवीपासून टिळे आहे. येथून मूळ भीग्मपर्वी आणि शुमानंदार्चे भीध्मपंवे यांची सांगढ बरोबर जुळते, २. मोकळे केस सोडलेले; अस्ताव्यस्त केस सोडलेले, २२ शुभानंदकविक्त [भीष्मपव शस्त्रे घेऊनियां करीं । अश्व गमनी बायुसरी । न पवे ऐसे चवताळले. | ९ | वीर उंद्गटपायांचे महाबळी । भ्यामुर तेजरास्त्रे झळाळी । करी घेऊनि रणमं- डळी । आनंदें गर्जती एकदां. ॥ १० ॥ ऐसें पांडवसैन्य रचिलें । धृष्टयुमर ठाण सजिलें । हे दुर्योधन पाहिले । करी वहिलें आश्चय. ॥ ११ ॥ भीष्मा- चार्यासी सांगत, । 'युद्धारंभासीं पांडव उदित । आमुचे सैन्यासी जेथतेथ । यो- जूनि ठेवावें विभूसी.' ॥ १२ ॥ अकरा क्षोणी सेन्य । सेनापती गंगानंदन । बावीस महारथी गहन । त्यांत दोघेजण चिरंजीव. ॥ १३ ॥ दोघे इच्छामरणी वीर । अनेक बलाढ्य दप शूर । धृतराष्ट्र आणि बिदर । हस्तनापुरीं हे दोघे. ॥ १४ ॥ लहान थोर कुरुक्षेत्रासी । अनेक राजे खसेन्येसीं । येऊनि व्यूह र- चिला देवांसी । अटक सकळांसी भेदावया. |॥ १५ ॥ अकरा अक्षोहिणी सेना । पसरटी जैसी भूरजं जाणा । नातरी उल्हासतां समुट्रजीवना । कोण आवरू शकेल ? ॥ १६ ॥ रजं उसळती आकाशीं । दिवसा वाटली निशी । वीर धां- वती आवेशीं । मेघ गगनी ज्यापरी. ॥ १७ ॥ त्यांत महारथी कोण कोण | तेही ऐके रया! सावधान । समरी महाकाळ करिती चूर्ण । पराक्रमें आपल्या. ॥ १८ ॥ भीष्म प्रथम द्रोण कर्ण । शकुनी कपटी जाण । कृतवमा जय- द्रथ गहन । धृतराष्ट्रजामात होय तो. ॥ १९. ॥ भूरिश्रवा आणि बाल्हिक । भगदत्त सोमदत्ती दख । शाशबिंदू कृपाचार्य निःशेख । अश्वत्थामा चिरं- जीवी. ॥ २० ॥ वृषसेन आणी सुरमा । विकणे कलिंग तांब्र अनामा | मद्रराज हाल्यनामा । महापराक्रमी बळियाढा. | २१॥ दुःशासन आणि चित्र- सेन । मुख्य राजा दुर्योधन । ऐसे बावीस रथी महागहन । सामग्रीसीं सिद्धले, ॥ २२ ॥ याही विरहित अन्य रप शूर । समयीं बोलिजेत विस्तार । जे रण- शो्य महावीर । युद्धविशारद पंडित पे. ॥ २३ ॥ सिद्ध शास्तरास्रि प्रज्वलित । कबचकुंडलमुकुटविराजित । नाना अळंकार लेऊनि मंडित । रणनोवरे र- णांगणीं. ॥ २४ ॥ हस्ती शूर अश्व शूर । रहंवरी शोभती महावीर । शस्त्र मंडित दिव्य कर । महाभ्यासुर परसेने. ॥ २५ ॥ पायदळाची मांडणी । यंत्रमारी जोडिले तेक्षणीं । त्यांत वार्दे अनेकध्वनी । तेणें अवनी नादवली. ॥ २६ ॥ जैसी वपाक्रतुकाळीं । जान्हवी यमुनाजळातें कवळी । कीं वडवानळ सागरात गिळी । तेसे पांडवाजवळी पे आले. ॥ २७ ॥ हेमंतक्रतुप्रथम- मासी । मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी । यमनक्षत्र लागले ते दिवसी । कौरवीं युद्ध आरंभिले. ॥ २८ ॥ दोनी सेना दोभागीं अद्भुत । मध्ये भीष्मे उभा केला नारदा नट १. उत्तम, २. ठिकाण, जागा, नेम मारण्यासाठी रोंखलेली जागा. २. जनमेजया, ४. भरणी, ५ अब्याय) महाभारत. २३ रथ । हस्तसंकेतं वाद्ये राहवीत । रणभूमीस ते काळीं. ॥ २९ ॥ दोनी दळांसी विलोकुन । म्हणे, ऐका हो ! क्षत्रियवीर ! निपुण.! । तेव्हां कौरव पांडव तटस्थ होउन । ऐकती गहन भीष्मबोल. ॥ २० ॥ म्हणे, 'युद्धसमयींच करावें वैर । शिबिरा गेलिया मग निर्वेर । सेनेत हिंडावे निःशत्र । भय मनीं सांडुनी, || ३१ ॥ कितेक राजे सेनेसहित । भोवतें युद्धकोतुक बिलोकित । लांवरी जाऊनि शस्त्रधात । सहसाही न करावा. ॥ ३२ ॥ पळे तयातें न मारावे, । ठासत्रे टाकी त्यासि रक्षावे, । शरण आलियासीं पाळावे, । एकावरी न जावें बहुतीं. ॥ ३२ ॥ उपचार घेऊनि तांबूलादि उदक । हिंडती मध्ये जे काँ सेवक । त्यांसी न मारावे निःशेख । ऐका समस्त क्षत्रधर्म. | ३४ ॥ वातीक हेर येत जात देख । सूत्रधारी लोहकर्मकारक । भूमी समान कर्ते खनक । न मारावें तयां कदांही'. || २५ ॥ वरी हस्त करूनि गॅगानंदन । आणि 'ऐका' म्हणे. संपूणे । पांडवदळींचे वीर, सावधान । ऐकती नृपनंदन सर्वही. || ३६ ॥ म्हणे, 'माझा भीष्माचा नेम निश्चिती । नित्य मारीन दहासहस्र रथी । निर्वीर करीन सकळ क्षिती । स्वसामथ्येंकरूनियां. ॥ ३७ ॥ द्रोणा- चाय कृपाचार्य । कण अश्वत्थामा हे बळार्य । ऐसे अनेक रणपंडित प्रताप- सूर्य । दळसहीत तुम्हां आटिती. ॥ ३८ ॥ तरी आम्हांकडे जे कोणी येणार । ल्ांणीं आतांच यावें सत्वर.' । पांडवदळींचे ऐकूनि महाश्यूर । नेदिती उत्तर सर्वही. ॥ २९. ॥| मग आपुल्या सेन्याकडे पाहून । बोळे दांतनुनंदन, । म्हणे, 'जिकडे असे कृष्णाजुंन । जयठाभ तिकर्डोच निश्चये. | ४० || विजय चाप विजय तूणीर । विजय ध्वज विजय बायुकुमर । बिजय रथावरी बिजय वीर । विजय देणार श्रीकृष्ण तेथे. | ४१ ॥ भीमसेनाची ऐकतां हाक । चळचळां कांपती तिनी लोक । गदाघायें सेना सकळिक । निवडील निश्चये हा जाणा. ॥ ०१२॥ धर्म तपस्वी सत्यपरायण । नयनं पाहिंळ क्रोधेंकरून । सर्व प्रतना जाळीठ पूरण । उमारमण दुसरा जो. ॥ ४३ ॥ तसेच सहदेव आणि नकुळ । उता- विळे पाहती युद्धकाळ । सौभद्र सालकी प्रयक्ष काळ। सकळ दळ नेदिती उरू ॥ ४४ ॥ द्वुपद पांचाळादि महारथी । एसा जय पांडव लाधती । कोणी जाणार ते ऐका नृपती । त्वरित गती जावें आतां.' ॥ ४५॥ तों युयुत्सव धृतराष्ट्रनंदन । जो वेश्येउदरीं पावा जनन । जो कां आगळा एक शाताटून उठोनियां तो चालिळा. ॥ ४६ ॥ निजसेनेसहित जात । देखूनि सुयोधन संतप्त । मग बोलिला गंगासुत, । 'तूं कां व्यर्थ राहविसी या? ॥ ४७॥ क ककवा ना 00 ता नन १, अगदीं, २, बातमी पोंचविणारा; हर. २, भाता. २9 शुभानंदर्कविकृत [भीष्मपव आपणाकडे आठा युयुत्सव । जाणूनि तोपले पांचही पांडव । गजाखाला उतरून धर्मराव । मेटूनि तया गौरविलं. | ४८ ॥ धर्म बोठे प्रिय वचन, । "संकटी बेधू ! आलासि धांवून । तूं मज आवडसी प्राणाहून.' । ऐकूनि युयु- न्सव तोपला. || ४९. ॥ असो. यावरी भीष्म महाबळी | जेणें दहा दिवस सेना रक्षिटी । दुर्यीधनं सैनिकां आज्ञा केटी । 'बृपवरीं रक्षावे भीष्मात. ॥ ५० ॥ शिखंडीसी धरा अवघजण । अथवा सत्वर टाका मारून । देवव्रत त्यावरी न टाकी वाण | स्त्री म्हणूनि पूर्वी तो.' ॥ ५१ ॥ इतुके दुर्यीधन आज्ञापित । तों दोन्हीदळीं वाद्ययाय बहूत । वीर वाहनारूढ होऊनि अद्भुत । संग्राम सिद्ध करूं भाविती. | ५२ ॥ शशिवदना भरी वड कत । दुंदुभी वाजल्या बहूत । सुरगें टरगें असंख्यात । नाहीं अंत पणवासी. ॥ ५३॥ फुटले जसें समुद्रजळ । तसे गज अश्व रथ पायदळ | हाके फो- डिती ब्रह्मांडगोळ । तेणें भूगोल डळमळी. ॥ ५४ ॥ जैसा उगवला सूर्यना- रायण । त्यासमचि भासे गंगानंदन । दूरी बिठोकूनि वीर कर्ण । 'सांभाळु नमबचन आपुले' म्हणे. | ५५ ॥ 'भीष्माचा जों होय अंत | तोवरी मी न जाय कदा युद्धांत,' । असो; देव कुपी समस्त । कल्याण वांठिती पांडवा. ॥ ५६॥ महारथी वीर समस्त सादर । भीमाचे पाठीसी उभे दृधर । वज व्यूह दढ साचार । रचिटा असे धृष्टयुस्रे. ॥ ५७ ॥ मध्यभागी युविष्टिर । जेसा भगणे वेष्टित रोहिणीवर. । कीं निजकिरणीं वेष्टिला भास्कर, । नातरी देवी छाक्र जया- सती. ॥ ५८ ॥ दोहीं दळींची अपार धुळी । गली ऊध्वे गगनमेडळीं । नि- गुंजले पक्षी सकळी । बायुही फिरूं न लाहे. ॥ ५९. ॥ कोरवांसी अपशकुन जाणा । अकल्याण मुचविती क्षणक्षणा । विजय कल्याण पंडुनंदना । शकुन सिन्हें सुचविती. ॥ ६० ॥ केवळ देवांऐसी सेना । पांडवांची दिसा लागली नयना । देल्यराक्षसण्सी कोरवपृतना । मलीन तेजहीन पैं दिसे. ॥ ६१ ॥ केशव म्हण. 'किरीटी ! ऐके । शुचिर्भूत होऊनि देखें । दुर्गास्तवन कारितां सोख्यं । जयलाभ निके तेणें तुम्हां.' ॥ ६२ ॥ मग हस्त पाद प्रक्षाळुन । कर जोडून ठाके उभा श्वेतवाहन । करीत दुर्गेचे स्तवन । तेण प्रसन्न अंबा होय. ॥ ६२ ॥ जयजय दुर्गे! आद्िजननी ! । भयच्छेदके ! वरदायिनी । भव- प्रिये! भ्रयमोचनी ! । राखे समरंगणीं आम्हातं. ॥ ६४ ॥ इंद्र उपेंद्र आणी कमळासन । शिवे! करिती तुझं चिंतन । कषिगण गंधर्व मानव जाण । पवि १. वाद्यविशेष. २. नक्षत्रसमुदायाने. २. 'शुचिभूत्वा महाबाहो संग्रामाभिमुखे स्थित: । पराजयाय शत्रणां दुर्गोस्नोत्रमुदीरय: ॥? महाभारत-अ० २२ छो० २. ६ अध्याय] महाभारत. २५ तुझेचि स्तवनें यशस्वी. ॥ ६५ ॥ अनंततरणी दिव्य पंक्ती । तव प्रभेमाजी गुप्त होती । प्रणवरूपिणी ! मूळस्ू्ती ! । ज्रिपुरसुंदरे! जगदंबे!' ॥ ६६ ॥ रेसें रेकतां स्तवन । देवी अंतरिक्ष बोळे वचन, । 'तुज साह्य मी आणि श्री कृष्ण । रक्ष सर्वदां रणांगणी.' ॥ ६७ ॥ ऐसी होतां वरदबाणी । आनंदला पार्थ आपुल्या मनीं । नमस्कारूनि श्रीकृष्णचरणीं ). रथासमीप पै आला. ॥ ६८ ॥ मग रथारूढ झाला खुभद्रावर । सारथी पुढें भुवनेकसुंदर । अ- जनीद्ृदयारविदभ्रमर । ध्वजीं भुभुक्कारे संत्राणे. ॥ ६९ ॥ भोंबतीं भूतांनीं आरोळी । फोडिली तेव्हां ते काळीं । ऐकतां कृतांत कांपे चळीं । आकाश तळीं पडे वाटे. ॥ ७० ॥ तेव्हां धृतराष्ट्र म्हणे संजयासी, । 'काय विचार घडला रणासी । तो सांगे तेंचि परियेसी । जन्मेजया ! सुजाणा! ॥ ७१ ॥ ऐसा झाला क्षत्रधर्म | जो कां कथी महाराज भीष्म । यापुढें गीतार्थ पुरुषोत्तम । पार्थाप्रती कथिजेळ, ॥ ७२ ॥ प्रभुबिश्वंभरप्रसादे । श्रोते ऐकोत प्रेमानंद । गीता उपदेरिजे गोविंदें । ऐकतां मतिमंदें उद्धरती. | ७२ ॥ पुढिळे अध्यायी ज्ञानोपदेशा । पार्थासी करील हृषीकेश । शुभानंद बिनवी श्रोतयांस । ऐकिजे गीताथीस आदरें. ॥ ७४ ॥ इति श्रीमन्महाभारत । भीष्मपव रसाद्भुत । ऐ- कतां ब्रह्महत्यातीत । अंतीं मुक्त करी हरी. ॥ ७५ | अध्याय सहावा. वैशंपायनासी म्हणे ररेपती, । 'देवी स्तवूनि सुभद्रापती । स्थंदनारूढ आनं- दबृत्ती । काय करिता झाला पुढें. ॥ १ ॥ तें सविस्तरेंकरूनि कथन । नि- ववीं माझे तृषित श्रवण.! । क्षी म्हणे, 'सादर श्रवण । करूनि ऐकें राजया! ॥ २ ॥ गीतोपदेश अर्जुनासी । करील पुढें हृषीकेशी । धृतराष्ट्र पुसिल सं- जयासी । सांगे विस्तारासी तयाच्या. ॥ ३ ॥ जन्मेजया ! महाराया ! । सॅजयें कथिले धृतराष्ट्रराया । श्रीकृष्णसंवाद धनंजया । उपदेश रणी तो केला. ॥ ४॥ तया संवादें अजुन भ्रांती । निरसून पावला सुखप्राप्ती । येथूनि प्रारंभ गी- ७२-०८ ५-0 0000000100 १. जोरानें. २. जनमेजय. २३. वैशंपायन. ४. येथून गीतेस प्रारंभ झाला, मूळांतील अध्याय २५ यांत भगवट्टीतेस प्रारंभ होतो. शुभानंदाने भगवद्वीता मराठींत बरोबर उतरली आहे. इतकेंच नव्हे तर जवळ जवळ अत्येक अध्याय समशोकी आहे. अशा ठिकाणीं कवीस भाषांतरा- खेरीज दुसरा उपायच नव्हता. कारण भीष्मपर्वात किंबहुना सर्ब महाभारतांत भगवद्वीता हाच अत्यंत महत्वाचा भाग आहे व तो हुबेहुब मराठींत उतरणें हेंच चांगलें असें समजून कवीने भाषांतराचा अवलंब केला असला पाहिजे, ४ शु क० म० भी« २६ शुभानंदकबिकृत [भीष्मपर्व तार्थी । झाला' म्हणे मुनिवय. || ५ ॥ तं या भावार्थ अंशकथन । श्रोतयांसी म्हणे ऐका सावधान । प्रभुविश्वंभरप्रसार्देकरन । निमित्त शुभानंद बाहुली. ॥ ६ ॥ धृतराष्ट्र म्हणे संजयासी, । 'धर्मक्षेत्रकुर्क्षेत्रासी । युद्धार्थ मत्पुत्र आणि पंडुजांसीं । गेले लया ठायासी काय झालें £' | ७॥ संजय म्हणे अपरोक्षज्ञाते, । 'तब पुत्रे पाहिलें पंडुजसैन्यातें । त्याकाळी पावूनि विस्मयातें । गुरुद्रोणातें बो- ळत. ॥ ८ ॥ 'पाहें पां पांडवसेन्य रचिठें । थोर बहुत धृष्टयुम्रे भले/ । दु- येधिने आचाया बोलिलें, । “तव शिष्य शाहणे जाण पां. ॥ ९॥ तया दळी शूर महारथी भीमार्जुन । यांसम धनुर्धर रणयोद्धे ठप जाण । विराट युयुधान द्वुपद महान । रथी आणीकही विलोकीं. ॥ १०॥ धृष्टकेतु चेकितान । कारि- राजा पराक्रमी पूर्ण । घुरुजित कुंतिभोज दारुण । शन्यादिक गप शूर जे. ॥ ११ ॥ महावीर युधामन्यु । उत्तमौजादी अभिमन्यु । तयासमान द्रौपदीचे नंदनु । सर्वही हे महारथी, | १२ ॥ आतां आमुच्या सेनेतील । थोर जे याते बोलिजेल । सैन्यरक्षणाचे धणी विशाळ । संज्ञामात्र सांगतो. ॥ १३२ ॥ तू भयानक आणि भीष्म, । क्ण जयस्वी, कृप रणश्ूर प्रण । अश्वत्थामा आणि बिकर्ण, । तोही भूरिश्रवा तसा. | १४ | आणीकही बहू शर । मत्कार्या प्राण देणार । नानाशस्त्रे हाणणार । कुशळ सर्व युद्धी हे. ॥ १५ ॥ सबळ सैन्य हें आमुचें । समर्थ भीष्में एक्षियेठें साचें । असमर्थ बळहीन यांचें । जें कां भीमें रक्षियेलें. ॥ १६ ॥ तथापी सेन्यरक्षेची स्थानें । जीं ज्यांस दीधली गॅ- गानंद्ने । तेथूनियां भीष्मासी रक्षणें । भीष्म सकळांतें रक्षील'. ॥ १७ ॥ तों भीष्म पितामह ते क्षणीं । दुर्योधना हर्ष उपजाया मनीं । सिंहनाद करूनिया रणीं । वाजवी शंख प्रतापे. ॥ १८ ॥ तेव्हां वाच वाजलीं एकसरें । इंख भरी पणवानक गोमुख त्वरे । तो नाद अद्भुत भरूनि उरे । तुंबळ होऊनि याक्षणी, ॥ १९ ॥ तों तो ध्ुजवण घोडे महारथी । वरी पांडव आणीक श्रीपती । दिव्य शंख घेऊनियां हातीं । बाजबिते सत्रणें जाहले. ॥ २० ॥ पांचजन्य वाजविला कृष्णे, । देघदत्त वाजविला अर्जुने, । भीमकर्मा जो बृकोदर तेणें । बाजविठा शंख पोंड पै. ॥ २१ ॥ राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर । वाजवी अनंत बिजय तो सुंदर, । सुघोष आणि भणिपुष्पक वीर । बाजवीत नकुल सहदेव ते. ॥ २२ ॥ आणि काशिराजा धनुर्धर । शिखंडी जो महारथी वीर | धृष्टयुस़ विराटही थोर । साकी अपराजित जो रणीं. ॥ २३ ॥ द्गुपद आणि द्रौपदी- सुत । जो कीं अभिमन्यु सौभद्रेय विख्यात । सर्वही हे भूपाळ मिळूनि वाज- १, भयंकर आहे कमे ज्याचे, ६ अध्याय] महाभारत. | २७ वीत । पृथक्‌ प्रथक्‌ शंख आपुढा. ॥ २४ ॥ तया वादनॉडरे) अद्भत । धृतरा- ्रसुतांचे हृदय बिदारित । नभ पृथ्वी व्यापूनि भरत । मह हुंबळ त्या स्थळी. ॥ २५ ॥ धारतराष्ट्र जो सर्व रचले । कपपिबरध्वजे दुरूनि पाहिले । त्यावेळीं शस्त्रारंभास घेतलें । पांडवें धनुष्य सतेज जें. ॥ २६॥ राया! महिपती बोलिला ऐसा । तेधवां अजुन हृषीकेश, । 'दोनीसेंनामध्यभागी रथेशा । अच्युता ! स्थापी' म्हणूनी, | २७ ॥ 'मी पाहेन युद्ध करणाऱ्यांसी । युद्धोत्कंठा असे जयांसी । येथें उभे सर्वही म्यां कोणकोणासी । झगडावें हॅ रणीं असं. ॥ २८ ॥ दुर्बुद्धी दुर्याधनची त्यास । मिळाले युद्धकर्त जे रणास । त्यांतें प्रिय इच्छिती विशेष । पाहेन त्यांस निजनेत्री.' ॥ २९ ॥ रौयासि म्हणे संजय ज्ञानी, । गुडाकेशें प्राथितां तयेक्षणी । हृषीकेशें दोनिसेनामध्यस्थानीं । तो रथोत्तम स्थापिला ॥ ३० ॥ पार्थासि म्हणे, 'समोर । भीष्मद्रोणादि प्रमुख नृपवर । कौरवां साह्य जे पाहें सादर । मिळाले जे वीर रथापुढे. ॥ ३१ ॥ तो पार्थ पाहे विलोकुनी । तों पाहिले आजे त्यांत ते क्षणीं । गुरु मामे भाऊ पुत्र आणी । पोत्रही नयनीं देखिले. ॥ ३२ ॥ सासऱ्यांते आणि सोयऱ्यांतें । दोन्हीसैन्यसागरी देखे तेथें । बंधुजनांसह रणांगणातें । देखूनि कौंतेय बोलिला. ॥ ३३ ॥ छृ्पेकरूनि आविष्ट परम । विषाद पावूनि वीरोत्तम । श्रीकृष्णासि म्हणे. वजन काम । युद्धाचा धरूनि सिद्ध उभे. ॥ ३9 ॥ पिळती माशी सर्वही गात्रे । दुःखें मुखही वाळले सर्वत्रें । कांप सुट्नि शरीरीं रोमगात्रें । उभी. राहती जाण हें. ॥ ३५ ॥ गांडीव धनू हातापासुनी । गळूनि गेली त्वचा जळुनी । उभा राहोंही न शर्के ये क्षणीं । मन भ्रमुनी भोंवतसे. ॥३६॥ मी निमित्तेकरूनि देखत । विपरीतचि केशवा! हें येथ । खजनाचा करूनि घात । नसे श्रेय यांत मज वाटे. | ३२७ ॥ मी नाहीं इच्छीत जय कृष्णा! । तेथें राज्य अथवा सुखे नाना । न असे राज्यभोगें जीवित्वगणना । गोविंदा! काय आमुतें£! ॥ ३८ ॥ ज्याकारणें राज्यभोग सुखे । आम्ही इच्छितो कीं हेरिखें । ते राहती युद्धा प्राणधन निर्के । हरावया उभे असों की. ॥ ३९॥ गुरुद्रोणादि भीष्मादिक । हे आजे चुलते सुत आणिक । मामे श्व्चुर नातू शालक । सोहिरे निःशेख सर्व की. ॥ ४० ॥ मी न मारूं इच्छितसें यांत । जरी हे मज मारितिल मारूत मातें । त्रेलोक्यराज्यही नलगे निश्चितें । तेर्थे भूमीही कोण गणी? ॥ ४१ ॥ मारूनि धातराष्ट्रां सकळांसी । कवण प्रीती- ----4-----८-/८-५- पपप 0000000 लीतीा १- धृतराष्ट्रास. २, चांगली; सुदर, २८ | शुभानंदकविकृत [भीष्मपर॑ अनादना ! आम्हासी?) पापचि लागेल हातासी । मारितां श्रे घेउनी. || ४२॥ याकारणें वघावया । योग्य न हो कधीं आम्हीं यां । धातेराष्ट्रंधुखजना वघिलिया । मुखी केंबी माधवा! मी? ॥ ४२॥ ते जरीही न पाहती मूढ- पणे । ढोभेकरूनि कुलक्षयो करणें । आणि मित्रद्रोह करूनि राहणें । दोषे पातकी होउनी. ॥ ४४ ॥ मग या पापापासूनि जनार्दना ! । आम्हीं कैसेनि परतो संकटहरणा१ । कुलहत्यादोष महागहना । पाहतां दृष्टी दिसे बहू. ॥ ४५ ॥ कुलक्षयेंचि कुलधर्म बुडत । जो कां सनातन धर्म विख्यात । तो धर्म नासला कीं निश्चित । कुळ सर्व अधमी वश होय. ॥ ४६॥ यया अधर्माच्या बळें कृष्णा! । कुलस्रिया होती दुष्ट मळिणा । या दोषें कृष्ण- नाथा! सुजाणा! । वर्णसंकर होतो वीं. ॥ ४७ ॥ वर्णसंकरें नरकी पतन | कुलप्नाच्या कुळासही होउन । पिंडोदकक्रिया जाती ठोपोन । तेणें पूर्वज सर्व च्यवती. | ४८ ॥ म्हणूनि कुल्प्नाचे थोर दोषें । वर्णसंकर निश्चये होतसे । बुडती ज्ञातिधर्मनिःशेषें । शाश्वत कुलधर्म तोही कीं. ॥ ४९ ॥ बंशधर्म जया मनुष्याचे । बुडाळे जनार्दना! पैं साचे । नरकी वास निश्चये त्यांचे । ऐसें आम्हीं ऐकतो. ॥ ५५० ॥ महापापी कटकटा थोर । आम्ही निश्चय केला जो क्रूर । कीं राज्यठोभे सजन निर्धार । मारायातें प्रवर्तलो. ॥ ५१॥ तरी निःशस्र मी; मला ते । मारूत शत्र घेऊन हातें । धार्तराष्ट्रांते न मारी निरुतें । मज क्षम तांणी मारितां असे. ॥ ५२॥ बो- ळूनि अर्जुन ऐशापरी । उगा बैसलासे रथावरी, | बाणेसीं धनुष्य टाकूनि वरी । विव्हळ मनीं करी शोक. ॥ ५२ ॥ संजय म्हणे, “धृतराष्ट्रराया ! । पुढें श्रीकृष्ण बोधील धनंजया । तें सादर होऊनि पुढिल्या$्याया । व्यासकृपे श्रवण करीं. ॥ ५४ ॥ तेची जन्मेजयासी । व्यासशिष्य वैशंपायन कषी । ऐक म्हणे पोटभरेंसी । श्रीकृष्णवाक्यसुधारस. ॥ ५५ ॥ जेणें अजुंनाच्या मोहतमातें । गींताअष्टादशंअध्यायसूर्यात॑ । उघडूनि दावितां श्रीकृष्णनाथं । अज्ञानांध- कारातें निरसिलें. ॥ ५६ ॥ करूनियां स्वात्मबोध । निवटी अहकार दंभ भेद । एकवटला सथिदानंद । आनेंदकंद जगद्दरू. ॥ ५७ ॥ तोचि प्रमु विश्वंभर । झुभानंद तयाचा किंकर । संतश्रोत्यां वारेवार । विनवी सादर ऐकावया. ॥५८॥ अध्याय सातवा. ऐक प्रेज्ञाचक्षु महाराजया! । मोहे नेत्री अश्रू भरूनियां । विषादयुक्त बै- १. धृतराष्ट. ७ अध्याय] महाभारत. १९ सतां होऊनियां । यातं मधुसूदन बोलतसे. ॥ १ ॥ म्हणे, 'अर्जुना! तुज कोठुनी । विषयीं या करमल उदेलें मनीं 2 । येणें अनायत्वें स्वर्ग नासुनी । अप- कीतिवंत तूं होसी. ॥ २ ॥ तरी पार्था! होऊं नको षंढ आतां । तुज योग्य नव्हे सर्वथा । तुच्छ लंडीपण जे दोबल्यता । टाकूनि परंतपा! हो उभा. ॥ ३ ॥ अजुन म्हणे, 'जी मधुसूदना! । भीष्मद्रोणासी परज्यतवें गणना । ज्यांसी अमयाद बोलवेना । त्यांसी मारूं बाणीं मी केसा? ॥ ४ ॥ तरी न मारूनि वडिलां गुरूंतें । मिक्षा खाणें हें भ्रय मज वाटतें । राज्यधनार्थ मारू- नियां, लोकांत । रक्तमोग भोगणे लौकिकीं. ॥ ५ ॥ आतां त्या आम्हीं जिंकों बरें हेंची । कीं आम्हांतें जिंकू मेल्या मोक्षची । दोन्ही नेणूनि मारु तथा जिवि- त्वची । काय पापी वांचून आम्ही ?॥| ६ ॥ ऐशा धर्माच्या संकटी झालों दीन । म्हणूनि तुम्हां रारणप्राय जाण, । स्वामीने शिष्यासी वदावे कल्याण । वागवावे कीं शासनें मज. ॥ ७ ॥ माझा शोक न दिसे जे तें नाशीं । हा शोक जो शो- घक इंद्रियांसीं । त्रिदशेंद्रलक्ष्मीसम्रद्धी मजसीं । पावल्या सुखरूप मी नव्हें.' ॥ ८॥ धूतराष्ट्रासी म्हणे संजय मुनी, । ऐसें बोढूनि परंतप गुडाकेश ते- क्षणीं । न करीं युद्ध हृषीकेश गोविंदा ! म्हणूनी । राहिला उगा असे तो. ॥९|| हांसूनियां हृषीकेश म्हणत । विषादयुक्त जो कां भारत । दोही सैन्यांमधें बोले त्याप्रत । उभा असूनि हें वाक्‍य. ॥ १०॥ म्हणे, 'अयोग्याचा तूं शोक करिसी । आणि पांडिय बहुत बोलसी । तरी जिल्यांच्या मेल्यांच्या शोकासी। न करिती सहसा पंडित ते. | ११ ॥ तुझा माझा जन्म कितीवेळां । जन्म म्रृत्यु झाला या भू- पाळां । पुढें सवोसि नाश भविष्यकाळा । असंख्यवेळां ऐसेची. ॥ १२ ॥ जैसी जीवांसी देहप्राप्ति होती । त्यांत कौमार यौवन जरा असती । तैसीं देहांतरें जीव भोगती । परी सत्वधीर न पावती मोहो. ॥ १३ ॥ कोंतेया! मुखें आणि दुःखें जाण । देती विषय इंद्रियें भोगुन । ऐशिया नाश उत्पत्ती असून । भारता! म्हणून सोसावे. ॥ १४ ॥ जे हे पुरुषा व्यथा न देती । पुरुषपभा! ऐसे जे असती । घेर्ये सुख दुःख सम मानिती । ते मोक्षा पावती योग्यत्वे. ॥१५॥ देह हें तों असत्‌ नुपजतसे । जो नित्य जीव सत्‌ अनिल नसे । दोहींचें तत्व दोहींत जाणतसे । अ्रह्मतत्वज्ञ एक जे. || १६ ॥ अविनाशी तत्वीं भरूनि जाणा । व्या- पिठें असे हें जग तेणें नाना । त्या अव्यय ईशाचा करुं शकेना । कोणी नाश कधींही. ॥ १७ ॥ देह नश्वर ज्या जीवांचे । जीव निल जे अंश अप्रमेयाचे । त्यांसी अविनाश बोलिले साचे । भार्डे यास्तव भारता! तूं. ॥ १८ ॥ भेद- वाढी म्हणती मारी ऐसं.। व्वावीक बोलती मरतसे, | दोघेही नेणती आत्मा असे । ३० शुभानंदकविकृत [भीष्मपर्व हा न मारी न मरे म्हणूनी. ॥ १९ ॥ न हा होतो मरतो काँ कधीही । देहा- संगें होऊनि तो होत नाहीं । जो अज निल शाश्वत पुराणा पाहीं । ला देहा- दिदर्र्ये न मारवे, न मरे. || २० ॥ वेदाविनाशी जो निय । आणि जाणे मज अव्यय । तया पुरुपासी पार्था! कैसा होय । हाणितो मारितो कसा म्हणे ॥ २१ ॥ जेसी जुनी वश्नं टाकूनि देती । सवेंचि नूतन नवी गृहण करिती । तैसीं कलेवरें जीण टाकूनि धरिती । जीव अनेकवणे नूतन पे. ॥ २२ ॥ तयासी न तोडिती शास्त्रे जाण । आणि न जाळीतसे अम्न । पाणीही न भिजवी यालागुन । न करीच पवन शुष्कही. | २३ ॥ यासि छेदावया नसे वीं आन । शोषाया भिजवावयाही कारण । कां जो नित्य सवातरस्थ म्हणून । शाश्वत अचंचळ जो पै. ॥ २४ ॥जो अव्यक्त आणि अचिय । अविकारी तया ऐसें म्हणत । त्याकारणें यासीं तू व्यर्थ । जाण कीं शोक नको करूं ॥ २५ ॥ आतां देहासवें होतो ऐसं नित्यु । मानिसी तरी पावती देह मृत्यु । जरी मारिसी महाबाहो! यथार्थ । तरी या शोकासी न योग्य तूं. ॥ २६ ॥ जो झाला त्यासी निश्चर्ये मरण । तो जन्मे पुन्हां मरे निश्चयेंकरून । परिहार नसे यदर्थाकारण । म्हणूनि तूं शोका अयोग्य. ॥ २७ ॥ भूतांचे आदीं अव्यक्त । व्यक्त तं मध्यें दिसत । त्यांचा अव्यक्तींच लय होत । मग भारता ! शोक न करीं तरी. ॥ २८ ॥ हेंचि आश्चर्य पाहती कीं कोणीं । एक आश्च- यची हें वदती वाणी । तैसेचि आश्चर्यवत्‌ ऐकती श्रवणीं । यापरी विसरती ऐकूनि आश्वये. ॥ २९ ॥ देहधास्या न वघावें कांहीं । सर्व देहांत जो भारता ! पाहीं । भूते नश्वर तस्मात्‌ यांच्या कांहीं । योग्य तूं शोकासी न होसील, ॥ ३० ॥ क्षत्रियधर्म जरी तू जाणसी । तरी कंपित हृदयी शकता न होसी । धर्मयुद्धाहूनि क्षत्रियांसी । श्रेय आणीक अधिक नसे. ॥ ३१ ॥ प्राथिल्यावीण पाथो ! झालें । जें स्वर्गद्वार उघडें वहिले । सुखी निर्भर ते ऐसं भलें । लाधती क्षत्रिय युद्ध रणीं. | ३२ ॥ आतां. या धर्मयुद्धाते टाकूनी । तूं जरी न करिसील युद्ध रणीं । तरी स्वधर्म श्रय कीर्ति नासुनी । पावसी ताप अकीतीचा. ॥ ३१ ॥ ते अकीती तुझी सर्वजन । आचंद्राकवरी करिती बर्णन । मान्यपुरुषातें मरणाहुन । दृष्कीती वाईट बोलती. ॥ ३० ॥ भये रणांतूनि तूं गेलासें । म्हणतील महारथी तुज ऐसें । परततां मान्यपुरुष तूं विशेषे । अपमान मान्यांत पावसील. || ३५ ॥ आणि बोळूं न येती ते बोल । डात्रु हे तुज बहु बोलतील । तुझें सामर्थ्य निदितील । त्याहूनि तुज दुःख कोणतें? ॥ ३६ ॥ तरी मेलिया पावसी स्वगीतें ।. रण जिंकिल्या भोगसील पखुटाऱ्याच] मंहाभारतं. २ १ अजीम । यांत निश्चय करूनि युद्धाते । कोंतेया! ऊठ तूं आतां. ॥ ३७ ॥ ळी आणी सुखे दुःखें । जयापजयातें मानीं सारिखे । तेणेकरूनि करितां युद्ध निर्के । सर्वथा पाप न पावसी. ॥ ३८॥ हे तों सांख्यी बोलिली बुद्धी । योगाची ते आइक अशुद्धी । ज्या कर्मयोगबुद्धीनें त्रि्चुद्धी । कर्मबंधासी पार्था! तोडिसी. | ३९ ॥ विप्ते अपूर्णता येथें नसती । न प्रत्यवायही त्या 'बाधती । नाशी थोरा भयातेंही निश्चिती । खल्प ईश्वरी आर्पितां. ॥ ४० || निश्चयाची बुद्धी एकची जाण । यामार्गी कुरनंदन ! ऐक वचन । ज्या बहु- झाखा बुद्धी त्या असून । कामुकांचिया अनंता. ॥ ४१ ॥ श्रुतींत स्वर्ग जो पुष्प असे । मूर्ख ते॑ फळ मानिती निःशेषे । ते वेदवादींच रत 'म्हणती असें । नाहीं आणखी पार्था! पैं. ॥ ४२ ॥ इच्छिती खर्ग पर जो करीं । फल- प्रद कर्म जन्मनि्धारीं । बहू कर्मद्रव्यसाध्यावरी । भोगभाग्यगती अश्या. ॥ ४३॥ भोगभाग्यांत आसक्तपणें । कामनाहृतबुद्धी जे वर्तणें । तया बुद्धीस एका- प्रता घडणे । आणि समाधी न होय जों. ॥ ४४ ॥ काम्याचे वेद विषय म्हणून । निष्काम तू होय अर्जुना! जाण । नित्य सत्वस्थ आत्मवान । आणि निश्चित निद्वद्द असे. ॥ ४५ | जें जं कार्य क्षुद्रजळीं होते । त॑ जळ डोहांत भरलें पुरतें । तैस वेदी काम्यकर्म सुखही तें । ब्रह्मी त्रह्मत्व ज्यां जसं तसं. | ४६ ॥ तरी तूते कर्माचा अधिकार । तत्फळीं न कदापीहि साचार । झणीं तूं कर्मची टाकिशी नातर । अथवा तूं फळही इच्छिसी. | ४७ ॥ सिद्धीअसिद्धींत सम होऊन । टाकावी फळें धनंजया! पूर्ण । योगस्थ करीं तूं कर्मे लयाकारण । स- मत्वा योग बोलिला असे. ॥ ४८ ॥ बुद्धियोगाहूनि नीच असे । धनंजया ! कर्म हें जं विशेषें । पार्हें रक्षक बुद्धींत न करीं ऐसें । तुच्छ कर्मे फलप्रद तरी. ॥ ४९ ॥ जिताच पाप आणि पुण्यातें । नाशितो जो बुद्धियुक्त मतें । म्हणूनि योगीं तूं योज कमीतें । मग कर्मी कोराल्य योग तो. ॥ ५० ॥ शास्रज्ञ जे बुद्दियुक्त असती । कमोचें फळमात्र टाकूनि देती । संसारंबध छेदूनि पावती । निदोषपदा म्हणूनी, ॥ ५१ ॥ अज्ञानमोहाचे सागरी । तुझी बुद्धि तरे तेव्हां निर्धारी । श्रतअश्रत भोगाचें अंतरी । वैराग्य तेव्हां पावसी. ॥ ५२॥ लौकिक- श्रवण तुझी जाण । मळली शुद्ध होय हें पूरण । बुद्धी थारेळ समाधींत मग्न । तेव्हां तूं योग पावसील.' ॥५३॥ अर्जुन म्हणे, 'स्थितप्रज्ञ सांग कसा? । करवा! जो समाधिस्थ केसा? । स्थितधी तो बोलिजे तसा । असे वर्ते जगीं कसा काय £|५४॥ पार्थासी म्हणे श्रीकुष्णनाथ, । 'जेव्हां सकळही टाकी काम मनांत । स्वरूपींच मनें तुष्ट तो स्थित. । तल्यासीच बोलत स्थितप्रज्ञ. ॥ ५५ ॥ न दुःद्धी मन इ- ३२ झुभानंदकविकृत [भीष्मग्रव * द्वि ज्याचें । न सुखाची स्पृहा जया साचें । कामक्रोधभयातीत जो स्थितधी मुनी बोठती तया. ॥ ५६ ॥ सर्वत्रीं जयासी खबह नसतो । बरें र भोग भोगूनि राहतो । हेष आनंद ज्यापासूनि. नसतो । प्रज्ञा प्रतिष्ठित जाप लाची. || ५७ ॥ कांसव सर्वोगें वोढी जैसी अंतरीं | तैसी दंद्रिये विषयांतूनि आवरी । तयाचि जाण तूं नि्धीरीं । प्रतिष्ठित प्रज्ञा म्हणूनी. | ५८ ॥ रोगी व्रती तया लागून । भोगवासना तरी नसे जाण । ज्ञानियाही ते बरी खूण | ग्रह्मातमदर्शनें म्हणूनी. ॥ ५९ ॥ ज्ञानी पुरुष जो कां प्रयत्नी । त्याचीही कुरु नंदना! ऐक श्रवणीं । इंद्रियें बळवेतं हीं म्हणूनी । हरिती मनासी बळेंची ॥ ६० ॥ तीं असतो आवरुनी । युक्त तत्पर होउनी । इंद्रियें ज्याला वश म्ह णुनी । लाची प्रज्ञा प्रतिष्टितही. ॥ ६१ ॥ जो चिंती विषय पुरुष तयातें । त्यांची भोगवासना उपजते । वासना ते उपजवी कामातें । काम तो क्रोधासी उपजवी. ॥ ६२ ॥ क्रोध उपजवितो मोहात । संमोहें स्मृति भ्रंश पावते । स्मृतिभ्रंश बुद्धिनाशाते । बुद्धिनाशे मूढ प्रववत. ॥ ६३ ॥ रागंदेषाविरहित बहे । इंद्रिये जीं तीही घेतसे । विषयश्युद्धात्मा विशेषें । तो प्रसादासी पावे पं. ॥ ६४ ॥ या प्रसादेंच करूनि जाण । सर्व दुःखांचा जाय नाश होऊन । मग प्रसन चित्ताचे बुद्धीलागून । प्रतिष्ठा शीप्रची पावतो. ॥ ६५ ॥ नाहीं बुद्धि अयुक्ताठा तरी । नसे अयुक्तासी ध्यान अंतरीं । ध्यानाविण नये शांती निर्धारी । कोठूनि मुख तरी अशांत : ॥६६॥ इंद्रिये वर्तती जे कां जाण । मोकळें सोडीत जे मन । तें त्यांची बुद्धी टाकी हरून । जेसी नाव जळीं वारा पै. | ६७॥ त- स्मात्‌ सवेद्रिये जयाची । ज्याणे बिषयापासूनि साची । आटोपिलीं मह्यबाहो ! त्याची । प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणूनि. | ६८ ॥ सवंभूतांची जेथें पैं राती । तेथ ब्र- ह्निष्ट हे जागती । याचि रातीस भूतं जागती । तेथ निजती दृश्यतें मुनी असे. ॥ ६९ ॥ नाना जळांचा मेळा मिळत । उदधींच परी सिंधुवेळा नुलंघित । तैसे भोगीं भोग असे स्वतःप्राप्त । तो पावतो शांती नसे कामकामी. ॥ ७० ॥ टाकूनियां सर्वही कामात । भोगितो भोग नि:स्पृहत्वें । मी माझे हें न वाटे जयाते । तो ज्ञानी शांतीतें पावतो. ॥ ७१ ॥ हे स्थिती बह्मींची म्हणूनि पार्था !। न मोहे इस जाणे जो पावतां । इच्या योगी अंतकाळी तत्वतां । क्षणेही पावे तो मुक्तिसी.' _॥ ७२ ॥ यापरी प्रज्ञाचक्षु रपती! । अजुनासी उपदेश करी श्रीपती. । संजयो म्हणे, 'परिसं निगुती । पुढिले अध्यायी वाकयामृत'. ॥७३॥ जन्मेजयासी म्हणे वैशंपायन । भीष्मपर्वी गरीतागृतनिरूपण । अजुनासि कही औजद्धादन । तेंचि श्रवण तुज करितों. ॥ ७४ ॥ हे ऐकतां एकाम्रचित्ते । ८ अध्याय] महाभारत. २२३ 6 चित्तची विसरे आपणातें । पावूनियां स्वानंदसुखपदातें । मोहममते निर- सूनि जे. ॥ ७५ ॥ श्रीबिशंभरगुरुपसादे । शुभानंद विनवीत आनंदे । म्हणे श्रोतयांसी गुरुपदें । स्मरूनि सावकाश ऐकिजे. ॥ ७६ ॥ गीता भावार्थअंश्ाते । कथिजेळ ऐक भावार्थे | त्यासी अवधान मज श्रोते । साव- काठ देवोत आवडी. | ७७ | -५८--५५-०-५०-०. ००००५००५०० ७७०० ०००७ अध्याय आठवा. अर्जुन म्हणे, 'तुज जनादना ! । कर्माहूनि थोर वाटे बुद्धी जाणा । तरी मज घोर कर्मी या योजना | केशवा ! कवण कारणा लाविसी? |॥ १ ॥ व्यामि- श्रवाकयीं बुद्धीसी । मोहिल्यापरी तूं करिसी । तरी एक तें नेमूनि मजसी । निश्चित श्रेय पावेन तें सांग कीं.' | २ ॥ अजुनासी श्रीकृष्ण सांगत, । “या लोकीं दांपरी निष्टा प्रवी निरोपिल्यात । ज्ञानयोगेंचि सांख्याळा पावत । सत्कर्म कर्मयोगियां तसं. | ३ ॥ जे कर्मातीत तत्सिद्रि होती । कर्म केल्या- 'विणें नते पावती । कर्मसंन्यासमात्रेचि निश्चिती | न असे व्या सिद्धीस पावतो. ॥ ४ ॥ तरी कर्म कोणी केल्यावांचून । कधींही न राहती एक क्षण । दाटू- नियां करविती जाण । कर्मे प्रकृतीचे गुण असती. ॥ ५ ॥ आणि एक कर्मे- द्रियं आवरुनी । चिंतितो विषय आपुल्या मनीं । नेत्र झांकूनि तो मूढ ऐसें म्हणुनी । दंभाचार बोलती तया पे. ॥ ६ ॥ अजुना! कर्मेद्रिये हीं यांतें । जो मनेकरूनि आवरी निगुतें । करी कर्मेंद्रिये कर्मयोगातें । निष्कामपणें तो थोर म्हणे. || ७ | कर्मल्यागाहूनि कर्म थोर । निल तें तूं करीं म्हणे साचार । देहनि्वीहही तुझा होणार | न घडे कर्म टाकितां तरी. ॥८॥ विष्णुप्रील्यथ्न जं कर्म करी । त्याविणें कर्मे बंधकें लोकांतरीं । तत्प्रीयर्थही कोतेया ! निर्धारी । संग टाकूनियां आचर. ॥ ९ ॥ प्रजा यज्ञासवें प्रजापती । पूर्वी निर्मूनि बोलिला प्रीती । कीं या यज्ञीं वृद्धी पावा निश्चिती । तुमची कामधेनु हा असे ॥ १० ॥ तरी भजा देवास या यज्ञ । देव देती तुम्हांसी फळें म्हणे । ऐसे अन्योन्य भजतां तेणे । उत्तम श्रेयातं पावाळ कीं. | ११ ॥ इष्ट भोग देती तुम्हाकारण । यज्ञ जे देव पूजिले म्हणून । आणि देवी दिलें तें देवांठागून | न देतां जो खाय तो चोर. ॥ १२ ॥ तरी यज्ञाचे जें शेष खाणारे ।'पातकें सर्वेही नाशिती निर्धारे । नातरी पापी पापचि ते खाती खरें । १. मिसळवाक्‍्यांनीं. ५७ ठु० क०म० भी० ३१४ हुभानंदकविकृत [भीष्मपर्व रांधिती स्वनिमित्ते ते जरी. ॥ १३ ॥ भूतें अनरसं होती उत्पन्न । पजेन्य- वृष्टीनें होतें अन । यईञकरूनि पडे पर्जन्य । यज्ञ तो कर्मेकरूनियां असे. ॥१४॥ वेदापासूनिया कर्म होत । वेद तो अक्षरसंभवत । तस्मात्‌ सर्वगतही जो होत । सदां प्रतिष्टित यज्ञी प || १५॥ ऐसें हँ वर्तविले चक्र जनीं । जो कां न वर्तवी आचरूनी | वृथा तं पाप आयुष्य पार्था! मनीं । जाण इंद्रियांसक्त तो जित. ॥ १६॥ आमत्वींच जयासी प्रीत । जो आत्मलाभेंचि होय तप्त । जो आममत्वींच संतुष्टचित्त । ल्याला कर्तव्य हें नसे. ॥ १७ ॥ कर्मी साच्या फल नसे कांहीं । अकर्मी नसे प्रत्यवायही । ज्यास सर्वभूतीं नसे पाहीं । कांहीं फळही अपेक्षित. ॥ १८ ॥ यालागीं निष्काम सदा । करावें तें करी कर्म धंदा । निष्काम क- रिता कर्म विदादा । पुरुप तो ब्रह्म पावतसे. || १९ ॥ कर्मेचि करितां सिद्धी जाण । ज़नकादी पावले याकारण । आणि लोकसंग्रह दृष्टी म्हणून । तरी तूं योग्य कर्मासि पै. ॥२०॥ कीं जे जे श्रेष्ट आचरती । तें तें इतर जनही करिती । ते जो कां निर्णय करूनि दाविती । वर्तती ते रीती हे ठोक. ॥२ १॥ माते तिहीं लोकीं पार्था! । नाहीं कर्तव्य कांहीं सर्वथा । अवाप्तही काम नि- ष्काम असतां । तरी कर्मींच वर्ततो असं. ॥ २२ ॥ जरी मी कर्मी वर्तत नसेन । कधींही यत्नपूर्वक तरी जाण । मागोनुरूप माझ्या म्हणून । वर्तती हे सर्व मानव कीं. ॥ २३ ॥ मग भ्रष्ट हे ठोक होतील । न करीं मी कर्म जरी त्यावेळ । तेही करिती अन्यधर्म सकळ । तरी या प्रजा भ्रष्ट होती. ॥ २४ ॥ अज्ञानी कर्मे तरी फळार्था । जसीं करिती सर्व भारता! । तेसीं ज्ञानी तीं निष्काम करतां । लोकसंग्रहेच्छा धरुनी. ॥ २५ ॥ कामकर्मठअज्ञाचा जाण । बुद्धिभेद न करावा म्हणुन । स्व कर्मे करवावी आपण । तत्वज्ञ जो युक्त स्वयें मग. ॥ २६ ॥ कर्मे सर्वही प्रकृतीची अशषे । करिजेताती जीं गुणी निःशेष । अहेकारें मूढबुद्धी जो विशषें । मी कती ऐस मानी तो. ॥ २७ ॥ तत्वज्ञ गुणकर्माचा पाहुन । महाबाहो दोंभागीं खअकर्तृता जाण । पाहे कीं खखवि- षयीं संपूर्ण । इंद्रिये हींच वर्तती असे. ॥ २८ ॥ प्रकृतीच्या गुणी मूढ ऐसें । झोंबती विषयेंद्रियीं विशेषे । असवंज्ञा तयां मूढा निःरोषें । सर्वज्ञें खवळूं नये मग, ॥ २९ ॥ कर्मे मज समपूनि जाण । सर्व अध्यात्मबुद्धीने पर्ण । आशा ममता हे टाकुन । सुखें तूं करी हं युद्ध, ॥ २० ॥ मातें दोष सहसा न ठे- वितां । हें नित्य मानवमत सर्वथा । भावें अनुष्टितो तेही तत्वता । सुटती क- र्मापासूनियां. ॥ २१ ॥ आरोशूनि दोष माजिया मता । न अनुष्ठिती कोणी सर्वथा । ते जाण सर्वाज्ञानमार्गी तत्वता । कुबुद्धि भ्रष्ट ते विमूढ असे. ॥३२॥ ९ अध्याय] महाभारत. २५ पूर्वसंस्कारेंही करुनी । प्रकृतीसारिखा वर्ते ज्ञानी । भूतें वश प्रक्ृतीलागुनी । तरी मग निग्रहं काय कीजे? ॥ ३३ ॥ गोड त्याविषयी उपजे प्रीती । बाईटीं द्वेष इंद्रियां सहज होती । तरी राग द्वेषची हे शत्रु असती । होऊं नये निश्चिती वश तयां. ॥ ३४ ॥ भलता स्वधर्म जो असेल तो नरा । परघर्म बऱ्याहूनि निधोरा । स्वधर्मी मृत्युही श्रेय जाण खरा । परधर्म सत्वरा करी भय.॥ १५ ॥ अजुन म्हणे, 'जी श्रीकृष्णनाथा ! । कोणे प्रेरिला प्राणी तो सांग आतां । जो पातकें करी जैसा योजिजे बळवंता । सर्वथा कांहीं योजिल्याविणे.' | ३६ ॥ श्रीकृष्ण म्हणे, 'अर्जुना! अवधारी । जो रजोगुणसंभवकाम, हा क्रोधही । अतृप्त सदा जो पापिया निर्धारी । तो शत्रु या मार्गी पै असे. ॥ ३७॥ जैसा जो वेष्टिजे धुरें अग्नी । आणि आरसा नाशी जो मळेंकरुनी । बांधिजे गर्भही नाळें जैसा जनीं । तैसं कामें वेष्टने सकळ असे. ॥ १८ ॥ बेष्टिलें कामे जें हें हान । निल ज्ञानाचा शत्रू म्हणून । जो नाना कामनारूपी जाण । कोंतेया दुर्भर अभ्निवत्‌ू. ॥ २९ ॥ इंद्रिये आणी मन बुद्धी । यांसी काम अधिष्ठान आधीं । बोलिलें यांत भुलवूनि त्रिशचुद्री । प्राण्यात ज्ञान वेष्ठुनी. ॥ ४० ॥ म्हणूनि तूं भरतपंभा ! ऐके । इंद्रियांसि आधीं जिंके । मग कामपापियासी मारी निर्के । जो ज्ञान विज्ञान नाशक. ॥ ४१ ॥ स्थुलापुढें इंद्रियें हीं जाण । त्याही पटीकडेस मन । त्या मनापलीकडे बुद्धी पर्ण । आत्मा तो तीपलीकडे असे. ॥ ४२ ॥ तिणे असं तीजपरता । जाणूनियां तो स्वस्थता । जो काम- रूपी अजिंक्य आतां । मारी शात्रूसीं महाबाहो !' ॥ ४३ ॥ ऐसा हा श्रीकृष्णा- जनसंवाद । धृतराष्ट्रासी सांगे विशद । महामुनी संजय ब्यासपद । चिंतूनि चित्तीं सादर. ॥ ४४ ॥ तेंचि जन्मेजयासी बेशंपायन । सांगे श्रीकृष्णार्जुन- संवाद पूणे । ऐकतां तुटेळ भवपार दारुण । पावेळ पूर्ण अबिनादपद, ॥| ४५ ॥ म्हणूनि चतुर श्रोते यांसी । एका म्हणे या विचारासी । गीता भा- वार्थ भावार्थसीं । बोलिजेळ अंशनिरुपम. ॥ ४६ ॥ सद्दुरूविश्वंभरप्रसादें करुनी । शुभानंद बरिनीत श्रोत्यांचरणीं । धरा भावार्थे बोळ अंतःकरणी । सद्रुर्पद अहनिशी. | ४७ | अध्याय नववा. श्रीकृष्ण म्हणे, 'अजुना ! हा योग । पुरातन सूर्यासी कथिल जोम्यां सांग । सूर्ये उपदेशिला मनूसी चांग । तेणें पुत्र इृक्ष्वाकूतें बोलिला. ॥ १ ॥ तोचि हा आजी तुजकारणें । वर्णिला योग जो पूर्वीळ जाणे । तूं सखा भक्त ३६ हुभानंदकविकृत [ भीष्मपवे म्हणूनि वचनें । रहस्याद्षुत बोठिलां तरी. ॥ २ ॥ परंपरागत असा जो योग । तो राजपी जाणती यथासांग । तो योग बहुतां काळे ममांग । झाला जाण परंतपा !' ॥। २ ॥ अजुन म्हणे, 'श्रीकृष्णनाथा ! । तुझ्या जन्मापूर्वी जन्म असे सविन्या । त्यासि तूं पूर्वी योग बोठिळो म्हणसी आतां । हें म्यां केशापरी तत्वता जाणावें / ॥ ४ ॥ श्रीकृष्ण 'अजुंना! जन्म तुझे' । म्हणे 'झाले बहु- तक माझ । मी ईशत्वें जाणतो हे सहज । तू जीवलें नेणसी सहसाहि. ॥ ५ ॥ तरी अज मी, मी अविनारा । आणि सर्वभूतांचाही इशा । होतो झुद्धात्ममायेतं वश । स्वआकृतीसी अधिष्टनी. ॥ ६ ॥ जेव्हां जेव्हां खधर्माची हानी । होती जाण भारता ! याक्षणी । अधमाची अभिवृद्धी पाहुनी | ते मी आपणासी निर्मितो. | ७ ॥ साधूंच्या रक्षणालागुन । मारावयासी पातकी जन । आणि धर्म स्थापावयातें जाण | युगायुगाप्रती मी होतो. ||८|| अलौकिकें जन्म कम जीं । जो जाणेळ ऐसीं कोणी माझीं । तो देह टाकूनि पावे मज- माजी । जन्मा नये पुन्हा अजुंना! ॥ ९ ॥ कामक्रोधभयातीत । ध्याननिष्ट मदाश्रित । बहु ज्ञानतपे शुद्भचित्त । ते माझ्या स्वरूपास पावले. ॥ १० ॥ जे जसे मात भजती । मी तसा फळतां तयांप्रती । पार्था! मनुष्य सकळ वर्तती । माझ्या मार्गीच जाण तूं. ॥ ११ ॥ सर्व सिद्धीसी इच्छूनी । प्रजिती अन्य देव- तांलागुनी । त्या कर्ममूळेंच सिद्धी क्षणीं । होती मनुष्या जाण तूं. ॥ १२॥ म्यां केळे चारही वणे | गुण कमे वरिवंचुन । त्याचा कतो तरी कतो जाण । नव्हें मी अव्यय असं. | १३ ॥ कर्मे न ठिंपती सवे मातें । कीं कर्मफळीं स्पृहा ना ते । जाणे असं तोही मज निश्चितें । कधीं कर्मी बद्ध नव्हे. | १४ ॥ ऐसें जाणूनियां मोक्षाथे । केलीं कर्मे पुरातनीं निश्चित । तरी करीं कर्मची तं. तस्मात्‌ । केलीं जीं पूर्वपूर्वजी. | १५॥ ज्ञानींहि मोहिले कीं हे । तें कैसे कर्म अकर्मही आहे । सांगेन त॑ जं जाणून कीं हे । सुटसी अशुभांतुनी. ॥ १६ ॥ तलें वेदोक्त कमोच्याही । विकमाचें निषिद्ध जं कांहीं । जाणावें अकर्माचेंही । कमीच्या गती गहन पे. ॥ १७॥ न बाधते नव्हे कर्म । जें कृष्णापैण ते अकर्म । तसं अकर्मी पाप तं कर्म । देखे सर्वज्ञ सर्वकृत. ॥१८॥ टाकूनि कां संकल्पासी । आरेभी कर्म जो सर्वस्वी । ज्ञानाम्नीने कर्म जाळी त्यासी । तोचि पंडित म्हणती. ॥ १९ ॥ फलेच्छा सर्वे जो टाकुनी । सदां तूप्त निराश्रय होउनी । प्रबर्तला सर्वकर्मी म्हणुनी । तरी तो कांहीं न करीच. ॥ २० ॥ शारीर चित्त सवश करुन । आणि आशा पारिग्रहही लागुन । शरीर- मात्रे जो कर्म करी जाण । तो पाप सहसा न पावे, ॥ २१ ॥ ठाभें अयाचितें ९ अध्याय] महाभारत. ३७ संतुष्ट जाण । न जया इंद्र मत्सर म्हणुन । सिद्धी असिद्धींत तो समान । करूनि मग बद्ग नव्हे. ॥ २२॥ ल्या कतृत्वापासून मुक्त । जरी सख्पीं चित्त थारलंत । यज्ञा आचरे कर्म तरी जात । लयासि सर्व तें जाणे. ॥२२॥ कता अग्नी हविद्रव्ये जाणे । ब्रह्म ्रह्मींच पे अपणे । कर्मी अह्म समाधिस्थ कारणें । याणे ब्रह्मी पावसीच कीं. ॥ २४ ॥ यज्ञा इंद्रादे भावेंचि प्रीती । कर्मयोगींच उपासिती । ब्रह्माम्तींतची ज्ञानी निश्चिती । यज्षरीतीच होमिती तैसे. ॥| २५ ॥ श्रोत्रादि इंद्रिये कोण्ही जाण । संयमाम्नींत होमिती पूर्ण । ला इंद्रि- याम्नींत कोण्ही जन । अर्थशब्दादी होमिती. ॥ २६ ॥ कोण्ही सर्वे इंद्रि- यांचीं | कमेही प्राणादिकांचीं । चित्परकाशांत बृत्तिच्या साची । निरोधाभींत हो- मिती. ॥ २७ ॥ द्रव्ययज्ञ आणि तपोयज्ञ । योगयज्ञही सुवृत्त जाण । वेदार्थ तो ज्ञानही यज्ञ । थन्नशीळ अनुष्टिती. ॥ २८ ॥ अपानीं होमिती प्राण । प्राणीही तोची अपान । प्राणापान निरोधोन | प्राणायामासीं तत्पर, ॥ ९२९ | कोण्ही अनादी नेमुनी । होमिती प्राणासी प्राणीं | हठयोगी असे सवेकरोनी । यज्ञं पावन यजक्ञवितू. | ३० ॥ यज्ञशेप सुधा जे कां भोक्ते । ते परखरह्मींच पावती निश्चित । अयज्ञाला न हा ठोक मातें । केंचा खर्ग कुरुसत्तमा !? || २१॥ असे विस्तारले बहुत यज्ञ । त्रह्याचिया मुखापासुन । जाण सव कर्मज तं म्हणुन । ऐसं जाणूनि तूं सुटसी. ॥ २२ ॥ इ्व्ययज्ञाहूनि श्रेष्ठ .असे । अ- जुना ! ज्ञानयक्ञची निःशोषे । ठोकिकें वदिरकें कम विषे । सर्व ज्ञानींच संपती. ॥ २२ ॥ तं जाण वंदन प्रश्नंकरनी । आणि संतसेवक होउनी । शास्त्रज्ञ तत्वज्ञ तुजकारणी । मग ते ज्ञान उपदेशिती. ॥ २४ ॥ जं जाणूनि पुनरपी ऐसा । पांडवा ! न मोहसीळ नि:शेषा । देखसी चराचरें आपणा तेसा | मजसी मग ऐक्य तं. ॥ २५ ॥ अससी थोरही पापी जाण । पापिया सकळांत तूं पूर्ण । तरी या ज्ञाननावेनें संपूर्ण । तरसी पापसागर जो. ॥ ३६॥ कीं जसा पेटला अग्नी तबरें । काष्टे जाळी जसींतसीं नि्भारें । अजुना ! ज्ञानाम्नी तो एक- सरें । सर्वही पुण्य पातके भस्म करी. || ३७ | ज्ञानासम पवित्र नसे अन्य । कांहीं तं ज्ञान तं खयं पाहुन । ज्ञाताची हो जं योगयल्लें करुन | काळें चित्तांत बिंबतं. || ३८ ॥ श्रद्धावंतासी तं ज्ञान पावत | जो जितेंद्रिय तत्पर असत । जो ज्ञान पावूनि शांती येत | थोर तें शीप्र पावतो. || २९ ॥ बुडे अज्ञ तसी श्रद्धा जाण । आणि संगयबुद्धी ही म्हणून । त्यासी इहढोक ना परलोक कारण । सुखही संशयात्म्यासी नसे. ॥ ४० ॥ जो कर्मयोगांत संन्यासी । शास्त्रे मुक्त- संशय निश्चयेंशी । जो आत्मक्ञ कर्मे मग लासी । न बाथती पे धनंजया! ३८ शुंभानंदकविकृत [भीष्मपव जशी ॥ ४१ ॥ तस्मात्‌ संशय जो अज्ञाने । मनांत छेदूनि तया ज्ञानखड्डाने । नि:- संशर्ये आणि उठ ये क्षणे । स्वकर्म करीं भारता! पैं तूं. ॥ ४२ ॥ ऐसा श्रीकूष्ण आणि अर्जुन: संवाद सांगे धृतराष्ट्रालागुन । तोचि वैशंपायन जन्मेजयाकारण । श्रीगुरुआज्ञे निरोपित. ॥ ४३२ ॥ श्रीगुरु विश्रंभरप्रसादे- करुन । तद्वावार्थअंश श्रोतयांसीं श्रवण । करावया अनन्यभावें रारण । धरुनी चरण शुभानंद, ॥ ४४ || अध्याय दहावा. अर्जुन म्हणे, 'श्रीकृष्णनाथा ! । कर्गसंन्यास कर्मयोगही कथितां । तरी या दोहींत श्रय एक तें आतां । ते तूं तत्वतां मज सांगे.' ॥ १ ॥ श्रीकृष्ण म्हणे, “अर्जुना! ऐक । कर्मसंन्यास आणी कर्मयोगही देख । कल्याणकारक, परी तो अधिक । कर्मयागाहुनी कर्मयोग असे. ॥ २ ॥ संन्यासी तोचि हा जाण । इच्छा द्वेष नसे जयाकारण । निदरेद्द जो महाबाहो ! म्हणून । बंधापासूनि तो मुटे. ॥ २ ॥ सांख्य आणि योग वेगळे । अज्ञान बोलती, न पंडित भले; । कीं एकाच्या अनुष्टानं आकळे । दोहींचें फळ पावतो असं. ॥ ४ ॥ पावती सांख्य ज्या स्थानासीं । योगीही पावे तेथें निश्चयेश्ी; । सांख्ययोगऐक्ये जो दोषटींसीं । पाहे तोचि असे डोळस. ॥ "५ ॥ संन्यास तो नव्हे ऐसा जाण । महाबाहो ! जो दुर्लभ कर्माविण । कर्मयोगेंचि जो मुनी तो प्रण । ब्रह्म सत्वर पावतो तरी. ॥ ६ ॥ कर्मयोगेंचि जो शुद्धचित्त । जिंकिलीं इंद्रिये मन निश्चित | जो देह जीवभूताव्मा न होत । करितांही कर्म लिप्त तो. ॥ ७॥ न कांहीं करितों ऐसं मनीं । तो नित्य तत्ववित्‌ मानी । विषयीं वर्ततां जातां कारणी । निजतां आणि श्वास वाहतां. ॥ ८ ॥ आणि कर्मेद्रियक्रिया होतां । निमिषा- दिहिं कां हालतां ! । इंद्रिये आपुल्याला व्यापार करितां । मानूनि वर्तती पैं ऐसं. ॥ ९ ॥ ब्रह्मी कमे समपुंनी । जो करी संग टाकुनी । पापें न ठिंपे तो कम- ळणी । दळ जळीं जसं अलिम. ॥ १० ॥ कायामने बुद्धीनंही जाण । वास- नातीत इंद्रिये करून । करिती चित्तशुद्ध्थथ कारण । संग टाकूनियां क्रिया असे. ॥ ११॥ योगी कर्मफळल्यागें स्थिती । पावती थोर जे निश्चये ज्ञांती । सकाम ते कामसंकल्पें जाती । बद्ध होऊनि रत फळासीं. ॥ १२ ॥ करूनि कर्मे सं- न्यासी मनें । होऊनियां सुखरूपतेनें । असे नवद्वारपुरीं तेणें | न करीत करी विहिता. ॥ १३ ॥ कर्तृत्व कर्मे लोकांचि असं । न ईश्वरही निर्मितो तसें । न कर्मफल भोगातें आपेसं । वर्ते संसारचक्र हें. ॥ १४ ॥ कोणाचें पापही र अध्याय] महाभारत, २१९ ने घे आण । पुण्यही नेघे ईश्वर जाण । अज्ञान वेष्टिलेंसे ज्ञान । त्याणें करिती भोगिती जन. ॥ १५ ॥ अज्ञान बुद्रीचें ज्याचे जाण । तें ज्या ज्ञानें नाशिल्या संपूर्ण । परा जडातें तें याचें म्हणून । प्रकागित ज्ञान सूर्यवतू. ॥ १६ ॥ त्याचें ज्ञानबुद्री आणि चित्त । निष्टा ते परमाश्रयवंत | असे ते पावती मोक्ष त्वरित । ज्ञाने जाळूनि संचिता. ॥ १७ ॥ विद्यासद्रुणसंपनी । ब्राह्मणी धेनुही मधे आणी । गजीं श्वानांत चांडाळीं जनीं । पहाती समान पंडित पैं. || १८॥ ऐशा समींही स्थिर मन । त्यागें जितांच भव जिकिला जाण । सम तें ब्रह्म निर्दोष म्हणुन । तस्मात्‌ तो ब्रह्मींच समीं असे. || १९ ॥ प्रिय होतां जो काँ न हर्पे । अप्रियें घाबरा न होतसे । स्थिरबुद्धी जो कां मूढ नसे । मग ब्रह्मी ब्रह्मज्ञ तो स्थिर. ॥ २० ॥ स्यूहा न बाह्यविषयीं जाण । स्वरूपी पावतो सुख संपूर्ण । ब्रह्मयोगीं युक्तचित्त म्हणून । सुख अक्षय तो भोगी. ॥२१॥ जे भोग विपयस्पर्शे देख । तेचि दुःखाचे कारण एक । आद्यंतवंत कोंतेया ! नि:- शेख । रमे ज्ञानी व त्या सुखी. ॥ २२ ॥ जो जितांच सोसू शके । पूर्वीच मरणाहून अधिकें । कामक्रोधादि वेगें निःदोखें । तो योगी तो सुखी नर. ॥ २१२॥ सुखी आंत रमे आंत । अंतर्ज्यातीच जो सये स्थित | झाला ब्र- हाचि तो योगी निश्चित । ब्रह्म निर्वाण पावतो असें. | २४ ॥ पावती ब्रह्म- निर्वाण ऐक । जे ज्ञानी क्षीणपातक देख । द्वैतना्शे स्थिरमती आणिक । सर्व भूतहितीं रत. | २५ ॥ जें कामक्रोधरहित । प्रयत्नीं वश जें चित्त । देह वांचो मरो तें तों जात । मुक्त केवळ आत्मवित्‌. ॥ २६ ॥ बाहेर बाह्य विषय करून । दृष्टीतें भोंबयामध्ये स्थापून । नासिका वाहत्या जाण । प्राणापानातें करुनी सम. ॥ २७ ॥ बुद्धींद्रिय मन खैर्य जाण । मुनी मोक्ष जो परायण । नाहीं इच्छा भय क्रोध म्हणून । झाला मुक्तची तो सदा. ॥ २८ ॥ मी यज्ञ- तपाचा भोक्ता । मी सर्वलोकमहेश वेत्ता । सर्वांचा मी सुहृद तत्वता । मातें जाणोनि शांती पावतो.' ॥ २९ ॥ यापरी अर्जुनासि श्रीकृष्ण । संजय म्हणे धृतराष्ट्रालागुन । जन्मेजयासि सांगे वैरांपायन । पुढें श्रवण सादर कीजे. ॥ २० | श्रीगुरुषिशवंभरप्रसार्देकरून । शुभानंद श्रोत्यां विनवी कर जोडुन । श्रीकृष्णार्जुनसंवाद अतीगहन । तद्भावार्थअंश निरोपिला. ॥ ३१ ॥ अध्याय अकरावा. श्रीकृष्ण अजुनासी 'ऐक' म्हणे, । 'करावें कर्म, तें करी न फलेच्छापणें । १, आदिःअंत-वंतरउत्पत्तिस्थितिनाशयुक्त, 96 शुभानंदकविक्रृत [भीषमपर्व तो संन्यासी तोचि योगी म्हणे । न निरम्नी न अक्रिय असे. ॥ १ ॥ संन्यास तोची म्हणावा । जो कर्मयोगची पांडवा! । कीं कामत्याग जाणावा । संन्यास कर्मयोग न त्याविणे. ॥ २ ॥ योगारुरुक्षु जो ज्ञानी जाण । कर्म लासही कारण म्हणून । तयाच योगारूढासी ध्यान । स्थितीस कारण बोलिजे. | ३ ॥ जेव्हां विषयीं गुंतत नसे । कर्मीही मन न रुततसे । भोगसंकल्पही टाकीतसे । तेव्हां आरूढ बोठिजे तो, ॥ ४ ॥ उद्धरावें वचित्तातं म्हणून । प्रपंची बुडवू नये हे कारण । मित्र हे आपुल चित्त आपण । शात्रही प्रण चित्त आपुलें. || ५ ॥ मित्र त्याचेच तं चित्त भलं | जं स्वरूपंची असे जिकिलं । अनात्म- ज्ञाने शात्रत्व झालं | तरी वर्ते चित्तचि शात्रुवतू. || ६ ॥ शांताचें आणि जित- चित्ताचें । थोर चित्त बरें स्थिर साचें । शीतोष्णीं सुखदुःखीं याचें । आणि मानापरमानींही त॑ सम. || ७ ॥ ज्ञानं अनुभवें तृप्त आपण । कूटस्थ विजितें ट्रिय जो पूर्ण | तो योगारूढ कीं कांचन । भेडा धोंडा जया समानची. || ८ ॥ सुहृत्‌ मित्र आणी उदासीन । मध्यस्थ असखे सखे आण | साधु- पापियां सर्वी जाण । समबुद्धी विदोषप तो असे. ॥ ९ ॥ कर्मयोगी यो- जित चित्त । सदा सेवूनि राहे एकांत । स्थिरचित्ते तनु एक निश्चित | टाकी आशापरिग्रह. ॥ १० || स्थापूनियां शुद्धदेशीं जाण । जं कां आपुलें स्थिर आसन । न बहू उंच ना नीच करून । कुशचर्मावरी पट असे. || ११ ॥ करूनि मन एकाप्र तेथ । खिर चित्तेंद्रिय क्रियांसहित । योजावा योग चित्तथुद्ध्थ । स्वस्थ बेसूनि आसनी. ॥ १२ ॥ माजपट्टा, ग्रीवा आणी शिर | हें नीट धरुनी असावं स्थिर । दृष्टी ठेवूनि नासिकाग्रावर । मग दशदिशा पाहूं नये. ॥ १२ ॥ मग निर्भय जो शांत । त्रह्मचारी असे ब्रतस्थ । मद्रपीं लावूनि जो चित्त | वसे मत्पर होउनी. ॥ १४ ॥ ऐसं सदां चित्त योजी । आवरुनी मन सहजी । मोक्षासि साधन तो माझी । पावतो शांती असी तरी. || १५ ॥ न योग बहू खातांही होत । न खातां न ये एकाम्रत्त । आणी बहु निजतां नाहीं होत । नित्य जागतां न अजुंना! ॥ १६ ॥ बिहार आणी आहारयुक्त । जो चेष्टाकर्मी युक्त वर्तत । खप्नावबोधी युक्त त्याचें चित्त । तया साघे योग दुःखवनादाक जो. ॥ १७॥ आममस्वरूपींच चित्त । राहे जेव्हां नियोजिलें स्वस्थ । सर्वकामस्पृहाशून्य होत । म्हणावा सिद्ध तेधवां असे. ॥ १८ ॥ निवांत सदनीं दीपज्योती । जैसी न हालेचि जाण उपमा तैसी | तळ आकषक १, योगावर चह शच्छिणारा. २. वीट, २. कंबरपट्ा. पाना ११ अध्याय महाभारत. 9१ छि योगियांच्या असे चित्तासी । जो स्वात्मयोगासी योजी तो. ॥ १९ ॥ जेथें उपरमोनी चित्त ठेलं । योगामागे असे निरोधिलं । जेथें चित्त आमयातें पावलें । पाहे तोषें तयांतची मग. || २० || तेथें अनंत सुख जें होय । बुद्धि- ग्राह्य ते अतींद्रिय । जाणें याते मग न हा जाय । तत्वांपासोनियां चलन. ॥ २१ ॥ न मानीत लाभ अधिक । त्या सुखाहूनि पे आणिक | न चळेही थोरदुःखें निःशेख । पावतां ज्यासुग्वी स्थिती. ॥ २२ ॥ दुःखसंयोग वृत्तीचा पूर्ण । तद्रियोगांत आयता जाण । चितात्मयोग तो करुनी यत्न । साधावा दढ- निश्चये तमा. ॥ २३ ॥ संकल्प करितां झालं । काम तें सर्व टाकूनि भलं । मनंचि इंग्रियप्राम सकळें । दंडुनी स्थळीं असे पे. || २४ ॥ धारणायुक्त बुद्धीनं जाण । व्हावें स्थिर हळुहळू मन । आणी चित्त चिन्मात्रीं योजून । कांहींच मग चिंतू नये. | २५ ॥ ज्या ज्या पदाथा निघतं । मन चंचळ अ- स्थिर होतं । आत्मा हाची तेथ तेथें | त्यांत तं वश करावें मग. ॥२६॥ ऐशा प्रश्यांतचित्तातें । उत्तम सुख योग्य तं | साधे रजतमातीतें । ब्रह्मरूप अक- मक. ॥ २७ ॥ योजीं ऐसा सदा चित्त । योगीं ज्यास वासनारहित । ह्म- स्पर्श अनायासे प्राप्त । सुख अत्यंत भोगी तो. ॥ २८ ॥ सर्व भूतांमर्धे आत्मा जाण । भूतें तीं आत्मयाम्धे संपूर्ण | निलय योगी चित्त असा म्हणून । सर्वत्र समदशन तो असे. ॥ २९ ॥ मातें सवंत्र जो पाहतसे । आणी सवे मदंतरी देखतसे । त्याचा मी लास न सोडीतसं । माझा तो सोडिना मला. ॥ ३० | सर्व भूतस्थ या मातें जाण | भजे जो एकता धरोन । मजमधें तो योगी पूर्ण । वर्ते प्रपंची जरी सर्वथा. ॥ ३१ ॥ खदष्टांते सर्वही भूती । जो पाहे सम अजुंना ! प्रीती । मुखदूःखवासही निश्चिती । तो योगी थोर मज संमता.! ॥ २२ ॥ अजुन म्हणे, 'जी! मधुसूदना! । जो हा योग तुवां सांगितला जाणा । साम्य त्याच्या स्थितीत स्थिर मना । मी न देखे चंचलले. ॥ ३३ | कीं कृष्णा! हं चंचळ मन | इंट्रियांहनि बळकट जाण । त्याचा निग्रह तरी पवन । मोट जेसी न बांधवे असं.' | ३४ ॥ श्रीकृष्ण म्हणे, “अर्जुना! खरें । मन चंचळ दुर्जयच निधारें । तरी अभ्यासं आणीं वैराग्ये त्वरे । तरी तें जिकवेळ कांतेया! ॥ ३५ ॥ माझी हे बुद्धी कीं योग । नव्हे जो मन नावरे सांग । प्रयत्नशील स्ववर्शे मग । तो पावो सकिजे मने.' | ३६ ॥ अजुन श्रीकृष्णासी म्हणे, । 'निष्टा असोनि आळसपणं । मन योगांतूनिे चळूनि न योग पावणे । सांगे तो कवणे गती जाइल? || ३७ | तो काय उभय भ्रष्ट असे । मेघाचें थिगळ भ्रमे जैसें । अपक्क पावल्या मोह कैसं । जो ब्रह्ममार्गी ६ दु०८ क० म० भी० ४२ शुभानंदकविकृत [भीष्मपर्व महाभुजा! || ३८ ॥ निःशेष या संशयातें जाण । तूं एक छेदिसी श्रीकृष्ण । या संशयाचा संहती अन्य । न दिसे मज तुजवांचुनी.' ॥ ३९ ॥ श्रीकृष्ण पाथथासी म्हणे येथे, । 'न खर्गीही लाचा नाश निश्चितें | न घडे कधीं कल्या- णमार्गी यातें । बापा! दुर्गतीतें न जाय कोणी. || ४० ॥ वांचोनि पुण्य लो- कातें वर्षे । अगणीत राहुनी विशेष । झुचिश्रीमंतसदनीं विशेष । तो योगश्रष्ट जन्मतो मग. ॥ ४१ ॥ आणि योगियाचे कुळीं जन्मतो । अथवा भल्यांचिया घरीं होतो । जन्म दुर्लभ हा बहू तो । यालोकीं जो असे रीती. ॥ ४२ ॥ यादेहीं प्रवंदेहींचा हेतू । बुद्धिसंयोग पावतो निश्चितु । मोक्षीं बहु प्रयत्न करितु । कुरुनंदना! तो मग. ॥ ४३ ॥ ल्याला तत्वे जो अभ्यास । बळें योगीच योजितो निःशेष । कीं तो पूर्वी योगजिज्ञास । तरी वेदां अतिक्रमी असे. ४४॥ प्रयत्ने साधितां योग । जातां किल्मिष वासनासंग । अनेक जन्मीं तो सिद्ध मग | त्या जन्मीं तो मुक्ती पावतो. || ४५ ॥ तापसांहुनीही थोरे अधिक । संमत ज्ञानियाहुनी निःशेख । कर्मयोग्यांहूनी तस्मात्‌ देख । तूं होई योगी अजुंना! ॥ ४६ ॥ सखरूपनिष्टचित्ते जो जाण । या सवी योगियांमधे प्रण । भक्तियोगें भजे मजकारण । तो योगी थोर संमत असे.' ॥ ४७ ॥ ऐसा श्रीकृष्णाजुंन- संवाद । धृतराष्ट्रासी संजय सांगे विशद । तोचि बैरंपायन कषी सावध | जन्मेजयासीं ऐकें म्हणे. || ४८ ॥ प्रभु विश्वंभरानुप्रह गुरुचा । शुभानंदी प्रेमात साचा । म्हणूनि श्रोतयां म्हणे वाचा । गीताभावार्थअंश श्रवणासी. | ४९ || अध्याय बारावा. 'माझंचि आसक्त करणें मना । मदाश्रये योग साधेळ अजुना! । संशय सोडूनि कीजे भजना । तेंही ध्यान ऐक पां. || १ ॥ ज्ञानियांचें मी विज्ञान । तेंही सांगेन तुजलागुन । हें तुज ज्ञान झालिया पूर्ण । शिष्य माझा तूं होसी. ॥ २ ॥ मनुष्य विवेकी सहत्त एक । त्यामाजी साधक एक देख । तया सह- स्साधकीं चोख । योगमार्गी मज पावे. ॥ ३ ॥ अष्टधाप्रकारचे जन । परादी वाचा लाबोन । जीवप्रकृतिसंगंकरुन । जग हें पूरण रचिले म्यां. | ४ ॥ अष्ट- धाप्रकतीचे जन । पंचतत्वें शरीर निमोण । पृथ्वी आप तेज वायु गगन | मन बुद्धि आणी अहंकार. ॥ ५ ॥ जीं ज्या ज्या योनी संभवती भूतें । तयां सर्वरूपी मीचि निश्चितें । जन्मवी पाळी प्रळयातं । कती कृत्ल मी एक. ॥ ६॥ माझियापरतें कांहीं नाहीं । अणुरेणु पार्था! पें तोही । सर्व म्यां होऊनि १. पश्‍्वी, उदक, अम्ि, वायु, आकाश, मन, बुद्धि, अहंकार, १२ अध्याय] महाभारत. ४२ ठेविलें पाहीं । सूत्री मणिमाला केली जसी. ॥ ७॥ रसरूपीं मीचि वर्ते जाण । प्रभा चंद्रसूर्यादी मीचि पूर्ण । शब्द गगनाचा अंश संपूर्ण । तोही मीचि पुरुष पांडवा! ॥ ८ ॥ गंध गुण मी परथ्वीचा । तेज गुण मी अग्नीचा । जीवन मी सवंभूतांचा । तपसियांचा तप तो मी. | ९ ॥ बीज मीचि सर्व- भूतांचा । सर्वी सनातन मी पाथा! साचा । बुद्री मीचि प्रबुद्राचा । तेजस्- यांचें तेज मी, || १० | बळियांचें मीचि बळ । कामरागातीत मीचि केवळ | धमाविरुद्ध भूती निर्मळ । निष्काम धर्म तो मी पार्था! ॥ ११ ॥ सालिकांचा मी सात्विक भावु । राजस तामस मी आश्रय माधवु । मत मतांतरांचा प्रभावु । मीचि कता अर्जुना !॥१२॥ त्रिगुण माझे रूपीं निमीण । करूनि जग हें रचिले पूर्ण । अविद्या करितां जनमोहन । तेणें जीव अज्ञान मज नेणती. ॥१३॥ दैवी प्रकती जे जन्मले । ते मायेपासूनि मुक्त झाले | ते तों मातंची पावले। ते उत- रले माझे मायेहुनी. | १४ ॥ न भजतां मातं पातकी मूढ । तो मायामुखीं पडला दढ । मायेने ज्ञान हरुनी उघड । आसुरी भावीं तो केला. ॥ १५ | चतुर्विधा जन मातं । भजति मजची निश्चितें । स्वर्गसुखातें दांभिकमतं । अथ स्वार्थ आणी ज्ञानी. ॥ १६ ॥ त्यामाजी ज्ञानी नियुक्त । तो एक भक्ति मातें भजत । ज्ञानियांसी एक प्रिय मी तेथ । तो ज्ञानी संत मजला प्रिय. ॥ १७॥ स्व भावें उदार चित्ते मातें | भजे ज्ञानी माझेनि मतें । आश्रयिलें तेणे मज एकात । म्यां उत्तम गती त्यातं दीधली. ॥ १८ ॥ अनंत जन्म फिरल्या अंतीं । ज्ञानी पावला मजप्रती । वासुदेव सर्वी जयाचे प्रचीती । तो महात्मा क्षिती मज दुलंभ. ॥ १९ ॥ कामिक जे जे जन अज्ञान । कामना कल्पोनि नाना- देबांसी भजन । जो जो नेम करूनि साधन । ते प्रकृती आधीन पैं झाले, ॥ २० ॥ जो जो जैसा करी भक्ती । श्रद्धे जैस जैसं मज आर्पिती । तैसी तेसी श्रद्धा तयांप्रती । मी निश्चिती फळ देतो. ॥ २१ ॥ जैसा जीवीं धरूनि भाव । जैसे भजती मानव । ते ते कामना खयमेव । छुभाझुभ ब्रिहिताहित. ॥ २२ ॥ अंतवंतफळाची आशा । यालागीं अल्प मती भाव तसा । ण्के ठायीं नाहीं विश्वासा । देवानुदेवात॑ भजती. | २३ ॥ जे जे पाषाण काष्ट प्रति- प्टिती । कामनाबुद्धि तेथ तेथ भजती । परी परमार्थभाव नेणती । ज्ञानी कय वेचिती माझ्याचि भजनीं. ॥ २४ ॥ मी सर्वथा बुद्धिप्रकाश नेदीं । पडिले योगमायाबंदीं । मूढ नेणती माझी शुद्धी । मी कैसा कोण म्हणोनी. ॥ २५ ॥ वेदांचा मथितार्थ कैसा । मज वेद नेणें ख्खूपप्रकाशा । जो मी सकळ भूतां सृजीं ऐसा । परी मुख दुःख भूतांचे नठगे. ॥ २६ ॥ माझे इच्छ ४४ शुभानंदकांविकृत [भीष्मपव करून । प्रपंच परमार्थ रची पूर्ण । परी सर्वा भूतीं मी समान । स्वरगोदि भुवन मजमाजी. ॥ २७ ॥ सकळ अंतर्गत पाप । अथवा पुण्य अमूप | ते योगी मातें अर्पूनि सुखरूप । निल्यनेमे मज भजती. ॥ २८ ॥ जन्म जरा मरण दुःख । माझे भक्त लां अतीत देख । मद्गजन तेणें सुख । ते ब्रह्म अध्यात्म पावले, || २९ ॥ अविभूतांचें मी देवत । पुरुषांत पुरुषोत्तम निश्चित | अधि यज्ञ मी भगवंत । अंतकाळीं मुक्तिदाता.' ॥ ३० ॥ श्रीकृष्णाजुंनवाद- रणा । निवेदी संजय तृपाकारणा । जन्मेजयासी वैशंपायन जाणा । सादरें श्रवणा परियेसीं. | २१ ॥ तो संवाद भावार्थ अंश । श्रोतयां ऐक म्हणे साव- काहा । विश्वंभर गुरुचरणास । भजोनि विश्वास शुभानंदीं. ॥ ३२ ॥ अध्याय तेरावा, “कोणं तें ब्रह्म अध्यात्म कोण । कर्म अध्यात्म कोण लक्षण । अधिभूत म्हणजे कोण । अधिंदेवत कोण सकळा. ॥ १ ॥ अवियज्ञ तो कैसा । देहा- माजी हृषीकेशा ! | प्रयाणकाळीं ज्ञानिया तैसा । तारिसी कोणेपरी तें सांगें.' ॥ २ ॥ 'अक्षर जाणावें परह्म । ते स्वभावें साधे अध्यात्म । भूतभाव तो विक्कार विसर्ग कर्म । बोलिजे धनंजया! पैं ऐसा. ॥ ३ ॥ अधिभूत चराचर । पुरुष तो अधिदेवत साचार । अधियज्ञ सोहंमंत्र । देहें देह जो वसवी. || ४॥ अंतकाळीं स्मरतां मातें । मुक्ति होय प्राणियातें । माझे स्मरणे ठाकितां देहात । मुक्ती तयाते वरीतसे. ॥ ५ ॥ जसा जेसा धरूनि भाव । देह सांडिती जे मानव । तैशा तेशा ते स्वयमेव । सिद्धि होय प्राणियां. | ६ ॥ यालागीं सर्व- काळ मातं । स्मरण कीजे अभ्यासातें । मनोबुद्धि मज शरण आलियातें । तो मातेंचि पावला. ॥ ७ ॥ म्हणोनि अभ्यासीत जाण । करीत असावें माझें स्मरण । त्यासी अंतीं ब्रह्मनिवाण । मुक्ती संपूण मी देतों. || ८ ॥ कवी पु- राण फळप्रद सर्वज्ञ । याचें अंतकाळी करितां स्मरण । सर्वदां तो नारायण । कोटि सूर्यसमान योगी ध्याती. ॥ ९ ॥ अंतकाळीं दृढ़ धरोनि मन । भक्ति युक्त योगबळें करुन । भुकुटी मध्यभागीं लावूनि प्राण । दिव्यरूप पूर्णब्रह्म व्हावे. | १० ॥ वेद ज शाश्वत म्हणीतल । तं वेराग्यपात्री सांठवलं । इंद्रिये नेमुनी त्रझचय धरिलं । तेव्हां पावेल ब्रह्मपद. ॥ ११ ॥ समयीं सर्वे द्वारें रोधुनी । मन उन्मन करूनी | ब्रह्मरंध्री आत्मध्यानीं । योगधारणीं देह लजिती ॥ १२॥ ओंकार तो पूर्ण ब्रह्म । अभ्यासं वैराग्य तेथें नेम । करूनि देह “> १, ह अजुनाचं भापण ११ अध्याय] महाभारत. ४५९ सांडितां उत्तम । योगी परमगती पावला. | १३२ ॥ अनन्यप्रकारें चिचे । निल स्मरण करितां मातें । तयांसी सुलभ पार्था ! निश्चितें । नित्यमुक्तयोगियां.|| १४॥ मज पावले जे जे प्राणी पाहीं । तयांसी पुनर्जन्म सहसा नाहीं । सुख दुःख संसारादि तेंही । सुखें सुखरूप मदरूपी. ॥ १५ ॥ येरवी एकवीसस्र्गपर्यंत । जनासी पुनरावृत्ती न चुके नेमस्त । मज पावले जे भाग्यवंत । त्यांसी पुनर्जन्म नाहीं. ॥ १६ ॥ सहस्र चौकड्या एक दिवसांत । चारीसहस्त युगें नेमस्त । तोही ब्रह्मा अंतवंत | ब्रह्म शाश्वत सुखरूप. ॥ १७ ॥ जितुकें व्यक्तीसी आलें । तितुकें अव्यक्त होईल वहिले । हरिहरादिक झाले गेले । जैसे रात्री आणी दिवस. || १८ ॥ भूतम्राम तंव भासत । ऐसे होत बहुवेळां जात । जैसी रात्र होउनी दिवस होत । तैसे जन्मत हरिहरादी. | १९ ॥ परंतु दृष्टभावें जा- णिजे येथू । आकारले तें नाशिवंतू । एक ब्रह्म सनातन शाश्वतू । होत जात भूतसृष्टी, ॥ २० ॥ शाश्वत अक्षर परब्रह्म । योगियाची गती उत्तम । होय तें न फिरे जन्मकर्म । तें धाम परम पैं माझें. || २१॥ पुरुष परेश तो पार्था! । अनन्य भत्तीस्तव सांपडे सर्वथा । सर्वभूतां विसांवा जो तत्वतां । जयापासोनी जग झालें. ॥ २२ ॥ कोणेकाळीं देह सांडितां | योगियां काळ- भय नाहीं सर्वथा । शरीर सांडणें काळाची वार्ता । तुज पार्था! सांगतसे. ॥ २३ ॥ अम्निमार्ग शुक्षपक्ष । पण्मासं उत्तरयण आणी दिवस । उत्तम दिन देह सांडावयास । तेथ ब्रह्मविद ब्रह्मी गेळे. | २४ ॥ धूम्रमागे रात्री कृष्ण- पक्ष । षण्मासदक्षिणायनीं मुमुक्ष । अधेचंद्रामृत योगियां प्राप्त । परी कल्पांती मागां न फिरती. | २५ ॥ शुकृपक्ष कृष्णपक्ष । उत्तरायण दक्षिणायनास । ते सांगीतलं संसारिकांस । परी योगी कोणे काळें न फिरती. ॥ २६ ॥ तरी पार्थी! सल हें वेदवचन । योगियांसी नाहीं पुनरागमन । यालागीं अजुंना ब्रह्मसंपनन । सर्वकाळ योगी होउन राहें तूं. | २७ ॥ वेदपठणें यक्ञकरणें तर्पे । दाने तीर्थे जं पुण्य जपे । ते अंतवंत जाणूनि साक्षेप । योगी ब्रह्मरूपी मिसळले.' ॥ २८ ॥ यापरी ब्रह्मयोग अर्जुनासी । श्रीकृष्णे उपदेशिला कुरु- क्षेत्रासी । संजय सांगे धृतराष्ट्रासी । श्रीगुरुब्यासप्रसादे. ॥ २९ ॥ तोचि जन्मेजयासी बैशंपायन । सांगोनि म्हणे ऐक श्रवण । जो गीतार्थ श्रीकृष्ण- मुखांतून । एकदा जो प्रकट जाहला. ॥ ३० ॥ श्रीगुरुविश्वंभरप्रसादें । श्रोतयांसि विनवी प्रेमानंदे । गीताभावार्थअंशा निरूपण पदें । झुभानंद सुठंदे ऐका म्हणे. ॥ २१ ॥ 9६ दुभानंदकविकृत [भीष्मपर्व अध्याय चवदावा. “हं उत्तम गुज सांगतों तुज । ऐकतां न सोडिसी सहज । ज्ञान विज्ञान गुह्य राज । कळतां मोक्ष पाबसी. | १ ॥ सकळ विद्यांचा अध्यात्म राजा । सकळ गुह्यांचा स्वामी सहजा । पबित्रांमाजी तेज:पुंजा । धर्म सुखकारी प्राणियां. ॥ २ ॥ श्रद्धाहीन जनासी । हा खधर्म न सांपडे परियेसीं । म्हणूनि ते निश्च- येसीं । जन्ममरणपाशीं गुंतले. ॥ ३ ॥ माझिया विस्तारें खभावें । हे जन जन्मले आधे । माझ्या स्थानीं भूतें संबे । जन्मती मरती पुनःपुन्हा. | ४ ॥ सूर्यप्रकाश झालिया गगनीं । मृगजळ नसतें भासे नयनीं । तैसा नसतां संसार लोचनी । राज्यस्थानीं भासतो. ॥ ५ ॥ जैसें आकाश उभें असे । वायू उदरीं खेळतसे । वृक्षी हालतां वायू भासे । तैसी भूतें वसती उदरीं मम इच्छे. ॥ ६ ॥ सर्व भूत हीं अर्जुना! जाण । असती मत्मकृतीं ठय होउन । मागुती प्रकृतीपासून । शरीरें ऐसीं भासती. | ७ ॥ तरी सकळहि भूत प्रकृती । अ- घिष्टीं मी सांडी उपपत्ती | तरी हे वटी बीजे वटाकूती । तैसा मी भूती मज- माजी तीं. ॥ ८॥ भूत प्रकृतीचा धर्म कर्म । मज नलगे निरुपम । जेसा दीप प्रकाशे रात्रीं गृहाश्रम । परी दीपास कर्म करणें नसे. ॥ ९ || जैसा सूर्य उदेलियावरी । भूतें बर्तती तदाधारी । तो नाहीं तों कोण न व्यवहारी । तेसा भूतीं मी हुरी वर्ततो. | १० ॥ मातें न जाणती मूढ । मनुष्य देहीं अभिमानी दगड । आत्मानात्म नेणती जड । जैस अंध सूयोसी. ॥ ११ ॥ नश्वरदेही नश्वर कर्म । नश्वर ज्ञान नश्वर धर्म । प्रवृत्तिज्ञाने पावले भ्रम । आसुरीप्रकृति- मुखीं पडले. ॥ १२ ॥ महात्मे पार्था! जे माझे संत । जे दैवीप्रकतिआ- श्रित । माझेनी अनन्यभजनें मुक्त । होउनी भूतीं वर्तती. | १३ ॥ सदां करिती माझें नामकीर्तन । हेंची तयां दृढग़रत गहन । नमिती मज मानाभिमान सांडुन । जया उपासन अखंड माझे. ॥ १४ ॥ योगी करिती ज्ञानयज्ञ । भेद पद्चु धूर्त अज्ञान । मनोबुद्धीचे कुंड गहन । एकत्व ब्रह्म आल्म्या परमाल्यया. ॥ १५ ॥ मीचि मुख्य ब्रह्मयज्ञ अग्नी । साहा मी स्वघा मी समिधा मी । आज्य मी मंत्र वेद तो मी । जें ज्ञानोदय झालिया. ॥ १६ ॥ जगाचा आदिपित्ता तो मी । प्रकृति पुरुषें बर्ते तो मी । वेदांचा मुख्य 3श्कार तो मी । क्रवेद साम यज्‌ पै. ॥ १७ ॥ गतिदाता कल्पांती मी । प्रकृति बिसावती परब्रह्मा । शरणा- गताची विश्रांति ते मी । प्रभव पाठन प्रळय मी बीज. ॥ १८ ॥ सूर्यरूपें मी तपे तीव्र । इंद्ररूपे वर्षे तोय अपार । संहारी आणि रची चराचर । अमृत मृत्यू अर्जुना! ॥ १९ ॥ जरैविद्य मंत्री यज्ञ करिती जनीं । नश्वर सुख स्वर्गी १४ अध्याय] महाभारत. १७ इच्छोनी । पुण्य सरता लोटिती मेदिनी । नार्षितां मज नयें भ्रष्ट झाले. ॥२०॥ जंव जंव पुण्य तंव तंब स्वगे । पुण्य सरतां पडला अधोमागें । एवं करूनि नाना कमोगें । त्रमती योनी अनिवार. ॥ २१ ॥ परी अनन्यभावें भजन । योगी करिती माझें उपासन । तयांचा योगक्षेम करून । मी संप्रणे पार लावी. ॥ २२ ॥ आणीक एक आश्रमी जन । यजिती इंद्रिय सोम म्हणून । तेही माझी बिभूती असे जाण । परी मुख सांडूनि प्राणी प्रास जैसा. | २१३ ॥ मी सर्वयज्ञाचा भोक्ता । सकळांचा प्रभु मी पंडुसुता! । परी अम्नी सांडूनि तत्वता । धूम्रासी दीजे आहुती. | २४ ॥ तरी देवलोकींचे जया आर्त । अथबा पित- रांचें जया व्रत । भूतें उपासितां भूतत्न प्राप्त । मद्धजनें मद्वक्त येती मदरूपी. ॥ २५ ॥ पत्र पुष्प फळ जळ । योगी भावें अ्पिती केवळ । तें मम मस्तकी वंद्य सकळ । जें एकभावें अपिती. || २६ ॥ जे प्रकृति क्रिया कर्म जान दान सकळ । जप तप नेणें घेणें भक्ष समूळ । ते ते भावेंकरूनि निर्मळ । मातें अर्पी तूं अजुंना! ॥ २७ ॥ हुम अथवा अश्रुभ फळ । शुभे मोक्ष अशुभें नरक केवळ । संन्यास मातें अर्पितां सकळ । मुक्त होउनी मज पाबसी. ॥ २८ ॥ जैसा दिवस मध्यान्ही मस्तकीं भानू । तैसा सर्वातरी समसमानू । ऐसिये खुणे जाणे जो सजनू । तो मी भगवान्‌ खयें पार्था! ॥ २९ ॥ जो कुळीं अधम महापापी । माते भजे निर्वाणी अनुतापी । जैसा काष्ट भक्षुनी अ्नी काष्टरूपी । तैसा मीचि तो पार्था! सये झाला. | ३० ॥ तो मीचि झाला म्हणसी कैसा | तरी लवण समुद्री भेटतां जाहाला जैसा । पूर्व व्यक्ती मावळली बरिशेषा । लवण भेटतां महासिंधू. | ३१ ॥ मज पार्था! उपासी तो नर | अधमाधम हो कां खर । त्रिया वैश्य तथा शूद्र । ब्रह्म निर्वाण पावती. | ३२ ॥ वर्णामाजी ब्राह्मण थोर । परी राजयोग ब्रह्म नेणतां ते पामर । नश्वर त्रिळोकींचे नर । मद्रू्पीं क्षेम पावती. ॥ २२॥ तनु मनें योगी पार्था! मद्धक्त होई। मातें नमस्कार सवोठायीं । माझेंचि कीर्तन ऐकें गाई । तेव्हां माझे ठायीं तूं पावसी.! | २४॥ धृतराष्ट्रासी म्हणे संजय । हा श्रीकृष्णाजुंनसंवाद होय । वैशंपायनें जन्मेजय- राय । श्रीगुरुव्यासकृषे निरोपिठा. ॥ ३५ ॥ प्रभुविश्वंभरश्रीगुरुक्रपें । शुभा- नंदी गीतार्थ प्रेम मापे । श्रोत्या श्रवणीं भरावया सोपें । विनवीत कृपे अब- धानी. ॥ ३६ ॥ टॅ झुभानंदकविकृत [भीष्मपव अध्याय पंधरावा. घेई पार्था! हृदयाआंत । वाक्य हें परमामृृत । इतुके बोठिळें निश्चित । मित्र तूं कीं हित पैं तुझें. | १.॥ मजपासूनि सुरवर । आणी महर्षी योगेश्वर । आणि देवांचा आदि मी सार । मही सर्वा मीची गती. || २ || हे माझचि मन- संकल्पें जन्मले । म्याचि लोकीं प्रतिष्टिळे । ज्ञानपरायणीं समथ केले । ते चुकले पां सवथा असे. ॥ ३ ॥ बुद्धिज्ञानें मोहरहित । क्षमासलशमदम- युक्त । सुखदुःखभयभवातीत । म्यांचि निश्चित पैं केले. ॥ ४ ॥ प्राणी न मारिती समताज्ञाने तुष्टी । तपीं ज्ञान दानीं यशस्वी सृष्टी । भूतं वर्तबावी उत्तम राहाटी । भक्तीमत करूनियां. ॥ ५ ॥ यालागीं महषी सातजण | चत्वार मनु सज्ञान । झाळे माझिये मनापासून । निमोण यांपासाव प्रजा असे. ॥ ६ ॥ हे माझे अंश निश्चिती । मजपासूनि जन्मळे क्षिती । सर्वथा योगमागे वर्तती | दुजयासी उद्गरिती असंशय. || ७ ॥ मजपासूनि निमोण सर्व । भजनमार्ग मत्प्रभव । ऐसे जाणूनि भजती महानुभाव । बुद्धिमंत भावार्थी जे कां. | ८ ॥ अखंड माझेंचि असे चिंतन । माझे भजनीं जाऊ म्हणती प्राण । त्यांसी ज्ञानप्रबोधीं मीच नारायण । निल रमती स्वरूपी सर्दा. | ९ | आणीक युक्त माझें भजन । करिती प्रीतिपूर्वक होऊन । लांसी उत्तम बुद्धि देऊन । माझं भजन मी वाढवी. ॥ १० ॥ तयांचे पार्था! अज्ञानतम | नाशीं हृदयीं मीचि आत्माराम । हृदयीं प्रकाशी ज्ञान उत्तम । सूर्योदयासा- रिखें.' ॥ ११ ॥ 'पखद्य पखस्तुथाम । पवित्र सवाहूनि उत्तम | पुरुष शाश्वत आत्माराम । देवादिदेव तूं स्वामी! || १२ ॥ आपणापासूनि जन्मले करपी । असित देवल नारद परियेसीं । ब्यासादि आपले अंश ऐसी | सां- गितलेती मजलागी. ॥ १३ ॥ सर्व आपणची म्हणतोसी । तरी भगवे ओळखावी केसी ? । देव दानव मानव असती सृष्टीसी । त्यामाजी तुझे अंश कोण? ॥ १४ ॥ सर्वीचा आत्मा मी उत्तम । मजप्रती बोलिलासी पुरुषोत्तम । तरी याचें सांगा वर्म | देवदेवा ! जगत्पते! ॥१५॥ सांग मजप्रती दिव्य विभूती । कोणें कोणें खू्पे त्वां आवारेली जगती । तूं व्यापक कमळापती । कोणे कोणे घटीं वससी? ॥ १६ ॥ तें सांग अध्यात्म महायोगी । तुझेंचि चिंतन करिती अखंड जगीं । कोणें कोणें रूपे भावूं तुजलागी । चिंतिजे तें मज सांगिजे, ॥ १७॥ विस्तारें आत्मयोग सजना । तुझी विभूती सांगे जगजीवना! । ऐ- अटक पणान णा १, अजुनाचे भाषण. १५, अध्याय] महाभारत, ४९ कतां पाविजे तृप्ती श्रवणा । प्ररणे अमृतपाना होय जेणे, ॥ १८॥ मी तुतें सांगतो पार्था! । दिव्य अध्यात्मविभूती सर्वथा । हृदयीं धरीं कुंतीसुता! । आयत तेजा बिस्तारें. ॥ १९ ॥ मी सर्वाचा आत्मा अजुंना! । सर्वभूतांच्या ज्या भावना । आदीमध्यस्थितीरचना । अंतींहि मीचि संहारिता. | २० ॥ तरी सूर्यामध्ये बिष्णुसूर्य । ज्योतिषांमाजी रवि रइमीय । मरींचीमाजी मरुद्रण- वर्य । नक्षत्री चंद्रमा मी पार्था! | २१ ॥ वेदांमाजी मी सामवेद । देवांमाजी मी इंद्र वज़्ायुध । इंद्रियांमाजी मी मन प्रसिद्ध । भूतांमाजी चेतविता. | २२॥ रुद्रांमाजी मी शंकर । यक्षराक्षसांमाजी मी कुबेर । वसूंमध्ये मी पावक प- वित्र । प्रसिद्ध पर्वती मी मेरु. ॥ २२ ॥ पुरोहितांमाजी मी बृहस्पती । सेना- नियांमाजी स्कंद निरुती । आदिपूज्यांमाजी मी गणपती । जळपात्रांमाजी मी सागर. ॥ २४ ॥ मह्षीत मी भूगु कणीश्रर । वेदवाणींत प्रेणवाक्षर । यज्ञा- माजी मी जपयज्ञ साचार | अचळांमाजी हिमाचळ मी. ॥ २५ ॥ दृक्षांमाजी मी अश्वत् । देवर्षीमाजी नारद ज्ह्मसुत । गंधवीमाजी मी चित्ररथ । सिद्धां- माजी कपिटमुनी. ॥ २६ ॥ अश्वांमाजी मी उच्चे'श्रंव । अमृतरसाचा मीचि उद्भव । कुंजरी ऐरावती मी केशव । नरांमाजी मी महाराजा ॥ २७॥ आ: युधांमाजी मी बज़् । धेनुमाजी मी कामधेनु पवित्र । संतानहेतु मी काम पैचरार । सपामाजी वासुकी मी. ॥ २८ ॥ नागीं मी शेष अनंत । दिक्पा- ळांमाजी पश्चिमेश्वर सल । पितरीं अर्यमा विचित्र । दंडकत्यांत मी यम. |२९॥| दैेसांमाजी मी प्रऱ्हाद । काळ कलयिता मी गोविंद । मृगांमाजी मी मृगेद्र । पक्षियांमाजी गरुड मी. || ३० ॥ उडणारांत मी पवन साचार । रास्त्रघरयात मी रघुवीर । मत्स्यांमाजी मी मकर । नद्यांत जान्हवी मी जाणा. ॥ २१ ॥ स्र्गस्थां आदिमध्य अंत | तो मी अजुंना! ऐक अनंत । सकळविंद्यांत अध्या- त्मविद्या मी अच्युत । तत्ववक्ष्यांत वाद मी. ॥ १२॥ अक्षरांमाजी मी अकार | अयनीं उत्तरायण मी श्रीधर । अंतीं संहारकती मी प्रळयरुद्र । सृष्टी निमिता ब्रह्मा मी. | २३ ॥ सर्वसंहारी मीचि मृत्यू । उद्भव करीं मी अच्युतू । त्रि- यांमाजी सत्कीर्ती मी श्रीकांतू । स्मृति मेथा मी धृती क्षमा. ॥ २५४ ॥ सामां- माजी मी बृहत्साम | गायत्री छंद मी पवित्र परम । मासी मागशीप मी आमाराम । कतुंमाजी बसंत मी. | २'५ ॥ यादवकुळीं मी बासुदेव । पांड बांमाजी तूं सुभद्राधव । मुनींमाजी व्यास मी स्वयमेव । कवींत शुक्र उरऱाना मी. ॥ ३६ | कापद्यांमाजी द्यत मी । तेजवंतांत तेज तं मी । व्यवसायी १, ओंकार ७. 24 टर “ता ५७ शुभानंदकविकृत [भीष्स्पर्व जय देता मी । सालिकीं सत्व मी पार्था! ॥ २७॥ दंडकलोत दमी तो मी | न्यायान्याय नीति मी । मौनगुद्यांत गोप्ता सी । ज्ञानिया ज्ञान मी अजुना! ॥ ३८ ॥ यथा सर्वभूतांचा सामी । बीजरूपी अर्जुना! मी । मजवीण अणुरेणु तोही मी । मजपासोनी चराचर. ॥ २९ ॥ नाहीं मजविना पार्था! । सर्वत्र माजी विभूति सर्वथा । यापरी विभूतीविस्तारकथा । तुजप्रती म्यां सांगीतली. || ४० ॥ या माझ्याचि सत्ते विभूती । स्त्रिया आणी पुरुष व्यक्ती । सकळ देव हे सुभद्रापती! । माझें तेजची उद्भवले. || ४१ ॥ या विरहीत आणिक परी । पार्था! सांगतो अवधारी । विश्व हें भासते निघीरी । तें एक अंश माझ्याचि जग.' ॥ ४२॥ हा श्रीकृष्णें उपदेश अजुनासी । भरृतरा्रासी सांगे संजय करपी । तोचि वैदांपायन जन्मेजयासी । आवडी मानसीं सांगत. || ४३ ॥ श्रीगुरु प्रभु विश्वंभर । शुभानंद तयाचा किंकर । श्रोल्यांसी विनवी वारंवार । गीतार्थअंशनिरूपणा. | ४४ ॥ अध्याय सोळावा. :अनुम्रहा्थ माझ्या स्वामी! । अध्यात्म गुह्य बोलिळां तुम्ही । तं ऐकतां निर्माह झालो मी । कृपा हारणागता मज करीं. ॥ १ ॥ सृष्टी पाटन संहार । कती एक परत्रझ् साचार । तो महात्मा निर्विकार । आत्मा मातें दाखवी. ॥ २ || एवं जो सकळबीज परमेश्वर । तें रूप दाखवी मज साचारु । माझ्याचि देहीं परात्परु । असे केसा तो मज भटवीं. ॥ ३ ॥ पाहों ये म्यां असं जरी । तरी मज ब्रह्म दाखवी मुरारी ! । माझ्या सख्या! योगिया! श्रीहरी! | आत्मदर्शन मज करीं तू.' ॥ ४ ॥ 'पाहें पार्था! आत्मरूप । शतसहस्ती जे विलो- कनीं अमुप । नानाप्रकारींचें दिव्य स्वरूप । नानावणी आभासे. ॥ ५॥ पाहिलें सूर्य बासवें आणि शंकरें । अश्विनीदेव मरुत्‌ परात्परें । बहुतीं पाहिलें तें नि्धोरें । आश्चर्य पाहीं धनंजया! || ६ ॥ यया एकाचि ख्पीं अर्जुना! । पाहें चराचराची रचना । माझे देहीं पंडुनंदना ! । सर्वही पाहीं निश्चितें. | ७ ॥ परी स्वशक्ती पाहूं न शकसी । चर्मचक्षूंही अद्य परियेशी । दिव्य दृष्टी देतों तुजसी । पाहें तू योग ईश्वर || ८॥ संजय म्हणे, “धृतराष्ट्राया! अवधारी । बोलिला ऐस महायोगेश्वर हरी । पार्थासी दाखविलें ते अवसरीं । आत्मरूप श्रीकृष्णे. | ९ ॥| अनेक वक्र अनेक नयन । अनेक परि अद्भुत दर्शन । अनेक दिव्याभरण । दिव्यायुर्धे अनेकें. || १० ॥ दिव्य माळा दिव्य वखें । दिव्य गंधलेपनें परिकरें । सर्वाश्रर्य रूप निघोरें । श्री अनंत विश्व १६ अथ्याय] महाभारत. "र मुख. ॥ ११ ॥ दिव्य सूर्योदय एक सहस्र । एवढा प्रकाश पाहिला थोर । यापरी भासले परिकर । तया पार्थीसी आत्मरूप. ॥ १२ ॥ तया रूपामाजी सर्व जग । ऐसा प्रत्यय आला सांग । आपणामाजी श्रीरंग । शरीरी अजुन पाहतसे. ॥ १३ ॥ पाहोनि झाला विस्मित । रोमांच उठिला समस्त । करोनि साष्टांग प्रणिपात । कर जोडुनी पार्थ राहिला. ॥ १४ ॥ “पाहिलें म्यां देवा! सामी! । जो सर्वभूतीं देहीं अंतर्यामी । ब्रह्मादि कषी अनंतनामीं । दिव्य सर्पादी पाहिलें. ॥ १५ ॥ अनेक वक्‍्त्र अनेक नेत्र । पाहिलें अनंतरूप विचित्र । पाहतां मूळमध्यांत । तो विश्वगत पाहिला. ॥१६॥ दिव्य किरीट दिव्य गदांग । दिव्यचक्रीं विराजित सांग । तेजोराशी दीप्तिमंत आंग । प्रदीप्त अम्नीसूर्या ऐसें. | १७ ॥ तूं शाश्वत वेदवंद्य देव । तूं विश्वेश्वर बासुदेव । तू अव्यय शाश्रत अधम स्वभाव । तूं सर्व सनातन पुरुषोत्तम. ॥ १८ ॥ आदीमध्य तूं आणि अंत । अनंतपराक्रम अनंत । अनेतकर शाशि- सूर्यनेत्र । हुताशवक्त्र विश्व तापविसी. ॥ १९ ॥ प्रथ्वी आणी आकाशा । तुवां व्या पल्या अष्टदिशा । देखिले उप्ररूपासी अश्या । जेणें त्रेठोक्या व्या- पिले. ॥ २० ॥ अमूप सुरवर मुनी । भीत भीत कर जोडुनी । महर्षी सिद्ध साधक ध्यानीं । करसंपुटीं तुज स्तविती, ॥ २१ ॥ आणी अकराही रुद्र । द्वादशादित्य अष्टवसू प्रसिद्ध । मरुत्‌ अश्विनौदेव साध्य । सकळही उदरामाजी असती. ॥ २२ ॥ गंधर्व यक्ष सुर सिद्ध । नक्षत्रेसीं पाहा तो चंद्र । विद्याधर मरुद्रण प्रसिद्ध । करसंपुटीं विस्मित पाहती. || २३ ॥ तया रूपासीं बहुवक्त्र- नयन । अनंत हस्त अनंत चरण । थोर उदर कराळ दाढा वदन । सकळ ठोक जया उदरी. ॥ २४ ॥ आकाशडउदरीं प्रदीप्त अनेकवर्ण । व्याप्त त्रेलोक्य विशाळनयन । पाहिला अंतरात्मा भगवान । भयाभीत ईश विष्णु. ॥ २५ | दंष्टाकराळा ऐसिया मुखातें । पाहिलें काळानलसंनिभातें । दिश्या न दिसती स्वामी! मातें । प्रसन होई तूं श्रीकृष्णा! | २६॥ त्वां मारिे धूतराष्ट्पुत्र । भीष्म द्रोण सहपौत्र । आणीक वीर थोर राजेश्वर । वैरी मुख्य पै पडले. ॥ २७ ॥ वदनामाजी तुझ्या सकळ । दाढेमाजी वसते कौरवकुळ । दांतीं चावुनी चकचूर केवळ । करितोसी तैसें भासते. ॥ २८ ॥ जशा नदी धां- बोनि येती । समुद्रामाजी बळें मावळती । तैशा चौऱ्यासीलक्ष जाती । सामा- वती तव मुखीं. ॥ २९ ॥ जैसा प्रदीप्तषअम्नीवरी पतंग । धांबोनि पडतां जळे सर्वोग । तैसें प्रपंचमार्गी जग । भस्म होय तव मुखीं. | ३० ॥ जैसें शुष्क १. अजुंन म्हणतो, ५२ | छुभानंदकबिकृत [भीष्ह्ृपव तृण अग्नी भस्म करी । तैसें जग नासे तुझे उदरी । मेघमुखीं सिधुजळ चढे वरी । मागुती नदीमुखे जसें मिळे. | ३१ ॥ आतां आच्छादी ह्या उप्ररूपा । नमन करितो देवदेवा! बापा! । विनंती ऐके आच्छादीं स्वरूपा । तुझा अंत एकही मज नठगे.' ॥ ३२ ॥ 'काळें काळ जगाचा संहार । मागुती मागुती होय विस्तार । ढोकस्थितीचा तो प्रकार । मजमाजी परस्परें होतसे. ॥ ३३ ॥ याळागीं तं युद्गासी उभा राही । निमित्त होउनी यश घेई । श्त्रृते जिंकोनि पाहीं । राज्य भोगी पृथ्वीचे. | ३४ ॥ द्रोण भीष्म जयद्रथ । कर्ण हा- ल्यादी वीर अद्भुत । मीं केळा पूर्वींच यांचा घात । युद्धी सपत्नादी हे जिकीं. ॥ २५ ॥ ऐसें संजय धृतराष्ट्रासी कृष्णवचन । सांगतां पार्थे करसंपुट जो- डुन । साष्टांगें सद्ुरुसी केलें नमन । सद्गदित वंदी चरण भीतभीत. | २६॥ 'स्वानं हृपीकेशा ! तुझ्या सृष्टीसी । उद्भव स्थिति अंतीं नाशिसी । रक्षण कर- णारांतं रक्षिसी । संहार करिसी दुष्टांचा. | २७ ॥ कोण जाणे तुझा महिमा । नाभिकमळीं जन्मला ब्रह्मा । अनंत देव जगन्निवास परमात्मा | शाश्वत रूप एक तुझें. ॥ २८ ॥ तूं देवाधिदेव पुरातन पुरुष । सकळविश्वनिधान तू परेश । कता करविता जगदीदा । तुझेनी विश्व उद्धरे पॅ. ॥ ३१९ ॥ बायु यम अमी 'चंद्र वरुण । ब्रह्मा प्रजापती तूं जनक पररणे । यालागीं सहस्रवार नमन । पुनरपी साष्टांग नमो नमो. || ४० ॥ नमस्कार नमस्कार । तू सर्वाचा इश्वर । अनंतपराक्रम त साचार । सृष्टी संहार तुजमाजी. ॥ ४१ ॥ माझा सखा म्हणूनि तृत । छळणा हेळना केटी बहूत । यादव कृष्ण म्हणूनि निरुते । न जाणोनी स्वामिया ! || ४२ ॥ येतां जातां उठतां बसतां । विनोदार्थ बोलिलो अनंता! । जेवितां निजतां आणी चालतां । तं सर्वही क्षमा करीं. ॥४२॥ तूं पिता होसी चराचरी । तू सह्दुरुरूप पूज्य मज निधीरीं । तुजवीण कोण थोर संसारी । त्रेलोक्य होत जात तुझेनी. | ४४ ॥ यालागीं तुज साष्टांग नमन । तुझिया प्रसादा पावलो हश ! भगवान! । जसा पुत्रासी पिता सख्यासी भेत्र समान । तसी क्षमा करी देवदेवा! ॥ ४५ ॥ माझें पूर्वपुण्य गहन । याटागीं कृपा तुझी मजलागुन । विश्वरूप यालागीं केलें दर्शन । जग- ऩिवासा ! श्रीकृष्णा! | ४६ ॥ किरीटयुक्त गदा चक्र हातीं । तें रूप पाहेन मी पुढती । तो तूं चतुर्भुज श्रीपती । विश्वरूपातें आच्छादी.' ॥ ४७ ॥ “माझी कृपा तुज गहन । यालागीं आत्मरूप दाविले जाण । जें ज्योतिर्मय विश्वनिधान । त्वां पूर्वी एसं नाहीं पाहिले, ॥ ४८ ॥ वेद पठणें यज्ञ करणे हा-व००000000 पाककला, ण णाल ०-५“ १, रप्ण सांगतो. २, अजुन म्हणनो, १७अंध्याय] भहाभारत. ५२ जाण । दानदातृत्व तप उप्र पूर्ण । करितां न सांपडे ब्रह्मज्ञान । साधुसदयत्वे पूर्णप्राप्ती होय. || ४९ ॥ जो सज्ञानी विवेकी भावार्थी । त्यासी हें रूप दाबिजे संतीं । भुलोनि लाचिये प्रियभक्ती । तें रूप तुज म्यां दाविले. ॥ ५० | संजय म्हणे, 'राया! वासुदेवें । ऐसे पा्थांसी आत्मस्वरूप दाविले बरवें. । आश्वासोनी मस्तकीं हस्त खेहभावें । ठेवुनी सगुण रूप दाविले. | ५१ ॥ अजुन म्हणे, 'श्रीकृष्णा ! परेश ! । हें मनुष्यरूप पाहिलें सौम्य अशा । तुझें अमूप तेणें गत मागीळ दशा । आतां बऱ्यावृत्ति बुद्धीसी स्मृती पावलों. ! ॥ ५२ ॥ म्यां तुज दाखविलें जें रूप । आत्मतेज जें अमूप । देवांसी सर्वीसी तेजदीप । निल इच्छिती दर्शन ययाचें. ॥ ५३ ॥ वेदपठणें दर्शन नाहीं| तपीं दानीं न भेटे कांहीं । सखा म्हणोनी दाविलें पाहीं । साधुसंगे मुक्ती ऐसी. ॥ ५४ ॥ तूं भक्त माझा अनन्य सखा । यालागीं भोगीं आत्मरूप सुखा । सकळ विश्रांतिस्थान देखा । याविण पार्था! आन नसे. ॥ ५५ ॥ मदर्थ अर्पी जें कर्म । माझा भक्त निःसंगधर्म । निर्वेर तया नाहीं काम । तो मदूपी येत पांडवा! | ५६ ॥ कृष्णे विश्वरूप अर्जुनासी | संजय म्हणे दाविले धृत- राष्ट्रासी । वैरांपायने तंचि जन्मेजयासी । कथोनी परियेसीं पुढें म्हणे.॥ ५७ ॥ प्रभु विश्वंभर श्रीगुरूसी । नमुनी शुभानंद श्रोतयांसी । गीताभावार्थअंश निरूपणासी । पुढें सादरेसीं ऐका म्हणे. || ५८ | अध्याय सतरावा. “एव दाविलं त्वां आत्मरूप । भक्तीने कीजे आराध्य अमूप । यामाजी होइजे जेवी दीपं दीप । तैसे सांगे योगिराया !' ॥ १ ॥ 'माझ्याठायीं ठेवुनी मन । योगी नित्य करिती उपासन । श्रद्धावंत साधुजन । ते अखंड ध्यानीं मज मिळाले. ॥ २ ॥ एक हें शाश्वत अनिदेव्य । याचेंचि उपासन योगियांस । सर्वत्र भासते यासी असे नाश । शाश्वत चैतन्य एक हें. || ३ ॥ यालागीं इंद्रियांते बंधीं घालिजे । सर्वी समान आत्मा विठो- किजे । तेणें माझ्या ठायीं सुख भोगिजे । जें सर्वभूतां हितकारी. || ४ ॥ सं- सारक्लेरा सांडोनी । चित्त लाविजे अव्यक्त आममस्थानीं । व्यक्त अनात्म जाईल नासुनी । देह गेहादी सकळीक. ॥ ५ ॥ यालागीं निस् नैमित्य कर्म कीजे | तें संन्यास मज अपिजे । ऐसिया योगें मज भजिजे । उपासीजे पैं माते. ॥ ६॥ तयालागी मी उद्गरिता । जन्ममृत्यूमयसागरीं तारिता । तया जन्म नये कीं पार्था ! । जेणें चित्त तजता मज आर्पिलें, ॥ ७ ॥ मन ठाविलें माझ्या ठायीं | ५४ शुभानंदकविकृत [भी$मपव बुद्धीने मजचा उपासों पाहीं । यालागीं तूं शिष्य होसी पंड । तुज थोर नाहीं मजहुनी. ॥ ८ ॥ यालागीं चित्त समाधान करीं । माझे स्वरूपी स्थीर धरीं । अम्यासयोगें निर्धारी । मद्रू्पी साचारी सांठवसी. | ९ ॥ अभ्यासितां समर्थ ज्ञानी होसी । कर्म ब्रह्मी अर्पित जासी । यया उद्देश कर्म करिसी । तरीच सिद्धी साधेल, | १० ॥ यास्तव तूं आतां न शाक्त होसी । योगआश्रय करा- वयासी । सर्वकर्मफळल्यागेसी । समपी मजसीं पांडवा! ॥ ११ ॥ श्रेय ज्ञान शास्रअभ्यासीं । लाहूनि ध्यान विशेषीं । ध्यानाहूनि कर्मफळ लागेसीं । शांती परियेसीं त्या अधिक. ॥ १२ ॥ जयाचें सर्व भूतांसी आवरण । सर्वोघटीं सू- र्यासारिखा एणे । ज्या मोहाहकार नाहीं संपूर्ण । सुख दुःख समान क्षमा असे. ॥ १३ ॥ संतुष्टमनें ऐसा योगी । जो दढनिश्चयें आत्मसुख भोगी । मन बुद्धि अप्रेनि मजलागी । तो भक्त जगीं मज वंद्य.॥ १४ ॥ तो वर्ततां दिसतो लोकीं । परी लोकीं ना तो मजसन्मुखीं । हषोमर्षभरीं न वदे मुखीं । तो मुक्त मातं बहु प्रिय. ॥ १५॥ जैसें जळ सारिखे सर्वांसी तृषा हरी । तैसा कोठेंही द्वेष न धरी । शुभाकुभकर्मत्याग करी । तो भक्त माते बहुप्रिय. ॥ १६॥ जो संसारीं अनपेक्ष । जो परमार्थबुद्दी आचरे दक्ष । उदासपणें लोटी आयुष्य । तो भक्त मातें बहु प्रिय. | १७ ॥ जया शात्रु मित्र समान । तैसाचि मान अपमान । शीत उष्ण मनीं नाणुन । सुख दुःख जया सारिखे. ॥ १८ ॥ निदा स्तुती समान दोनी । संतुष्ट स॒ल्प शोषदानी । विषयानेकें चे- चळ नोहे मनीं । तो भक्त मातें प्रिय पार्था! ॥ १९ ॥ हा धर्माम्ृतवर्षाव केलासे पार्था । तुवां _याचिपरी वतीवें आतां सर्वथा । ऐसिये श्रद्वेकरनी मज आक तूं भक्त मातं प्रिय होसी.' ॥ २० ॥ ऐसा भक्तियोग अर्जुनासी । श्रीकृष्ण सांगितला पारेयेसी । म्हणे संजय धृतराष्ट्रासी । जन्मेजयासी वैदां- पायन ॥२१॥ प्रभुविश्वेभरश्रीगुरुतं । नमुनी विनविले श्रोतयांतें । झ्युभानंद म्हणे पुढिलिया अर्थातें । गीतार्थअंशातें ऐकिजे. | २२ | अध्याय अठरावा. ह ह क म्हणिजे कोण । क्षेत्र क्षेत्र म्हणिजे कोणालागुन । ज्ञानज्े- याचें लक्षण | की ते सांगावें केशवा! ॥ १॥ 'हें शरीर कुंतीपुत्रा ! । क्षेत्र ऐसे जाणिजे पवित्रा । याच्या चाळिण्या खेळवी जो सूत्रा । तो क्षेत्रज्ञ ऐसें जाणिजे. ॥ २॥ क्षेत्रज्ञ म्हणिजे समान सर्वक्षेत्री । हें जो पाहे ज्ञाननेत्री । तो मीचि पाथा ! निभारीं । हंची मत पैं माझे. ॥ ९ ॥ यालागीं नरदेह म्ह्‌- १८अध्याय] महाभारत. ५५ णिजे क्षेत्र सेत । तेथ पेरिलें तैसें पिके निश्चित । पाप पुण्य नाहीं इतर योनी आंत । नरदेहांत उभय फळें. ॥ ४॥ क्रषी बोलिले अनेक मतांतरीं । वेदछंदी विविध परी । असो विस्तार यासी निघारीं । ब्रह्मसूत्र दोरीप्रमाण चाले. ॥ ५॥ महाभूतांचे पंचवीस गुण । अहंकार बुद्गीसी अद्र्य क्षेत्रज्ञ । कर्मेंद्रिये ज्ञानें- द्रियां आधीन । ल्यांत पंचइंद्रियां क्षेत्रज्ञ मिळेना. | ६ ॥ इच्छा द्वेष सुख दुःख । संगयुक्त भरती चेतना देख । हें क्षेत्र पिके अनेक । या विकारी निर्विकार आत्मा. ॥ ७ ॥ मान नको अणुप्रमाण । जया दंभ नाहीं प्राणी न मारी पूर्ण । शांत आजेव सद्ुरु उपासन । जो शुचि आत्मनिष्ठ कीं. | ८ ॥ जया वैराग्य इंद्रियांच्या ठायीं । जयाचे मनीं अहंकार नाहीं । आत्मस्वरूपी अचळ पाहीं । जन्ममरणदुःख न पावे तो. ॥ ९ ॥ अनासक्त वर्ते संसारी । त्रीपुत्रगृहादी बिचारी । नित्य समता चित्ताभीतरी । इष्ट अनिष्ट भोग आलिया. ॥ १० ॥ ऐसिये परी अनन्य । जया दुजी भक्ती नाहीं कोण । अनेक हिंडतां देश पूर्ण । आत्मानुसंधान न व्रिसंत्रे. | ११ ॥ निल्ानिय अध्यात्मज्ञान । क्षण- क्षणा तत्वज्ञानदशीन । ययातें बोलिजे ज्ञान । किमपी अज्ञान जेथ नाहीं. | १२ ॥ ज्ञेय सांगतों अवधारी । हें ज्ञान झालिया शरीरीं । मग अनादि ब्रह्म हें भासे चराचरी । यास नारा नाहीं हें जाणिजे. ॥ १३ ॥ सर्व करचरण इंद्रिय । मस्तकीं मुखीं अंतबाह्यी | सर्वे शास्र वेदी एवं वर्णिले पाहीं । स्वोतरीं एकचि असे ॥ १४॥ सवे इंद्रिय गुणचाळिता । जो संवेंद्रियातीत सवैथा । आसक्तपणें सवी देहीं वर्तता । तो भोक्ता गुण निर्गुण. ॥ १५ ॥ चर अथवा अचर भूतीं । बाह्य अंतरीं याचीच वस्ती । सूक्ष्म आकाशीं एकची 'क्षिप्ति । प्रयये झालें तं ज्ञेय पार्था ॥ १६ ॥ अनपेक्ष श्युचिभूत । उदासीन बय वैराग्ये लोटित । सर्वसंकल्पविकलत्पातीत । तो उत्तम भक्त मम प्रिय. ॥ १७ || भक्त अथवा विभक्त । समान परमार्थ मानित । भूती पाहे भूत नाथ । तें क्षेय यथार्थ अजुंना! ॥ १८ ॥ ज्योतीमाजी उत्तम आम्मज्योती । ते अज्ञानतमें आवरिली होती | ते सुविवेकें उघडितां निश्चिती । ते ज्ञेय सवी- तरीं व्यापक. || १९ ॥ ऐसे क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान । त्यासी क्षेयत्वें ज्ञेय पूर्ण । मद्वक्त जाणती विज्ञान । मद्भावें मातें पावती. ॥ २० ॥ आतां प्रकृती आणी पुरुष । अनादी जन्म यांस । विकारी गुण माया प्रकारा । याठागीं प्रकृती जन्मली, | २१ ॥ कार्य कारण कर्तव्य पूर्ण । हे प्रकृतीचे पार्था! गुण | पुरुष सुखदुःखभोक्तत्वेंकरून । हेतुपासाव बंधन पावला. ॥ २२॥ पुरुष प्रकृतीपासोन । सुखदुःखभोग प्रक्ृतीसंगेकरून । त्रिपुटी त्रिगुणात्मक षद शुभानंदकविकृत [भीष्मपर्व होउन । जन्ममरण कमे सोसी तो. ॥ २३॥ यालागीं जें जें निपजे कर्म | तें भोक्ता अभोक्ता महेश्वर परम । परमात्मा ब्रह्म आत्माराम । पाहें तो प्रकृती अतीत पुरुष. ॥ २४ ॥ प्रकृती गुणातीत होउन । जो वर्ते देहीं. त्या अतीत होउन । सर्वथा जन्मकर्मबंधन । नाहीं. तयासी अजुंना! ॥ २५ ॥ ध्यानीं आत्मा एक पाहें । कचित्‌ आत्मयाविणें नेणताहे । सांख्ययोगें तो वर्तताहे । अथवा कर्मयोगें मज पाहु. ॥ २६ ॥ कोणे मार्गी आलिया मातें । श्रवणें कीर्तने उपासक चित्ते । तो तरला संसार प्रकृतीतें । जन्म मृत्यु श्रुत दृष्ट ना हें तेव्हां कळे. ॥ २७ ॥ जेव्हां अनुभवें सांपडलें ब्रह्म । सत्वयुक्त तेव्हां भासे स्थावर जंगम । क्षेत्र आणी क्षेत्रज्ञ वर्म । तें साचार तेव्हां कळे. ॥ २८॥ समान सर्वभूतीं असे परमेश्वर । नाशवंत प्रकृति नाशती साचार । जो हें ज्ञान जाणे तो निर्धार । ज्ञानिया ऐसं जाणिजे. ॥ २९ ॥ समान पा- हणें सर्वोतरी । सुख दुःखी आपण जयापरी । जो आत्मरूप होउनी भेद दबडी दुरी । तो उत्तम गति पावला. ॥ २० | प्रकृतिकर्मे जें भोगणें । अथवा संचित करणं । तें भोगगें आणी उगाणें । परमात्मा कती जो जाणती. ॥३१॥ ऐशा नाना योनी भूतं । एकात्म पाहे निरुतें । तेसें आकारले ब्रह्मांडातें । त्रह्म निश्चिते जाणीतलं. ॥ २२ ॥ अनादी निर्गुण परमात्मा । तो मी म्हणे सखये आत्मा । शरीरकर्मा आणी धमो । कती करविता एकची. ॥ ३३ ॥ जरी अ- णुरेणुहुना लहान । परी आकाशामाजी पूर्ण | तरी त्रेल्लोक्यांतरीं आत्मा वसोन । अलिप्त नोहे सर्वथा. ॥ ३२४ ॥ जेसा सूर्यउदय प्रातःकाळी । प्रकाशवंत पा- हिजे जनीं सकळीं । क्षेत्रक्षेत्री तेसा आत्मा निराळी । वसोनी प्रकाश भासत. ॥ २५ ॥ क्षेत्रक्षेत्रुठक्षण । जो ज्ञानचक्षूंनीं लक्षी पूर्ण । तो भूतप्रकृतीमाजी जीवन । अंतीं पद निवाण पावेल.' | ३६॥ धृतराष्ट्रासी म्हणे संजय करपी, । ऐसें श्रीकृष्ण अजुनासी । कथिले तेची जन्मेजयासी । वैशंपायन क्षेत्रक्षेत्रज्ञ- योग जो. ॥ २७ ॥ श्रीगुरुविश्वभर प्रमुसी । शयुभानंद लागोनी चरणासी । गीताभावार्थअंश श्रोतयांसी । सादरें ऐका म्हणतसे. | ३८ ॥ अध्याय एकोणिसावा. पार्था ! बोलतो तें ऐक । ज्ञानामाजी ज्ञान चोख | हें जाणती करणी मुनी देख । परमसिद्धीप्रती गेले. | १॥ हें ज्ञान ज्यांही उपासिलें । ते धर्ममा्ग मातें पावले । खर्गमरृत्युलोकीं नाहीं जन्मे । जन्म मरण प्रळय नेणती. ॥२॥ मजपासाव जन्मला ब्रह्मा । तयासी धरिला म्यां नाभिपद्मा । जो निर्माण करी १९ भध्याय] महाभारत, ५७ भूतयामा । कुला भांडीं ज्यापरी. ॥ २ ॥ चौऱ्याशी लक्ष योनी । उठती पंचा- त्मक आधारेंकरुनी । ते अह्मादिक जन्मती मजपासुनी । बीजप्रद पिता मी. ॥ ४ ॥ सातिक राजस तामस । यागुणीं प्रकृतीजन्म अशेष । त्रिगुणात्मक बध जीवांस । देहदेहांतरें मी रची. ॥ ५ ॥ लामाजी सत्व निर्मळ गुण । आत्मप्रकाशसाधनीं निपुण । त्यासीच आत्मसुख साधेल जाण । ज्ञानसंगेंक- रूनियां. | ६ ॥ रजोगुण हा विषयीं प्रीतिकारक । रजोगुणासी तृष्णा अधिक | तो बंधना पावेल सहज देख । कर्म देहांतरी हिंडे. | ७ ॥ तम जो कां अज्ञा- नगुण । विषयद्वारें जीवांसी मोहन । प्रमाद आलस्य निद्रा एणे । तेणेंची बद्ध होय पार्था! ॥ ८ ॥ सत्वगुणीं पावेळ आत्मसुख । रज कर्ममार्ग बध देख । अज्ञाने ज्ञान आवरिलें आणीक । प्रमाद तो ऐक तमोगुण. ॥ ९ ॥ रजतमाचे मध्यभागीं । सत्वगुण उठतो जगीं । तमोगुण उठतां वेगीं । रज सत्व तरी दडपती. ॥ १० ॥ ज्ञानेंद्रिथी विवेक होय । अध्यात्मपरमार्थी प्रीती होय । तेव्हां सत्वगुण वाढला निश्चय । ऐसं चित्ती ओळखिजे. ॥ ११ ॥ लोभ उपजे चित्तीं । कर्ममागे चाले प्रवृत्ती । तेव्हां रजोगुण वाढला निश्चिती । ऐसं चित्ती ओळखिजे. ॥ १२ ॥ परमार्थ विवेक मंद होये । प्रदृत्तिमार्ग वर्तताहे । मोह प्र- माद उपजतां, पाहें । तो तमोगुण ऊठिला. ॥ १३ ॥ जेव्हां सत्वगुण वाढे देहीं ।- देह सांडितां तयासमयी । तेव्हां तामस दोष याच्या ठायीं नाहीं । उत्तम गती तो पावला. ॥ १४ ॥ जो जो गुण वाढला पाहीं । देह त्यागी तया स- मयी । तेव्हां अवश्य विषयीं । मूढयोनीप्रती जन्मेळ. ॥१५॥ निर्मळ कर्म, निर्मळ सुकृत, । निर्मळ सातिक फळ देत । रजाचें दुःखफळ प्राप्त । अज्ञानफळ तमाचें. ॥ १६ ॥ सत्वगुणापासोनी होय ज्ञान । रजोगुणें लोभ निर्माण । प्रमाद अज्ञान मोह पूर्ण । तमापासोनी पैं होती. ॥ १७ ॥ ऊध्वे गती सत्वगुणें । कर्मभूमी रजोगुणें । अघोगती तमोगुण । प्राणियांते पैं होय. ॥ १८ ॥ गुणा- वेगळी करणी नाहीं । ते कर्मानुसार पाहीं । जे गुणातीत वर्तती देहीं । ते माझ्या ठायी पावले, | १९ || त्रिगुणात्मक झालिया तंड । देहदेहांती फिरती पाहीं । गुणातीत वर्ततां तेही । जन्ममरणदुःख नाहीं तयां” ॥ २० ॥ 'त्रिगुणातीत तो ओळखावा कैसा? । गुणातीत तो आचरे कैसा? । हें सांगावें जगदीशा! । कृष्णा! परेश ! मजलागी.” ॥ २१ ॥ 'प्रकाशप्रवृत्तीमोह- १. या ठिकाणीं 'महत्तत्त्व जक्षः व “जह्मदेव' या दोहोंत शुभानंदांनीं घोंटाळा केला आहे. झुभानंदांनीं बरेच वेळां गीतावचनांचे विक्षिप्त तऱ्हेने अथे केलेले आढळतात. अशीं स्थळेंया व पुढील अध्यायांत बरींच आहेत. २. सर्वसंग्रहपाठ;->“अज्ञानफळ तयाचें, रट शुर कन्म« भी० ५ शुभानंदकविकृत [भीष्मपर्व पूर्ण । विषय आशापाश गहन | कल्पनासंगें जन्मकर्मबंधन । ते त्रिगुणात्मक जाणिजे. ॥ २२ ॥ उदास वर्ते संसारी । तो गुणातीत जाणावा निधोरी । वर्वतां गुणामाजी शरीरी । तो ब्रह्मी पाहीं मिसळला. ॥ २२ ॥ जया सुख दुःख समान । समान मृत्तिका कांचन । रिपु मित्र समसमान । निंदा स्तुती सारिखी. ॥ २४ ॥ समान मान अपमान । मित्र वैरी नाहीं परिपूर्ण । सर्वे संकल्प कल्पना न असे जाण । तो गुणातीत जाणावा. ॥ २५ ॥ भक्तीच्या ठायी दुजे नाहीं । एक भावें भाते सेवी पाहीं । सगुणरूप देखतां पंई । ब्रह्ममावें तो मज भावी. ॥ २६ ॥ जो ब्रह्मी प्रतिष्ठित झाळा । जन्म मृत्यू- पासूनि सूटळा । शाश्वतधर्मपथे जो बर्तला । ऐक तां माझा भक्त तो पार्था !' ॥ २७॥ ऐसा गुणत्रयविभाग जाण । श्रीकृष्ण कथिला अजुनाकारण । तोचि संजयें धृतराष्ट्रालागुन । जन्मेजया वैशंपायन कथिला. ॥ २८ ॥ श्रीगुरुप्रभुविश्वेभर । शुभानंद विनवी जोडून कर । गीताभावाथौश सादर । श्रोते! चतुर परियेसा. | २९ ॥ अध्याय विसावा. | 'ऊर्ध्व मूळ खांदिया तळीं । बिश्वाश्वत्थवृक्ष वाढे कर्मजळीं । या संसांर- वृक्षीं चाऱ्याशी लक्ष दळीं । फळें महदादिक आणी देव. ॥ १ ॥ वरुनी तळीं विस्तारें थोर । लांब खांदे त्रिगुण साचार । विषय मूळें अनिवार । कर्म नर- लोकीं गुंफिले, ॥ २ ॥ इतखृक्षतळीं मूळ । मारितां पडति तत्काळ । तेसा नव्हे हा भववृक्ष केवळ । ज्ञानशास्त्रे मूळावरी झेदिजे. ॥ ३॥ ते उत्तम नर गेले उत्तममार्गी । ब्रह्मी पावले न फिरती मागी । तोचि एक म्हणावा योगी । जो पुरातनत्रह्मीं समरसळा. ॥ ४ ॥ जो कां मानमोहातीत । जिंकिले षडटिपु अद्भुत । अध्यात्ममार्गी सुखदुःखातीत । तो अमूढ गेला मत्पदी. ॥ ५ ॥ जेथ चंद्रसूर्यपावकाविणें ज्योती । जेथ पावल्या मागां न फिरती । तें माझें धाम सुनिश्चितीं । कृपेने तूते जे दाविले. ॥ ६ ॥ जीव सकळ माझे अंश | जीवभूतांचा मी ईश । जो मनोमार्गे चाळी इंद्रियांस । प्रकृतीपर होउनी. ॥७॥ शरीरीं मी कैसा पाहीं । तैसा परिमळ पुष्पाचे ठायी । प्रकाशी वायु परिमळ तंइ । तैसा विस्तारीं मी प्रकृतीगुण. ॥ ८ | । कणी नयनीं जिव्हा प्राणी । मना अधिष्ठानीं मी अल्प्तपणीं । सकळद्वारीं मी वसोनी । बिषय मीचि सेवितो. || ९ ॥ उठवी बैसवीं चालवी बोलवी । जेववीं मीचि नीजवीं | शिल्लक स्का मनाचा क २६. [.) १, तूं. २. यांत गीतेचा पंधरावा अध्याय आळा आहे. २. एकरूप झाला. २१ अध्याय] मंहाभारंत, ७९ मूढजन मातें नेणती खभावीं । ज्ञानी मज नयनीं पाहती, ॥ १० ॥जे जे योगमार्ग आले | ते आत्मदरीनें धाळे । येतांची आत्मरूप झाले । ळवण जैसें समुद्री. ॥ ११ ॥ सूर्य प्रकाशे तें मार्झे तेज । जनीं उजेड करी सहज | चंद्र शीतळ मी तेज:पुंज । अभिही तेज पैं माझें. ॥ १२ ॥ भूतें म्रामवासी अथवा वनीं । तेज मी तयांचें चक्रपाणी । वृक्ष ओषधी मीच जनीं । चंद्र अमृतकर मी पाथो! ॥ १३ ॥ मीचि आहार सेवी जठराग़ी । प्राणियां उदरी मी आश्रयोनी | प्राणापानात्मक होउनी । चतुर्विध अन्ने मी पचवीं. | १४ ॥ मी सर्वाच्या हृदयभुवनीं । वेदशास्त्रामृतमतज्ञानप्रेक मोहनी । वेदमागप्रव- तक मीच जनीं । आणी वेदपर मी वेदवंद्य. ॥ १५ ॥ दोही प्रकारें दोघे पुरुष जनीं । मी वर्ते चराचर होउनी । क्षर चर, अक्षर अचर जनीं । चरा- चरमंडणी मी पार्था! ॥ १६ ॥ यापरता उत्तम पुरुष । तोचि मी परमात्मा जगदीशा । जेणें व्यापिले त्रेलोक्यास । शाश्वतरूपे मी ईश्वर. ॥ १७ ॥ चरातें खेळवी अलिप्तपणीं । अथवा करीं अचरसंहारमांडणी । वेदमार्ग कर्मप्रवर्तक जनीं । तो उर्शम पुरुष पुरुषोत्तम मी. || १८ ॥ अज्ञानं आवरिले मूढ । मज पुरुषोत्तमातें नेणती जड । तूं सर्वभावे मजची दृढ । करोनी भजे भारता! ॥ १९ ॥ ऐसें ह गुह्य उत्तम । तुज सांगितलें म्यां शास्त्र सुगम । यामाजी तूं होसी विचक्षण परम । तरी कृतकृस होसी भारता! ॥ २० ॥ हा उपदेश श्रीकृष्णें अर्जुनास । केला, म्हणे संजय धृतराषट्रास । तोचि जनमेजया राजयास । बैरांपायने कथियेला. ॥ २१ ॥ श्रीगुरुप्रभुविश्वंभरास । नमुनी म्हणे श्रोतयांस । गीताभावा्थोशश्रवणास । कीजे सादरें शुभानंद. | २२॥ अध्याय एकविसावा. 'साधनीं निर्भय सत्वशीळ । ज्ञानयोग देहाभिमान दानकुशळ । इंद्रिय- दम जप यज्ञ अध्ययन तप निर्मळ । आजेव तो पुरुष देवी पार्था! ॥१॥ प्राणी न मारी, क्रोध नये, सल बोले, । विषयत्याग शांत परनिंदा न बोले । भू- तांबरी कृपा, क्षुधा तृषा पाहूनि चाले । मृदुत्व लजित तो देवी पार्था! ॥ २॥ तेजस्वी क्षमाविनीत शाहणे । शोच भूतद्रोह कृत्रिम नेणे । हीं दैवीपुरुषांची लक्षणें । तुज संपूर्ण सांगीतली. |॥ ३ ॥ दांभिक उप्र अभिमानी । क्रोध स्पर्धा निष्ट्रता जयामनीं । तो आसुरी पुरुष ओळखीजे जनीं । अज्ञान विवेक- शून्य जो. ॥ ४ ॥ मुक्तीलागीं दैवीगुण । बद्धतेचें आसुरी लक्षण । दैवी सं- _ १. व्यापिले. २. यांत गीतेचा सोळावा अध्याय आला आहे. ३. येथें कदाचित 'साहूनि! असा पाठ असावा. ६७ शुभानंदकविकृत क [भीष्मपर्व उत्तम गुण । ऐक संपूर्ण पांडवा ! ॥ ५ ॥ खेगनरकांचीं दोनी ठक्षणें । वी आसुरी दोनी गुणें । दैवी सांगीतली विस्ताराने । आसुरी ऐके ण अर्जुना! ॥ ६॥ प्रदृत्ती घडूपुजननी । निदृत्तीतं घाली दवडुनी । क शौच आचार संय वाणी । तया कल्पांती पैं नाहीं. ॥ ७॥ असल तेंची प्र- तिष्ठा करी । जग नश्वर तें मनीं शाश्वत घरी । परस्परें वर्ततां लोकाचारी । कामसंकल्प मनीं बाहे. ॥ ८ ॥ कामविषयीं खेळवी नयन । नशत्मा तो अ- हपमती पूर्ण । उग्रकर्मी सदा मलिन । हिंसक दुर्जन पापात्मा. ॥ ९ गेरी ॥ कामाचारी आश्रय करी । दांभिक दुरभिमान जन्मे कर | पलानी करी । सर्व काळ व्यसनी अद्युची. ॥ १० ॥ जंव देह पड ज | ऐसा वाम । कामादिभोगीं आवडी थोरी । वदे वैखरी बिषयलोभे. ॥ ११९ ॥ आशापा्शें संसारबंधी । कामक्रोधाची उपाधी । वर्ते कामाचे विचारें त्रिशञुद्धी । आणीक विचार न करी दुजा.॥ १२ ॥ म्हणे माझे इच्छे वल मिळत डी । मीचि कुलीन मीचि धनवंत । मीचि बहुमानी पंडित । जग '्वालतें ममाह. ॥ १३ ॥ विवेकवैराग्यभक्ति गुण । म्हणे म्यां मारिले शतुगण । भोगीन विषय भोग पाबन । ईश्वर मीचि सिद्धही मी. ॥ १४ ॥ किडा वसोनी महा- नरवीं । म्हणे मीचि भोगी श्रेष्ट, मीचि सुखी । कुबरादिक त्रेलोकीं । माझेचि दास म्हणतसे. ॥ १५ ॥ तैसे असुर दुर्जन । अखंड चंचळ तयांचें मन । मोहपाशीं पडले कामभोगाचेन । अधोगती तयां नरकीं देहांती. ॥ १६ ॥ आपण म्हणती चिरंजीव । धनमानमदें मानिती गर्व । करणें यज्ञादीक दांभिक सर्व । मरोनी रौरव भोगिती. ॥ १७ ॥ अहंकारें अती दर्प । कामक्रोधादी वागवीत सर्प । म्हणे ब्रिश्रीं मीचि सुखरूप । ऐसा कृपण गर्वधारी. | १८॥ तो नर महाद्रेषी कूर अधम संसारी । बंधीं पडला असे साचारीं । चुकला भार्ग सारासारीं । आसुरी प्रकृतीने गिळिळें तया. ॥ १९ ॥ आसुरयोनी जो जन्मला । जन्मजन्मांतरी मूढची झाला । पार्था! तो नयेची मजला । गेला अंधतमामाजीं, ॥ २० ॥ नरकद्वारींचे हे पाहुणे तिनी प्रखर । काम क्रोध लोभ हे साचार । यालागीं पार्था ! सांगतों निर्धार । या तिघांतें आवरिजे. ॥ २१ ॥ यापरी आसुरीहोनी सुटले । पुरुष अथवा स्रिया वहिले । जे आ- चार बरवा आचरले । ते परमगतीतें पावती. ॥ २२ ॥ यया आसुरीशास्रा- १, मूळांतील “दौ भूतसगौ? या शब्दांबरून “स्वगनरका!विषयीं कल्पना शुभानंदांस सुचलीसें बार्टते, २. मुळांतील “यहये दास्यामि' यावरून 'यक्ष-कुबेर-माझे दास' ही कुप्ति उत्पन्न झाली, अशी शंका येते. ३, 'तमोदरेरित्रमिनेरः? हे मूळांतील शब्द, २२ भ्रथ्याय] . महाभारत. . ६१ चेनि मार्गे । कामीक वर्तती कामांगें । तयां सिद्धी नाहीं उभय मार्गे । इहत्रीं ना परत्री असे. ॥ २२ ॥ यालागीं धर्मशासत्रधर्मनिरूपण । कार्याकार्य चाला- वया प्रमाण । शास्त्रमार्गे करोनियां ज्ञान । तैसें कर्म करीत जावें पार्था! ॥ २४ ॥ ऐसा दैवीआसुरीविभाग । श्रीकृष्ण अर्जुनासी कथिला सांग । धृतराष्ट्रासी संजय म्हणे चांग । वेशंपायनें जन्मेजया निरोपिठा. ॥ २५ ॥ श्रीगुरुप्रभुबिश्वंभरानुम्रहे । झञुभानंद श्रोल्यांसी म्हणे वाहे. । गीताभाबार्थाश- निरूपण हें । सादरें ऐका म्हणतसे ॥ २६ ॥ अध्याय बाविसावा. £य॒या शास््रमार्गातें सोडुन । संसारी वर्तती सकळ जन । तरी तयांची निष्ठा कोण । सात्विक राजस कीं तामस ?' ॥ १ ॥ 'शास्तरमार्ग वर्तती जन । तयांमाजी श्रद्धा तीन । सात्िक राजस तामस गहन । देहप्रकृतीसारिखे. ॥ २ || सात्विक जयाची असे स्थिती । सात्विक श्रद्धा तया निश्चिती । राजस ता- मस जयांची प्रकृती । तैसी श्रद्धाही राजस तामस. ॥ २ ॥ सात्क उपासिती देवांत । यक्षराक्षसांस भजती राजस ते । झोटिंगभूतप्रेतांते । भजती ते जन तामस. | ४ ॥ तपोजन तपीं वनवासी । अशास्त्रमार्गे तेथ वर्तती तामसी । देभाहेकार तया ज्ञानासी । जया कामक्रोधे मनासी आवरिलें. ॥ ५ ॥ फळाशा धरोनी मनीं । राजसी करिती नाना साधनीं । माझे ठायीं नैराश्यभाव मनीं । धरोनी भजती ते सातिक. ॥ ६ ॥ आहारही सवोतें ऐसेच रीती । तिघांसी तींपरीची प्रीती । यज्ञ तप दान देती । त्यांची भेदस्थिती ऐक पाथो! ॥७॥ आयुष्य सत्ववृत्ति निरोग । बळ प्रीती भजनीं वाढवी सांग । कद मूळ क्षीर पवित्र धान्य अनेग । सालिका प्रिय मधुर आहार. ॥ ८ ॥ अती उष्ण क्षार कडु आंबट । आणखी दाहक तिखट । आहार असे हा राजसां इष्ट । दुःख - शोक व्यथा देत जो. ॥ ९ ॥ निषिद्ध अशुभ शिळें । मांसभोजन प्रिय आ- गळें । उच्छिष्ट अन्ने मन न केटाळे । तें भोजन प्रिय तामसा. ॥ १०॥ न धरी फळाची आशा । निष्काम समपी जगदीशा । विनीतपणें कार्य करी साचा । तो सात्विक यज्ञ जाणावा. ॥ ११ ॥ फळाशा धरोनी मनीं । मज श्रेष्ठ ऐसें म्हणावें जनीं । ऐसा कर्तष्य करी यही । तो राजस यज्ञ अर्जुना! ॥ १२ ॥ अविधिकर्म यज्ञ । कुपात्र द्विजदक्षिणाशून्य । दुजयाबरी कल्पोनी न्यून । श्रद्धाहीन तो यज्ञ तामसी. ॥ १२ ॥ देवदिजगुरुसंतपरजन । शौच १, यांत गीतेचा सतरावा अध्याय आला आहे. २, 'बजंते भ्रद्धयान्विताः' असें मूळ. ६२ शुभानंदकविकृत [भीष्मपरव आर्जव ब्रह्मचर्य नेम गहन । प्राणी न मारी ते संपूर्ण । पार्था! तप जाण दारीराचे. ॥ १४ ॥ न बोले उद्देगी असल्य । प्रिय बोले जें पराचें हित । अखंड वाची पोथी अम्यासयुक्त । तें तप पा्थी! वाचेचं. ॥ १५ ॥ मन संतप्रसादें सौम्य । मोनप्रवृत्ति निम्रहें नेम । भावें भजे पुरुषोत्तम । तें मनाचें तप अर्जुना! ॥ १६ ॥ त्रिविध श्रद्वातप कोण । तेही सांगतो ऐक लक्षण । फळआशा सांडोन । मत्य़ाप्ती गहन सात्विक तप. ॥ १७ ॥ बहुमान वागवी मनीं । श्रेष्ट म्हणावें जनीं । यालागीं तपस्वी झाला मुनी । तो राजस तपी बोलिजे. ॥ १८ ॥ मूढपणें करी जप । दुजयासी पीडणे पश्चात्ताप । द्यावया, शारीर आयुष्य वेची अमूप । तो तामस तपी बोलिले. ॥ ॥९ ॥ दातृतें द्विजां देतां दान । देतो न उपकारयुक्त होउन । देश काळ पवित्र पाहोन । तें सातिक दान अजुंना! ॥ २० ॥ दुजया करुनी उपकार । फळाशा कल्पोनी अपार । दान देतो तो नर । राजस जाणावा अजुंना! ॥ २१ ॥ देश अप- वित्र काळ अपवित्र । दान घेता ब्राह्मण कुपात्र । श्रद्धाहीन अज्ञान नर । तें दान साचार तामसी. ॥ २२ ॥ पूर्वी अकारी वेद बोलिला ब्रह्म । जगीं नि- दोष त्रयी नेम । ब्राह्मण वेद यज्ञकर्म । विहिताचार बोलिजे. ॥ २३ ॥ त्यामाजी श्रेष्ट संपूर्ण । यज्ञदानतप:क्रिया पूर्ण । यांचें योगी जाणती विधान । जे ब्रह्म निर्वाण पावले. ॥ २४ ॥ जगीं फळाशा न धरोनी । यक्ञतप:क्रिया कीजे जनीं । दानक्रियाही निष्कामपणीं । मोक्षइच्छुक पैं करिती. ॥ २५ ॥ सद्धावें साधुत्वपणे । देणें घेणें कर्म करणें । मज अपा मत्माप्तीकारणें । तें कर्म सात्विक बोलिलें. ॥ २६ ॥ यज्ञ आणि तप दान । त्यांचें तुज सांगीतलं लक्षण | फळाशं सांग एकासी बेधन । एकासी मोचन मद्गावें. ॥ २७॥ न करोनी तुवां यक्ष दान । अथवा तप गहन । तरी आतां फळाशा सांडोन । पार्था! अपण करी मजलागीं.' ॥ २८ ॥ ऐसियापरी अर्जुनासी श्रीपती । कथिले संजय म्हणे भूपती । तेंचि जञन्मेजया ! म्यां तुजप्रती । कथिले श्रीव्यास- कृपेनें. ॥ २९ ॥ श्रीगुरुप्रभुविश्वंभरदास । शुभानंद विनवी श्रोतयांस । गरीताभावाथाशश्रवणास । टाकूनि आळस ऐकिजे. ॥ ३० | त अध्याय तेविसावा. 'संन्यासाचे कवण लक्षण £ । गृहदारा तल्यागितां संन्यास संपूर्ण । किंवा आणीक असे तत्व कारण? । तें मज सांगिजे हूषीकेशा!' ॥ १ ॥ 'काम्य ३ येथे मात त डा 0 ता 00 य मदली टाटा २१. येथं मूळांत तीन छोकांत “सत्‌ः आणि “असतूक्रिया यांचें विवेचन आहे. परंतु भुभानंदी तीन ओव्यांत त्याचा मुळीं उल्लेखही नाहीं! २. यांत गीतेचा अठरावा अध्याय आला आहे. २३ अध्याय] महाभारत. ६३ सांडोनी केलें कर्म । तो संन्यास पार्था ! उत्तम । सर्वकर्मफळ लागिजे, खघर्म | तो संन्यास उत्तम अर्जुना! ॥ २ ॥ अथवा गृहस्थाश्रमकर्म त्यागिलें । पूर्ण ज्ञानंवीण वहिलें । यज्ञ दान तप निल्यनैमित्तिक भलें । दोषीं सांपडले नर. ॥ ३ ॥ तरी निश्चर्ये ऐक वचना । त्याग तो कैसा वीरा! अर्जुना! । तरी तयाचा त्रिविधजना । सातिक राजस तामस. ॥ ४ ॥ यक्ष दान तप कर्म | त्याज्य करावयाचें वर्म | न लजितां तो अधर्म । परम पावन लागितां. ॥ ५॥ यथायोग्य कर्म कीजे । त्या कर्मफळाची आशा न कीजे । कर्म ब्रह्मापण कीजे । तें मत सात्विक उत्तम. ॥ ६ ॥ नेमीक आम्ही संन्यासी । कर्म न लगे आ- म्हांसी । त्रह्म नेणतां लागी कर्मासी । तो तामस लाग पांडवा! | ७॥ कायक्वेशास्तव कर्म लागी । दुःख आलियाही कर्म त्यागी । तो राजस लाग जाणिजे जगीं । लयागफळ तया कैसं? ॥ ८ ॥ कार्याकारण नित्य नैमित्त । यथायोग्य कर्म आचरत । फळाशा त्यागोनी कर्म त्यागित । तो सात्विक याग पांडवा! ॥ ९ ॥ व्यंगतेविना कर्म करी कुराळ | यथाकाळें पुण्यक्षेत्रीं निर्मळ । अथवा निलनैमित्त फळ । माझिया लाभाथ जो पार्था! ॥ १० ॥ नोहीं देह- ठोभ जया । क्वचित्‌ फळाशा नसे तया । कर्म ब्रह्ी अपी भावार्थ यया । तो त्याग संन्यास बोलिजे. ॥ ११ ॥ अनिष्ट एकाचे इच्छूनी कर्म करी । अथवा दरीरलोभे परी । अथवा उभय फळें इच्छुनी तरी । तो क्वचित्‌ संन्यासी पार्था! ॥ १२ ॥ पांचप्रकारें कमेलक्षण । तेंही तूज सांगतो प्रण । सांख्य- शास्त्री केलें निरूपण । ते मतें सर्वेकर्मसिद्धि. ॥ १३ ॥ एऐंक कर्तृत्वाभिमाने कर्म करी । एक देहलोभें तरी । एक अनिष्ट लोकांसरी । एक देवप्रील्यथ करी पाथो! ॥ १४ ॥ कायिक वाचिक मानसिक । कर्मे करिती जगीं लोक । एक नीतिमार्ग चालती देख । एक विपरीत करी पंच प्रकारींचे. ॥ १५ ॥ परी कार्याकारण ओळखितां । मी हृदयी आत्मा असं सर्वथा । ज्ञानी मज पाहोनी वर्तती पाथी ! । मूखअज्ञानीं नेणिजे. ॥ १६ ॥ जया नाहीं कर्तृत्वा- भिमान । म्हणे कतो श्रीभगवान । तो जरी पावला काळें मरण । कीर्तिजी- वनीं तो ज्ञानी मुक्त. ॥ १७ ॥ ज्ञान आणी ज्ञेय परिज्ञान । तिघांचेंही कर्म मुक्त प्रणे । क्तृत्वाभिमानें देहलोभे अनिष्ट गुण । कर्मसंग्रह ययाचा. ॥ १८॥ जो ज्ञानिया कर्म करी । त्रिगुण भेद हे निर्धारी । तयां गुणाची कवण परी । ते विस्तारी ऐक पार्था! ॥ १९ ॥ सर्वभूती भगवंत । समता जया संतकृपे १, याचा मूळाशी कांहींच संबंध नाहीं. २. मूळगीतावचनांत ब या शुभानंदी ओब्यांत जमीन- अस्मानाचें अंतर आहे. ६४ शुभानंदकविकृत [भीोष्मपर्य प्राप्त । भक्त विभक्त नोळखे भेद तेथ । तें क्षान सात्विक अर्जना! ॥ २० ॥ ज्ञान प्राप्त झालें पूर्वपुण्यें । परी कल्पना सांडिली नाहीं मने । भद पाहे भूती गुणागुणे । तें ज्ञान राजस पांडवा! ॥ २१ ॥ दावोनि योगियांचें चिन्ह । पोशी रसना आणी शिश्ष । बैराग्यविरहित अतत्वार्थवचन । तें तामस ज्ञान भारता ! ॥ २२ ॥ निलनेमे संगरहित । कामक्रोधदवेषविवर्मित । फळाशा न धरी विवेकवंत । तें कमे सात्िक अर्जुना! ॥ २३ ॥ फळाश्या कामना मनीं । प्रयत्ने कर्म करी जनीं । देहलोभातें स्मरोनी । तें राजस कर्म पैं पार्था! ॥ २४ ॥ पराते देषे मारणे | अथवा कारागारीं बंध करणें । आपणासी लाभ होणें । ऐसें कल्पी तें तामसी. ॥ २५ ॥ मुक्तसंग जो सल्यवादी । विचक्षण युक्त कार्य साधी । सिद्धि असिद्धि निर्विकारविकारबंधी । तो सातिक कता जाणिजे. ॥ २६ ॥ भोगी कर्मफळ आशा । लुब्ध प्राणी मारक ऐसा । हष आपणा, शोक परासी साचा । इच्छूनि कती तो राजस. ॥ २७ ॥ अयुक्त कर्म सर्वदा करी । अज्ञानशठजनातें वरी । विषाद मनीं बहुकाळवरी । दीर्घसूत्री तो तामस कती. ॥ २८ ॥ बुद्री भेद आणी धृती । ते तिनी गुण ऐक निश्चिती । दुर्गण सांडावया क्षिती । धनंजया ! तुजप्रती बोलतो. ॥ २९ ॥ प्रवृत्ती मारो निघे निवृत्ती । कार्यकारणी भय निर्भय चित्तीं । बंधमोक्षासी उपाय चिंती । ते बुद्धि पार्था! सात्विकी. ॥ ३० ॥ कांहीं धर्म कांहीं अधर्म । कांहीं कर्म कांहीं अकर्म । आपुलाची लोभ मने सुगम । ते बुद्धि पार्था! राजसी. ॥ ३१॥ अधर्म तोची धर्म मानी । धर्मशास्रीं धर्मनिरूपण न मनी । सर्व प्रकारें निष्ठुर करणी । तो तामसबुद्धि अजुंना! ॥ ३२ ॥ धृतिविवेकें आवरी मन । इंद्रिये ठेबिलीं आवरोन । योगमार्ग मजएकाचें भजन । ते सात्विक धृती अव्यभि- चारी. ॥ ३३ ॥ लोभें देहाचिया धर्म करी । कामसंकल्प अंतरी । कर्म प्रसंग फळ इच्छी शरीरी । ते घेती पार्था ! राजसी. ॥ ३४ ॥ खप्तभय शोकभय । विषाद मद मनीं ध्याय । द्वैत न तुटे, दुर्बुद्रि न जाय । ते घेती पार्था! तामसी. ॥ २५ ॥ सुख नरातें त्रिविध परी । तेंही ऐक अर्जुना! निर्धारी ! । अभ्यास केलिया ऐश्ापरी । दुःखांतूनि संसारी जन सुटे. | ३६ ॥ प्रारंभी केवळ विषाऐेसें । परिणाम अम्ृताहूने आगळा दिसे । तें सातिक सुख जाणावें तैसें । जें संतप्रसादें आत्मरूपीं आलें. |॥ ३७ ॥ विषय इंद्रियां भेटता पूर्ण । पहिलें तें सुख अम्रृतासमान । परिणामी संसारबंधन । विषास- ण यालय व य य 00 १. सर्वेसंग्रह्ाचा 'साथेक' असा पाठ आहे. २. मूळगीतावचनांत व या भुभानंदी ओवींत जमीनअस्मानाचें अंतर आहे. २, सर्वसंग्रह्मचा 'दृत्ति! असा पाठ आहे. | २३ अध्याय] महाभारत, ६५ मान, तें राजस सुख. ॥ ३८ ॥ परिणामीं प्रास विषाहूनि कड । जैसें मत्स्यांसी आमिष गोड़ । प्रमाद आल्य निद्रेसी बहु रुढ । तें तामसी सुख अर्जुना! ॥ २९ ॥ सातिक शुद्रसत्वें जीवन्मुक्त । राजसां येराझार सखर्गमृय । तामसां पृथ्वीवरी योनी अनंत । हे गुण निश्चित त्रियुणाचे. ॥ ४० ॥ ब्राह्मण क्षत्रिय बेश्य शूद्र । यांचे कोण गुण स्वभाव प्रसिद्ध । तेही ऐक म्हणे गोविंद । अर्जुनाते आवडी. ॥ ४१ ॥ शमदमादी अष्टांगसाधन । तप शोच शांती आर्जब गहन । ज्ञान पावोनि व्हावें विज्ञान । हें ब्राह्मणकर्म अर्जुना! ॥४२॥ शुचि तेजस्वी विवेकी दाहाणा । युद्ध न सोडी सांडितांही प्राणा । दानीं उदार ईश्वरभावना । तें सहज कमे क्षत्रियांचे. | ४३ ॥ कष्ट करोनी शेत करणें | गुरें रक्षोनी वणिज होणें । वैश्यकमे हें जाणणें । सेवा करणें पैं गडे ॥ ४४ ॥ स्वकर्मे निवडिलीं जयापरी । जनीं वर्ततां ते सिद्धी पावे निर्धारी । स्कर्मसिद्धी कैशियापरी । म्हणसी तं ऐक अर्जुना! ॥ ४५ ॥ एखडढी भूत- सृष्टी जाहाली । ते मदूर्पी विस्तारली । स्वकर्मे चालाया म्यां आज्ञा केली । तैसेंचि चालतां ते निर्दोष. ॥ ४६ ॥ स्वधर्म श्रेय सांडोनि दुरी । जो पर- धर्मीचें आचरण करी । तेणें वेदाज्ञागळसरी । तोडोनि, नरकीं तो गेला. ॥ ४७ ॥ यालागीं सहज वर्णकुळकर्म । दुष्ट सांडी तोचि अधम । सवे प्रकारें धूम्न निंद्य परम । परी अग्नी तया न सोडी. ॥ ४८ ॥ असत्तबरुद्धी सांडी संसारविषयीं । जो संतप्रसादें जितात्मा निष्क्रिय विषयीं । नेष्कर्म्यसि- द्वीच्या लागल्या पाहीं । तो पैरंपरा संन्यासी ब्रह्मी गेला. ॥ ४९ ॥ जे जे मार्गे सिद्धि पावे ब्रह्म । तें ते तुज बोधिलें वर्म । तरी करोनी इंद्रियांसी नेम । निष्ठा ज्ञानें भोगी पार्था! ॥ ५० ॥ बुद्धीचे निद्यवविषय त्यागी । विवेकी मन नेमी आत्ममार्गी | शब्दादि विषयां त्यागी । काम्यकल्पनासमवेत. ॥ ५१ ॥ अवाच्य वाचेसी ये बहू बोलतां । तेणें मनीं ज्ञानाभिमान वाढे सर्वथा । या- लागीं मन लावी अम्यासध्यानपंथा । वैराग्य आश्रय करोनी. ॥ ५२ ॥ अहंकारें बळ दर्प स्प्शों नये मनीं । कामक्रोधादि घालावे दवडुनी । तो सूटला संसारबंधनीं । ब्र्सदनीं पाविजे. ॥ ५३ ॥ ब्रह्म पा- बोनी सुप्रसन । शंकाकांक्षा कैसी हें नाठवी मन । जया अनुभवी सर्वोतरी पाहे भगवान । मद्धक्त मद्धजनें मज पावला, ॥ ५४ ॥ भक्ती माजी १, मूळगीतावचनांत ब या शुभानंदी ओबींत जमीनअस्मानाचें अंतर आहे. २. “चालाव्या' असा सर्वेसंम्रह्माचा पाठ. ३. 'नैष्कमेसिद्धि परमां संन्यासेनाधिगच्छति” असे मूळ. ९ झु० क« म० भी* ६६ शुभानंदकविकृत [भीष्मपर्थ नकळे जना । जेणें भक्ती मजमाजी येईल जाणा । तरी जो पावला तत्वज्ञान अर्जुना! । तो मग विशेषभक्त पुरा. ॥ ५५ ॥ यालागीं सर्वे कर्म जे करणें । त्याभाजी फळलागें ममाश्रये येणें । मग माजे प्रसादे पावणे । शाश्वत पद शै मार्जे. ॥ ५६ ॥ तरी कायिक वाचिक मानसिक । कर्म मज एकचित्ते अपावें देख । बुद्धी प्रबुद्धयोगीं मदाश्रयीं चोख । राजसमान तो होय. ॥ ५७॥ एकचित्ते आश्रयितां माते । तो मत्रसादे तरला भवाब्धीते । क्वचित्‌ अहेकार आलिया चित्त । जन्ममरण याते सुटेना. ॥ ५८ ॥ यालागीं अहकार- कतृत्व न कीजे । केलिया संसारदुःख अनुभब्रिजे । मिथ्याव्यवसायीं न धरिजे । देहाभिमान मी कती. ॥ "९ ॥ यास्तव खभावें जं जं आलं । स्वकर्मे चा- लतां बद्ध नव्हे वहिले । कतृत्वमाजी जेणे अभिमान केले । तयाचें गेले नर- देह वृथा. ॥ ६० ॥ इश्वर सर्वभूतीं वसे । तो तों नानासूत्रे खेळवीतसे । तयातें नेणोनी जग झाले पिसे । जैसा झुक नळिके कवळितां. ॥ ६१ ॥ यालागीं तुझिया हृदयस्थाते । पार्था! शरण जाई तूं एकचित्ते । त्याचेनि प्रसादे परमशांतीतं । शाश्वतरूपातें पावसी. | ६२ ॥ ऐसंज्ञानम्यां तुज केलें । गुद्याहुनी गुह्य कथिल । जैस तुझिया मनीं आलें । तैसें करीं पांडवा! ॥ ६३ ॥ सवे गुह्य तुज सांगीतलं । माझेनि मुखे त्वां ऐकिले । तरी माझा इष्ट तूं होसी बहिलें । यालागीं कथिलें तुझे हित. ॥ ६४ ॥ मननेमेसीं माझा भक्त होई । सर्वातरीं मज नमस्कारी पड । मज आश्रयितां तूत पाहीं । प्रीति- पूर्वक तूं प्रिय माझा. ॥ ६५ ॥ यालागीं सर्व धर्म सांडी । मज एकाचे चरण जोडीं । सकळ दोषां करोनी देशधडी । मोक्ष गुडी लाविसी. ॥ ६६ ॥ तरी हा उपदेश नेदीं कोणा । तापसांविना माझिया भक्तीबिना । अशोचां अनाचारियां खुणा । न बोलें सर्वथा अर्जुना! ॥ ६७ ॥ हें गुह्यामाजी गुह्य परम । मद्धक्त पावती मजसम । होउनी, माझे भक्ति पाहीं जया नेम | त्यासी सर्व उपदेशी. ॥ ६८ ॥ यालागीं इतर मनुष्यांप्रती । क्चित्‌ न बो- लावी उपपत्ती । तुजविण प्रिय मज नाहीं क्षितीं । म्हणोनी निश्चिती तुज कथिले. | ६९ ॥ आधींच तूतें असे मी । यालागीं धर्मसंवाद केला आम्ही । ज्ञानयज्ञं तो रचिला मीं । तुझे खहितइच्छेकारणें. | ७० ॥ तरी श्रद्धावताचे संगतीं । जड मूढ जन हे छोक ऐकती । मननें तयां होय मुक्ती । पुण्य- प्राप्ती अनंता. ॥ ७१ ॥ तरी किंचित तुवां वहिळें । जें एकचिर्ते ऐकिलें । तरी मोह अज्ञान नाहलें । कीं राहिलें! सांगे अर्जुना! ॥ ७२॥ १. या ओवीचा मूळ शशलेकांशीं मुळींच मेळ नाहीं, २४ अध्याय] मंहाभारत, ६७ 'नाशठा माझा अज्ञानमोहो । तुझेनि प्रसादे अच्युता! पाहो । संदे- हाविरहित झाला देहो । तुझी आज्ञा वंदीन मस्तकी.” ॥ ७२ ॥ इतुका बासुदेवें अर्जुनाप्रती । संवाद केला निश्चिती । तो ऐकतां मातें नृपती । रो- मांच उठिले सर्वोगी. ॥ ७४ ॥ ब्याससद्वुरुप्रसादेकरन । गुद्य तं प्राप्त मजलागुन । जें योगेश्वर श्रीकृष्ण भगवान । कथिले ख्मुखें पार्थासी. ॥ ७५ ॥ ऐसं ऐके धृतराष्ट्ररपती ! । हा संवाद दुर्लभ क्षितीं । केरावें अर्जुन- पुण्यास्तव निश्चिती । प्रकट केला दीनोद्वारा. ॥| ७६ ॥ तं एक ऐक बरव्या परी । जे विश्वरूप दाविले श्रीहरी । तो विस्मय काय निर्धारी । पुनःपुनः अनुवाद. | ७७ ॥ जय येईल आपुळिया सुता । ऐसं वाटे तुझिया चित्ता । जेथ योगेश्वर, पार्थ धनुर्धर असतां । बिजयल्क्ष्मी तेथ असे. ॥ ७८ ॥ वैशंपायन म्हणे जञन्मेजया ! । श्रीकृष्णें कथिळें धनंजया । तें संजयें धृतराष्ट- राया । कथिळें तंची तुजलागी. ॥ ७९ ॥ हें जो ऐकेल भक्तिपूर्वक । किंवा वाचील प्रीतिपूर्वक । लासी ज्ञान होउनी देख । पावे मोक्ष श्रद्वेने. | ८० ॥ श्रीगुरुप्रभुविशवंभर । झुभानंद विनवी जोडून कर । श्रोत्यांसी म्हणे वारंवार । ऐका सादर भीष्मपव्र. ॥ ८१ ॥ अध्याय चोविसावा. संजय म्हणे, “धृतराष्ट्राजया! । श्रीकृष्णें अजुना उपदेशूनियां । अर्जुनाचा मोह नेला विल्या । तया रणठाया ते समयीं. ॥ १ ॥ गीता हे भवानी स- तेजा । अष्टादशाध्याय तिच्या भुजा । बोध त्रिशूळ घेऊनि राजा ! । दैल कुतर्क मर्दिले. ॥ २ ॥ पाथोचे हृदयीं मोह थोर । हाचि माजला होता महिषासुर । बोधशस्त्रे छेदुनी शिर । पांयाखालीं बसविला. ॥ २॥ अर्जुनाचे हृदयीं अंधार । पडला असतां निबिड घोर । तेथे सातशे छोक दिवाकर । उदया पावले एकदांची. ॥ ४ ॥ धूतराष्ट्राचा एक शोक । दुर्योधनाचे नव देख । संजयाचे बत्तिस आणीक । ऐशी चारी पैं पार्थाचे. | ५ ॥ पांचशे चोऱ्याहात्तर सुरस । ते स्वयें बोलिला जगनिवास । एवं सातशतें गीता निःशेष । महापुरुष उपा- सिती. ॥ ६ ॥ गता हे कामधेनु जाणा । अर्जुनबत्सासी घातला प्रेमपान्हा । तेंच दुभतें संतजना । परिपूर्ण अद्यापी. ॥ ७॥ वीं गीता हे पदक अव- धारा । त्यावरी जोडिले हिरे अठरा । पार्थ प्राणसखा जाणोनी खरा । कंठीं १, येथून संजयार्चे भापण आहे. २. भीष्मपर्वोतगेत भगवद्वीतापवे भे्थ संपळे, ३, भोबी ७-१० यांतील विचार खुद्द शुभानंदस्वामीचे आहेत. याचे घातलें, ॥ ८ ॥ अष्टादशपुराणांचें सार । कीं अष्टादश भा मी कोंदरली द्रव्ये अपार । गीतामांदुसेंत भरुनी कमळावर । समपीत अर्जुनातें. ॥ ९ ॥ साहा अध्यांय कर्मकांड जाण । अध्याय साहा पर्ण उपासन । साहा अध्याय दिव्य ज्ञान | त्रिकांड संपूर्ण वेद हा. ॥ १०. ॥-असो अर्जुनासी ज्ञान अद्भुत । गीता बोधूनि क्षीराब्धिजामात । निजरथावरी बैसविला स्वस्थ । पुढें कथार्थ परि- सिजे. | ११ ॥ वैशंपायन म्हणे जन्मेजयदृपती ! । अर्जुन उपदेशूनि श्रीपती । पुढां कैसें केलें रणक्षिती । तें तूं निश्चिती श्रवण करीं. ॥ १२ ॥ धर्म रथा- खाटी उतरोन । शाक्त कवचे सर्व ठेवुन । दोनी हात जोडोन । कौरवसेनेंत चालिला. ॥ १३ ॥ कौरव धर्मासी निंदिती । क्षत्रियवमी टाकिले म्हणती । जीवभये शरण येती । भौीष्मालागीं वाटतें. ॥ १४ ॥ चौघेही बंधु वेगें । घांबती धर्मीचे पाठिमार्गे । कोरवां आनंद सवोरगे । म्हणती बरें झालेंसे. ॥१५॥ दोनी दळींचे राजे समस्त । म्हणती काय झालें विपरीत । पांडव झाले शर- णागत । परम नीच कर्म हें. ॥ १६ ॥ कोरी वस्र उडविले वहिलें । म्ह- णती पांडव शरण आले । तेव्हां वाद्यघोष उगेची राहिले । शब्द न बोले कोणी तेथें. | १७ ॥ कां पांडव गेले कर जोडुन । हें एक जाणे श्रीकृष्ण । इतर दोही दळींचे वीर पूर्ण । भ्रमणचत्री पडियेले. ॥ १८ ॥ असो भीष्मा- जवळी येउन । पांडवीं अनुक्रमे वंदुन । पुढें बद्धांजळी उभा राहोन । अजा- तझात्रु विनवीत. ॥ १९ ॥ म्हणे, 'जनकजनका ! गुरुनायका ! । निजकुळवली- पाळका! । युद्ध करावया आम्हां सेवकां । आज्ञा यावरी होय कीं? ॥ २० ॥ मग बोलिलें देवव्रते, । 'तुम्ही जरी न पुसतां येउनी मातें । तरी मी कोपोनी तुम्हातें । पुसणार होतों निश्रये. || २१ ॥ आतां तुम्हांसी मी प्रसन्न । जय पावाल निश्चयेंकरून । तुम्ही भिडावें निर्भय होउन । समरागारी आम्हांसी.' ॥२२॥ धर्म म्हणे, 'जी! निजविचार । सर्वज्ञा ! सांगे वारंवार । भेटीस येईन मी साचार । क्षणक्षणा महाराजा! ॥ २३ ॥ तुजपासोनी सत्य । आम्हासी केसा: जय प्राप्त ?' । भीष्म म्हणे, “हा वृत्तांत | पुढें येई, तुज सांगेन.' ॥ २४ ॥ मग पितामह नमुन । द्रोणाचे वंदिती चरण । कर जोडोनी स्तवन । करिती प्रेमे आवडी. ॥ २५ ॥ अर्जुन सह्रद होउनी । भाळ ठेविळें द्रोणचरणी । म्हणे, 'गुरुवर्या ! समरांगणीं । तुज मी कैसें युद्ध करूं ॥ २६ ॥ या शरि- राच्या पादुका करुन । तुझे. चरणीं लेवविल्या प्रण । तरी तुझे उपकारा नव्हे णाल क १, गीतारूपी संदुर्केत, पेटींन, २. आजोबा ! २४ अध्याय] महाभारत, दश उत्तीणे । कधींही निश्चये गुरुवयी! ॥ २७ ॥ तुझिया उपकारें दाटलो फार । कैसे सोड मी तुजवरी शर?' । द्रोण म्हणे, “धर्मयुद्ध साचार । करितां दोष कक्भ नसे. || २८ ॥ तुम्हांसी जय होईल प्राप्त । कौरव क्षय पावती समस्त । तुम्ही आरंभी येऊनि भेटलेत । इतुकेन तृप्त मी असे. ॥ २९ ॥ जिकडे आहे वैकुंठविळासी । तिकडेच जय यशा निर्दोषीं । धर्मा! तुझें मानस इच्छी । तें मी पुरवीन जाण पां.' | २० ॥ तरी धर्म म्हणे, “आम्हांसी जय । तुज पासूनि कैसा प्राप्त होय? । मग संतोषोनी द्रोणाचार्य । वर्म सांगे शेबटींचें.॥|३ १॥ “मजसी अर्जुनावांचोनी । भिडेसा नसे. समरांगणीं । शेवटीं महामुनेश्वर ये- वोनी । माझिये कणी सांगतील. | ३२२ ॥ तद्वोध कणी ऐकोनी । शास्त्रें माझी मीचि ठेवुनी । योगदीक्षा आकळोनी । मी जाईन निजधामा.” ॥ १३ ॥ कृपाचार्य मनें सुप्रसन । म्हणे, 'तुम्हांसी होय जय कल्याण । मी चिरंजीवी, मज नाहीं मरण । युद्ध निर्वाण करा तुम्ही ॥ ३४ ॥ 'तुम्हांसी जय हो प्राप्त' । म्हणतां, तोषले पंडुसुत । मग गुरुसी पुसुनी, शारद्दत । वंदोनी प्रेमे स्तविला. ॥ ३५ ॥ मेंग कणेदाल्यासी जाणा । भेटले पांडव पांचहीजण. । धर्म बोले कर जोडुन । नेमवचन रक्षावया. ॥ ३६ ॥ 'कणोचें सारथ्य क- रोनी । तेज भंग करावें क्षणक्षणीं'. । शल्ये 'अवश्य' म्हणोनी । आज्ञा देता पे झाला. ॥ ३७ ॥ मग सदळांत येऊन । रथारूढ झाले पांचहीजण । कीं ते पंच चंडकिरण । कृष्णकृपांबरी उगवले. ॥ ३८ ॥ कृष्णकृपेनें बळाद्भुत । दिसती पांडव समर्थ । कवचें अळंकारमंडित । सिद्ध झाळे दळभारें. ॥ २९ ॥ तेव्हां रणतुरांची घायी लागली । एकेचि वेळे दोंहींदळीं । त्यांत भीमें हाक फोडिली । भये दचकला बेळी तेव्हां. ॥ ४०॥ पांच पांडव आणी बनमाळी । यांहीं त्रीहटिळे शंख बळी । दोंहींदळीं वीरांच्या हाकेतळीं । डोलो. लागली कुंभिनी. ॥ ४१ ॥ महारथी कांपले सर्वत्र । गजाश्व करिती मूत्र । त्रिभुवन कांपलें सर्वत्र । म्हणे कृतांत दुसरा हा. ॥ ४२ ॥ चपळा चपळत्वें धावे परम । तैसा परदळीं प्रवेशे भीम । कीं असंख्यपापांवरी नाम । श्रीकृष्णाचे एक जेसे. ॥ ४३ ॥ कीं असंख्यदंदश्यकांसी बिहंगमनायक । कीं अजाभारीं प्रवेशे निर्भय वृक । तैसा प्रवेदातां कौरवसेन्यीं देख । म्हणती कृतांत दुसरा हा. ॥ ४४ ॥ १. मुळांत थोडा फरक आहे तो असाः-धर्मराज हे भीष्म, द्रोण, कृप आणि सल्य यांजकडे युड करण्याबद्दल आज्ञा आणि आशीबांद मांगण्यास गेळे, नंतर श्रीकूष्ण कणोकडें साहाय्य मागण्यास गेले, पण तें त्यानें नाकारिलें, (अ० ४२ शोे० ८९,)२, पातालांतील राजा. ३. वाजविले, ४. भूमी, ५, असंख्यसर्पासी, व शुभागंदकविक्रत [भीष्मप्व तंब दुर्योधनादी बंधु समग्र । शतही धांबले महावीर । अपार सोडिती महा- दार । भीमावरी एकसरें. ॥ ४५ ॥ तितुक्‍यांचेही बाण । छेदोनि पाडी भीम- सेन । शरशरांसी होतां घर्षण । होय कुशानवृष्टी तेथें. ॥ ४६ ॥ तंब महा- राज तो देवत्रत । सर्वात श्रेष्ट रणपंडित । तेणें लक्षोनी वीर पार्थ । शर तोडित धाविन्ञळा. ॥ ४७ ॥ मेरु मंदार करिती चूर्ण । ऐसे भीष्माचे तीक्ष्ण बाण । ते अर्जुने समरी सोसून । सोडी आपण चपलत्वे. ॥ ४८ ॥ प्रळ- यदार पार्थाचे पाहीं । खडतरले गंगात्मजाच्या हृदयीं । परी कंपायमान सर्वथाही | शरीर याचें न झाले. ॥ ४९ ॥ साकी कृतवर्मा दोघेजण । युद्ध करिते झाले निर्वाण । ब्ृहृद्ळ आणी अभिमन्य । भीडती जाण समरभूर्मी, ॥५० ॥ प ८4 भीडती दुयोधन आणी भीम । घोर करिती संग्राम । दुराधरष सहदेव परम । भी निःसीम समरभूमी. ॥ ५१ ॥ दुर्मुखावरी नकुळ । धर्मोवरी धाविनला झाल्य । धृष्टयुप्र गुरु द्रोण चपळ । युद्ध करिती अतिनिकुरें. ॥ ५२ ॥ शंखनामा विराटसुत । तेणें पाचारिला सोमदत्त, । बाल्हिक आणी धृष्टकेत । शिद्यु- पाळाचा पुत्र तो. ॥ ५३ ॥ अलंबुप घटोत्कच पाहीं । असुर दोघे भिडती शंका नाहीं, । शिखंडी द्रौणी लवलाही । हार सोडिती अतिवरें. ॥ ५४ ॥ विराट आणी भगदत्त । बरृहवक्षतत्र गौतमसुत । द्वुपद आणी जयद्रथ । निकुरेंकरोनी भीडती. ॥ ५५ ॥ श्रुतसोम आणी बिकणे । सुरामी आणी '्चेकितान । हाकुनी प्रतिविध्य दोघेजण । सुदक्षण श्रुतकमी, ॥ ५६ ॥ श्रुतायुध हइरावान भीडती सतेज । बिंदअनुविंदावरी कुंतिभोज । पंच बंधु क्ेकयराज । त्रिगतीवरी लोटले, | ५७ ॥ वीरबाहू आणी उत्तर । चेदि- राज उळूक इाकुनिपुत्र । ऐसं दंद्रयुद्धसहस्न । एक प्रहर युद्ध झालं. | ५८ ॥ सुर बिमानीं पाहती । एकाचे रथ एक छेदिती । उसणें परस्परे फेडिती । वाद्ये बाजबिती दोहीं दळी. ॥ ५९ ॥ परस्परें मारिती सारथी । सवेचि हृदयीं शर भेदिती । तूणीर सायकासनं क्षिती) वरी पाडिती घ्वजाते. ॥ ६० | भारतीयुद्ध अद्भुत पाहीं । त्यास उपमा कोठेंचि नाहीं. । ऐसे वीर निर्वाण- घायीं । कोठें नाहीं झुंजळे. ॥ ६१ ॥ बाणजाळ पसरले अमूप । तेणें झां- कला आकारामंडप । परम धीट यांसी चळ कंप । हिमज्वरें व्यापिले, ॥ ६२ ॥ वीर विदेह होउनी । रणांगणी भीडती बाणीं । सुहृद माया पुत्र 0000001 णाकळद यक क को स.. ची १, अभिवृष्टि, २, मुळांत पृतराष्ट्रपुत्र दुधषे ह्यार्चे नकुलाबरोबर व दुमुखारचे सहदेवाबरोबर युद्ध! झालें आहे. (अ० ४५ झो० २४२५.) २. कृपपुत्र. ४. मुळांत विकणीविरुद्ध सुतसोम आणि हरावानाविरुद्ध श्रतायु असें आहे, (अ० ४५ शो” ५८॥६९.) >?» अध्याय] महाभारत. ७१ पौत्र मनीं । सेवक धणी हें नाठवेची. ॥ ६३ ॥ देहाचें स्मरण नार्ही लां- प्रती । म्हणोनी वीरांसी समरी मुक्ती । पूर्वापार बोलिजे पंडितीं । अश्व नेती रथ रिते. ॥ ६४ ॥ थोर मांडली रणधुमाळी । रिक्त कुंजर धांवती दळी । ध्वज अपार पडिले भूतळीं । शस्त्रें रितीं निधीरें. ॥ ६५ ॥ श्रे नम्न पडिली अपार । वीरांचे पसरळे अळंकार । जैसा उदयाचळावरी सहल्तकर । तेंबी गंगाकुमर दिसतसे. ॥ ६६ ॥ पंचपताकीं शोभे रथ । महा- रथी पाठीसी अपरिमित । अखंड बाण तेव्हां वर्षेत । खिळिती पांडवसेन्यातें. | ६७ ॥ बहुत वीरांची शुक्ल । छेदोनी पाडिलीं क्षणमात्रें । तंव श्रीरंगभगिनीपुत्रे । केलें धांवणे सत्वर. ॥ ६८॥ तो केवळ प्रति- अर्जुन । दोही हातांचें शरसंधान । शतबाणीं गॅंगानंदन । भेदिला तेव्हां सम- रांगणीं. ॥ ६९ ॥ कृतवमी खिळिळा नवबाणीं । तैसाचि शल्य खिळिला तेच क्षणीं । सारथियांचीं शिरें धरणीं । सहस्रावधी पाडिटीं. | ७० ॥ हस्त- लाघव देखोनी । वीर सर्व डोठविती मूर्धी । सव्य तर्जनी उचलोनी । “धन्य! शूर सर्व म्हणती. ॥ ७१ ॥ मग सर्वे वीर मिळोन । सौभद्रावरी टांकिती बाण । तितुक्‍्यांचेंही संधान । टांकी छेदुन क्षणमात्रे. ॥ ७२ ॥ आणीक घाळोनी बाणजाळ । खिळिलें सर्व कोरदळ । मग तो भीष्म केवळ काळ । कोपला प्रळयानळाऐसा. ॥ ७२३ ॥ घालोनियां निर्वाण बाणु । सवोगीं खि- ळिला अभिमन्यु । कठीण देखोनी दहाजणु । महारथी धांबले, ॥ ७४ ॥ दळासहीत धांबला विराट । भीमें हाक दीघली अचाट । बाण वर्षती संघट । भीष्मावरी ते काळीं. ॥ ७५ ॥ तिनीं बाणीं भीमसेन । भेदिता झाला गंगा- नंदन । हाल्य गजावरी बैसोन । उत्तरावरी धाबिनला. ॥ ७६ ॥ उत्तर सावध होउनी सवेग । मारिले शल्याचे रथ तुरंग । भीमें बाणजाळ सवेग । इाल्या- वरी घातलें. ॥ ७७ ॥ इाल्यें टांकिली दिव्य शक्ती । उत्तर मूछित पाडिला क्षितीं । उत्तराचा चपळ हस्ती । बाणघार्ये मारिला. ॥ ७८ ॥ भीष्माचे लागले नाहींत बाण । ऐसा उरला नाहींच कोण । जैसे मयूर पिच्छें पसरुन । तैसे वीर सर्व दीसती. ॥ ७९ ॥ श्वेतनामा बिराटपुत्र । तो प्रळययोद्गा परम अद्भुत । तेणें युद्ध अपरिमित । भीष्मासी केलें ते काळीं. ॥ ८० ॥ एकाच दिवसीं संपर्ण । सेना आटीत गरंगानंदन । परी श्वेतें युद्ध निर्वाण । करुनी भीष्म आवरिला. ॥ ८१ ॥ ख्वेतें बहूत आगळें दाविले । शतही कौख -णाकलयणशा शाती १. अभिमन्यूने. २. सगळे, ७१ आुभानंदकविकूत [भीष्मपर्व जजर केले । पळू लागलीं शत्रुकुळें । पाठी देउनी रणभूमी, ॥ ८२ ॥ सवेंची श्वेत परतोन । शतबाणीं खिळिला गंगानंदन । भीष्मेही हर टाकोन । स- वो्गी तो खिळिळा. ॥ ८२ ॥ परी तो दांडगा वीर तेक्षणीं । न निघे कदा समरींहूनी । तेणें भीष्माचें चाप छेदुनी । दहा वेळा टाकिले. ॥ ८४ ॥ भी- प्माचा ध्वज सारथी । श्वेतें छेदिला त्वरितगती । हाहाकार कौरव करिती । वाजवीत जयवाद्ये पांडव. ॥ ८५ ॥ मग दुर्योधन ते अवसरी । सर्वे सेना प्रेरिली तयावरी । श्वेतें ख्याती केली समरी । सर्व शरी खिळिले. ॥ ८६ ॥ पांडव माथा डोलविती । धन्य विराटपुत्र मानिती । शरजाळीं भीष्माप्रती । त्रासिलें त्याणें पराक्रमे. ॥ ८७ ॥ मग प्रळयीं खवळे कृतांत । तैसा धाविनला हांतनुसुत । घोडे सारथी ध्वज रथ । भीष्में छेदोनी पाडिले. ॥ ८८ ॥ धरणीवरी आला श्वेत । शक्ती घेउनी हस्तीं त्वरित । तीक्ष्ण बाणजाळ वर्षेत । घांवला श्वेत भीष्मावरी. | ८९ ॥ बळें सोडली शक्ती । अनिवार वाटे भी- ष्माप्रती । मग नवाठायीं निश्चिती । छेदोनी क्षितीं टांकिली. ॥ ९० ॥ श्वेत धाविनळा गदा घेउन । केला भीष्माचा रथ चूर्ण । सारथी तुरंग संहारुन । महावीरें टाकिले. ॥ ९१ ॥ धरणीवरी गँगाकुमर । धाविनळे कौरांचे भार । दुसरे रथी सत्वर । शंतनुज आरूढे. ॥ ९२॥ तंव श्वेतवीरें खड्ठ । भीष्म रथी चढतां सवेग । हातींचें चाप सुरंग । एकाच घायें तोडले. ॥ ९३ ॥ मग भागवदत्त बाण । नूतनचापावरी लावुन । काळदंडाऐसा सोडुन । गंगात्मजे दीधला. ॥ ९४ ॥ तेणें श्वेताचे हृदय भेदुन । गेला प्रथ्वीतळ फोडुन । जसा सूर्य पावे अस्तमान । तैसा श्वेत रणीं पडियेला. | ९५ | तव ख्वे- ताचा बंधु शेखवीर । तेणें पाचारिळा ग्रंगाकुमर । चारि घटिका घोरांदर । युद्ध ताणें माजविलें, ॥ ९६ ॥ द्रुपदाचे सैन्य तेक्षणीं । भीष्में आटठिठें निर्वाण बाणी । माध्यान्हींचा तीव्र तरणी । तैसा गंगात्मज दिसे. | ९७ | रवी गेला अस्तमानास । ऐसा झाला पूर्ण दिवस । वाजविती वाद्यघोष । दळें परतलीं स्स्थाना. ॥ ९८ ॥ ऐसें राया रणासी । जन्मेजया ! परियेसी । सेजयें कथिले धृतराष्ट्रासी । तेंचि मीं तुजसी कथियेठे. | ९९ ॥ श्रीगुर- प्रमुविश्वंभर । झुभानंद तयाचा किंकर । श्रोतयांसी विनवी कर । जोडोनिया श्रबणासी. ॥ १०० ॥ इति श्रीमन्महाभारत । भीष्मपर्व ड्यासोद्रीत । श्रवणमुखें जो प्राशित । आवडी तरत भवपार. ॥ १०१ || १५ अध्याय] महाभारत, ७३ अध्याय पंचविसावा. धर्म आपुल्या शिबिरांत । बैसला जावोनि चिंताक्रांत । श्रीरंगाप्रती बो- लत, । “विचार केसा करावा? || १ ॥ भीष्मास समरी जिंकी । ऐसा वीर नाहीं त्रिलोकी । आमुचे राजे सर्व पॅर्यकी । पहुडवीलळ समरी हा भीष्म, ॥ २ ॥ माझिया बंधूचा प्राण । भीष्म घेईळ नलगतां क्षण । हरी ! मज नलगे राज्यासन । मी करीन वनवास.' ॥ ३ ॥ मग बोले वैंकुठनायक । धर्मा! तूं कदा न करीं शोक । तुझे बंधु आणी हे नृपनायक । प्रठय उद- ईक करितील. || ४ ॥ ऐसें बोलतां रजनी सरली । दोहींदळीं सत्कर्म सा- रिलीं । दाट वाद्यांची घायी ठागली । सेना लोटली समरांगणीं. ॥ ५ | दुर्योधन म्हणे, 'गैंगानंदना ! । तुम्हीं काळ आटिली सेना । तरी सतेज पा- हातां नयना । अधिकाधिक दिसतसे.' ॥ ६ ॥ मकरविभू रचिला कौरववीरी । धृष्ट्युप्र क्रॉचविभू करी । शंख त्राहटिले तेव्हां, थरारी । पथ्वीतळ तेधबां. ॥ ७ ॥ पांचजन्यदेवदत्त । वाजवी पार्थमदनतात । अनंतविजय सल | युधिष्टिरें त्राहटिळा. ॥ ८ ॥ भीमकर्मा बृकोदरें । सुघोषमणिपुष्पक माद्रीकुमरें । दुमदुमिलीं दिशांची अंतरें । एक हाक गाजली, ॥ ९ ॥ प्रढयी खवळे जैसा कृतांत । विश्व भक्ष पाहे क्षुधित । तेसा भीष्म देखुनी पार्थ । म्हणे, 'ऐकें जगदीशा! ॥ १० ॥ लोटी वेगे स्यंदन' । म्हणतांचि लोटी जगजीवन । तंब पवनास मागें टांकोन । रथ आला त्वरेने. ॥ ११ ॥ अर्जुन आणि गंगाकुमर । उभे राहिले रणीं समोर । कीं ते मेर आणी मंदार । नातरी रमा कीं उमावर. ॥ १२ ॥ भीष्में वोढिळें सायकासन । सोडिले सत्याहात्तर बाण । तंब गांडीव सजबुनी अर्जुन । उडविले बाण वरिच्यावरी. || १३॥ शतबाणीं गंगानंदन । पार्थे ताडिला न लगतां क्षण । तंव द्रोणें पंचवीस मार्गण | पार्थावरी टांकिले. | १४॥ दुर्याधनें चौसष्टी बाण । पार्थावरी दीध- हे सोडून | शतार्धबाणीं गौतमनंदन । भेदिता झाला सक्रोधें. ॥१५॥ पार्थ या- चिये द्विगुणी । सायक सोडिले ते क्षणीं । तितुकेहि खिळिळे समरांगणीं । पराक्रम करोनियां. ॥ १६ ॥ सवेंचि भीष्मावरी ऐंशी शर । टांकी क्रोधे सुभद्रावर । तेणें विकळ ग्रँगाकुमर । घटिका एक पै झाला. ॥ १७ ॥ भीष्म मूछित जा- णोन । कौरबसेनेंत पातला अर्जुन । जैसे असंख्य भोगी देखोन । अरुणा- १, भूमीरूप शय्येवर, २. अजुन व कृष्ण, कृष्णाने बाजविला पांचजन्य व अजुनानें देवदत्त, ३, गरुड, | १० शु० क० म० भी९ ७9 शुभानंदकबिकृत [भीष्मपर्व नुज संहारी. ॥ १८ ॥ लक्ष वीर समरांगणीं । पार्थे मारिले तये क्षणीं । धड- मुंडांकित रणमेदिनी । झांकोनि गेली दिसेना. ॥ १९ ॥ पार्थे वीरांची ा- खोली । भूलिंगासी सरमपिली । भीष्माप्रती तये वेळीं । दुर्योधन बोलतसे. ॥ २० ॥ “बहूत माजला अर्जुन । परतना टांकिली संहारुन । तुम्हानिमित्ते वीर कर्ण । नेम करोनी बैसला. | २१ ॥ काय कौतुक पहातां येथ? । आजी समरी मारावा पार्थ.” । मग भीष्में लोटिला रथ । उभय कृष्ण लक्षोनी. ॥ २२ ॥ नवबाणीं करुनी पार्थ । भेदिता झाला गँगासुत । सर्वेची शतबाणीं रणपंडित । भेदिता झाला भीष्माते. ॥ २३ ॥ श्रीरंगाचे हृदयी तीन बाण । भीष्में भेदिले दारुण । पार्थे भीष्मसारथी लक्षोन । सत्तरबाणीं खिळियेला, ॥ २४ ॥ हस्तलाघव दावी ग्रंगानंदन । याहूनि विरोष करी अर्जुन । इकडे द्रोण, धृष्टयुत्र । नाहीं भ्याला तयासी. | २५ ॥ निर्वाणींचा एक बाण । द्रोण सोडिला जसा चंडकिरण । परी अम्निग्भी शुष्युक्‍ । नाहीं म्हणून भ्यालासे. ॥ २६ ॥ बाण येती जेंबी कृतांत । परी तेणें तोडिळे अकस्मात्‌ । अरुणानुज जैसा खंडित । अंतराल व्याळातें. ॥ २७ ॥ वीर म्हणती धन्य धन्य । प्रतापी वीर पृष्टयुत्न । यावरी पांचाळें शक्ती घेउन । द्रोणावरी सो- डिली. ॥ २८ ॥ द्रोण दिव्य शर सोडोनी । शक्ती खंडोनी पाडिली धरणी । सवोग भेदिलें बाणी । मयूराऐसे दीसती. ॥ २९ ॥ करिंगदेशींचा ठृुपनाथ । नाम तयाचें केतुमंत । भीमासीं युद्ध अद्भुत । तेणें केलें तेघवा. ॥ ३० ॥ अश्वावरी बैसोन । भीमावरी सोडी बाण । लासी वृकोदरें गदा भेवंडुन । मृत्युठायासीं धाडिला. ॥ २१ ॥ त्याचें नाम 'चक्रवीर । भीमें केला तयाचा संहार । असिलता घेवोनी वृकोदर । कौरवभारी मिसळला. ॥ ३१२ ॥ चहूं कडोनी बाणांचा पर । भीमावरी येत अपार । असिलतेनें बृकोदर । तोडोनि पाडी सवेही. ॥ ३३ ॥ कळिंगाचा दुसरा सुत । नाम तयाचें भानुमंत । श- ठभ विजूशीं धरु धांवत । तैसा लोटला भीमावरी. ॥ ३४ ॥ भीमाकरींची असिलता । झळके जैसी बिदुल्ठुता । एकाच घायें भानुमंता । यमसदना धा- डिला. ॥ ३५ ॥ कलिंगाचा तिसरा सुत । हतायुनामा वीर धांवत । मातो- नियां थोर बसत । महाव्याप्रावरी पडियेला. ॥ ३६ ॥ जैसा पृुद्धट होय चूर्ण । तवी भीमे मारिला न लगतां क्षण । शेवटी कलिंग आपण । उसणें घ्यावया धाविनळा, ॥ २७ ॥ वृकोदराचा मार अनिवार । उडविळें किंगाचें याड य या १, गरगर फिरवून, गरगर फिरवून हाणून, २. बोकड, १५, अध्याय] महाभारत, ७५ शिर । भेदीत गेलें अंबर । क्कौरव पाहती ऊर्ध्वमुर्खे. ॥ २८ ॥ दोनी सहल हस्ती । सातशात महारथी । करिंगाचे रणपंथीं । संहारिले भीमसेनें. | ३९ ॥ तैसीच 'धृतराष्ट्रीय वाहिनी । धृष्टयुल्ने संहारेली ते क्षणीं । तें भीष्मवीरें दे. खोनी । बाण वर्षत धाविनला. || ४० ॥ भीष्मावरी शक्ती । भीमें टांकिली अवचितीं । ते तत्काळ छेदोनी क्षितीं । देवव्तें टांकिली. ॥ ४१ ॥ अश्व- त्थामा धृष्टयुम्र । युद्ध करिती अतिनिर्वाणु । लाची पाठी राखत अभिमन्यु । बाण वर्षत ऊठिला. ॥ ४२ ॥ महावीर ते क्षणीं । सौभद्रें खिळिले समरां- गणीं । दुर्योधनपुत्र येवोनी । लक्ष्मण पुढें पातला. ॥ ४२ ॥ जैसें मूर्खाचें बाग्जाळ समस्त । एके वचनें छेदी पंडित । तैसे लक्ष्मणाचे शर समस्त । एकेंच शरें तोडिले. ॥ ४४ ॥ सौभद्रासी सकळी वेढिलें । तें कपिध्बजे दुरुनी देखिले । तेव्हां कपिवरध्वजें ते वेळे । स्यंदन वेगें पीटिला. | ४५ ॥ मग अमभिमन्यें निर्वाणबाणीं । लक्ष्मण मूठित पाडिळा धरणीं । तें सुयोधनें देखोनी । सैन्यासहित धाविननला. ॥ ४६ ॥ वीज पडे जैसी पर्वती । तैसा कौ- रवांत आला सुभद्रापती । तितुकेही वीर शारपंथीं । जजर केले पराक्रमें. ॥ ४७ ॥ सूयेमंडळापर्यंत । धुळोरा दाटला तेथ । कौरवभार पळत । पार्थ- भर्येकरूनियां. ॥ ४८ ॥ रणभूमी माजली बहुत थोर । रिते धांवती कुंजर । मोकळे रथ अपार । गगनमार्गे झुगारिती. ॥ ४९ ॥ रास्त्रांसहित हस्त । अपार पडिले भूषणमंडित । किरीटकुंडलांसहित । शिरे पडिलीं गणित नसे. ॥ ५० ॥ ्रीदांसहित पडिले चरण । हातीं अंकुश घेउन । गैजआकर्षक मारोन । चोंहींकडे पाडिले. ॥ ५१ ॥ वौग्दोरे घेउनी हातीं । खार पडिले बहुत क्षिती । भीष्म म्हणे द्रोणाप्रती, । 'धन्य ! जगतीं वीर पार्थ” ॥ ५२ | सूर्य पावला अस्तमान । संपूर्ण झाला द्वितीय दिन । आपुल्याले शिबिरांठागुन । जातीं झालीं दोनी दळें. ॥५२॥ सेजय म्हणे, “धृतराष्ट्राराया ! । आजी घडलें ऐसें रणंठाया । बैरंपायन सांगे जन्मेजया । सादरें ऐकें पुढिलाथ.' | ५४ ॥ श्रीगुरुपभुबिश्वेभर । शुभानंद विनवी वारंवार । श्रोतयांसी म्हणे सादर । श्रवणासीं आदर करिजे. | ५५ ॥ इती श्रीमन्महाभारत । श्रीब्यासमुखोद्रीत । भीष्मपर्व रसिकाद्भुत । श्रवणद्वारी प्राशिजे. ॥ ५६ | गाना यतीणण ण कला णो ण प ण १, सेना. २. तोडे, तोरडे बगेरेसह. १, माहात, ४, बागदोर, शं शुभानंदकबिकृत [भीष्प्रपव अध्याय सव्विपाषा. घैदांपायन म्हणे, 'जन्मेजया! । संजयें कथिले धृतराष्ट्रराया । तृतीय दि- वसी रणठाया । कथिले तेंची श्रवण करीं. ॥ १ ॥ येरेदिवसीं सूर्योदयासी । सत्कर्म सारुनी, युद्धासी । दोनी सेना रणभूमीसी । वाद्यगजरें पातल्या. ॥२ ॥ पांडवसेन्यासी रक्षक पार्थवीर । पार्थासी रक्षक जगदीश्वर । मांडलें युद्धाचे घनचक्र । शिरें अपार पडती. ॥ ३ ॥ सायकी आणी हाकुनी । भीडती तेव्हां रणमेदिनीं । तंव कपीनें विरथ करुनी । रणाहूनी पळविला. ॥ ४ ॥ भीमसेनावरी सुयोधन । उठिळा वर्षत वज़बाण । तों घटोत्कच गदा घेउन । भीमासि साह्य जाहाला, ॥ ५ ॥ एक काल एक कृतांत । तैसे भीम आणी हिडिंबासुत । कौरवददळाचा निष्पात । केला बहुत तेक्षणीं. ॥ ६॥ तंब भीष्मासी हिणावी दुर्योधन, । 'तूं वीरांमाजी सहस्रकिरण । पांडवांची मुठे येउन । तुज शरीं जर्जर करिताती. ॥ ७ ॥ तुझे मनीं त्यांचें कल्याण । व्हावें तें मी जाणे पूर्ण । प्रतिज्ञा करोनि वीर कर्ण । राहिला पुढें नयेची.' ॥ ८॥ भीष्म म्हणे, 'पूर्वी समस्त । तुज म्यां कथुनी केळें श्रुत । पांडव वीर अतिसमर्थ । कळिकाळासी नाटोपती. ॥ ९ ॥ तरी मी आजी निर्वाण । पाहें नयनीं युद्ध करीन;' । म्हणोनी महावीरें स्यंदन । पांडवसेन्यीं लोटिला. ॥ १० ॥ पांडवचमूचा संहार । भीष्में केला अपार । फुलले किंशुक तरु- वर । तैसे वीर दीसती. ॥ ११ ॥ परम चपळ दुवंत्रत । क्षणांत पूर्वे जाय र्थ । सवेंची पश्चिमेसी जात । त्रुटी मात्र न वाजतां. ॥ १२ ॥ क्षणांत दक्षिणे गमन । क्षणांत उत्तरेसी गमन । अलातचक्रवत्‌ फिरे त्यंदन । पांड- बदळीं लोटला, ॥ १३ ॥ पांडवचमूचा संहार । भीष्में केला अपार । शयेन- पक्षी जैसा फिरे अंतर । तैसा रहिंवर जाय त्वरे. ॥ १४ ॥ चतुरंग दळ अपार । संहारीत भीष्मवीर । रण माजळे घोरांदर । तेदिवसीं परियेसा. ॥ १५ ॥ तें देखून कृष्णाजुंन । म्हणती, “धन्य बीर गॅगानंदन । धांडोळितां त्रिभुवन । ऐसा शूर दुजा नसे.' ॥ १६ ॥ श्रीरंग म्हणे, 'अर्जुना! । भीष्में आटिली सर्व सेना । वेग करी युद्धकदना' । ऐस समरंगणीं बोलिले. ॥ १७॥ कृष्ण म्हणे, 'श्रीकूष्णा! । आतां प्ररी सत्वर स्यंदना', । तंव निमिष्य न ल- गतां जाणा । अजुंने केठें अद्भुत. ॥ १८ ॥ लघुळाघव हस्तवेग जाण । दावी णक पाणीप णापप- २५५0 कान नाट ९ अकळ, ळ्या १, येथें मुळांतील व्यूहूरचनेचें वर्णन सबंध गाळलें आहे. २. पळस, २. भीष्म. ४. क्षण, टिचकी वाजवावयास लागणारा वेळ, ५. कोलित वाटोळे भवंडले असतां जे तेजाचें बतुळ दिसते, त्याप्रमाणे, ६. रथ, १६,अध्याय] महाभारत. ७७ भीष्माहूनी दरागुण । हरी म्हणे, 'पार्था! स्यंदन । चालवितो पाहें केसा.! ॥ १९ ॥ पार्थे सोडिला आदीं बाण । मग श्रीरंगें प्रेरिळा स्यंदन । बाणास मागें टाकोन । रथ गेला त्वरेने. ॥ २० ॥ सवेंचि परतविला रहंवर । तंव येऊनि पडला पुढें शर । अर्जुन स्तवन करी अपार । म्हणे, “पार न कखे तुझा. || २१ ॥ सामी! सर्वज्ञा ! श्रीकरघरा ! । अश्वांमाजी हे कैंची त्वरा? । विश्वव्यापका ! त्रिभुवनेश्वरा ! । गती समग्रा तुझ्याच कीं.' | २२ ॥ ऐसा नर- वीरें बाण टांकोन । ठछेदिलें भीष्माचें सायकासन | भीष्म म्हणे, 'पार्था! धन्य धन्य । तुज देखोनी तोषटो.' ॥ २३ ॥ माध्यान्हींचा चंडकिरण । तैसा दिसे तीव्र अर्जुन । भीष्म म्हणे, 'निर्वाण । तुझें आजी मजसवें' ॥ २४ ॥ त्यादिवसीं भीष्में अजुंनासी । झांकोनि बाणें सन्यासी । अमित वीर धर- णीसी । गतप्राण पाडिले. ॥ २५ ॥ हें देखोनि दुर्योधन । म्हणे, 'धन्य गंगानंदन' । म्हणे, 'ताता ! निष्पांडव संपूर्ण । मही केल्या आपुली.' ॥२६॥ बोलोनि ऐसं दुर्योधन । सोडी पांडवसैन्यीं निर्वाणबाण । तें देखोनि भीम- सेन । पंचाननापरी धांवला. ॥ २७ ॥ प्रळयीं खवळे जैसा कृतांत । तैसा दिसे बायुसुत । करोनी सिंहगर्जना अद्भुत । लोटला निःसीम कौरीं. ॥ २८॥ कोर र्थारूढ होउनी । सेनामुखीं आले ठाकोनी । दुरोनि दे- खती भीम नयनीं । प्रळयरुद्रासारिखा. ॥ २९ ॥ द्रोण म्हणे कोरांते, । 'कां जातां रे! मरायातें । क्षणे भीमाचे गदाघातें । कुबुद्धी मृत्यु पावाल. ॥२०॥ ऐसा द्रोणाचार्य बोलिला । तंब भीम सन्मुख पातला । कौरवसमुदाय सर्वही भ्याला । आड जाती भीष्माच्या.॥३ १॥ भीमासी आवेश अद्भुत । मोडी शतानुशत रथ । सैन्य पाडिता झाला असंख्यात । कोरवांचें गदाघातें. | २२ ॥ बाणें ताडिले विकळ वीर । हे देखूनि गँंगाकुमर । भीमासी तो बाण प्रखर । मारितां पार्थ आला तेथें. ॥ ३३ ॥ पार्थे भीष्माचे बाण । उडविले न ठलगतां क्षण । भीष्म म्हणे पार्थालागुन । साहसी संधान केंबी माझें? | २४॥ तूं पृथथेचें बाळक अज्ञान । तुज जरी साह्य जगजीवन । तरी म्यां जिकिला भ्रूगुनंदन । क्षत्रियांतक प्रतापी. ॥ ३५ ॥ ऐसें असतां गांधारासी । संकल्प करुनीयां युद्धासी । तुज मित्र तो हृषीकेशी । तेणें तुम्हासी चाळविलें. ॥ २६ ॥ जरी तो न करीं युद्ध म्हणे तरी । श्रीकृष्णसख्या ! ऐकें निर्धारी । अरे! मी धर- वीन शास्त्र हरी! । नातरी तुझी उरी उरे कैसी! ॥ ३२७॥ श्रीकृष्ण न धरी टडर. 00. “कायकत १. दुर्योषनाबरोबर, २, पुढें अ० २२ ओ० १ मधील ननम शब्दावरील टीप पहा, ७८ हुभागंदकवषिकृत [भीष्मपर्व शास्र जरी । तरी वांचसी रणीं कैसेपरी ? । नेणसी भीष्मबाणाची थोरी । तूं अज्ञानपणें अर्जुना!' ॥ १८ ॥ पार्थ बोले कर जोडुन, । 'सलयापासी जना- दन । तुम्ही तव धर्मनीतिवर्तन । हा बिचार कां नेणा? ॥ २९ ॥ राज्य हार- विळें कपटयूतीं । समेसी गांजिली द्रौपदी सती । तिसी नम्न करितां धर्गनीती । तुम्हीं यासी न कथिली. ॥ ४० ॥ तेव्हां लजा रक्षिली कवणे । वस्रे पुरबिलीं नानावर्णे । मध्यरात्रीसी असतां वने । दुर्वीस आला भोजना. ॥ ४१॥ त- यासी देवोनियां भोजन । तृप्त कती जनार्दन । तैसा या संकटीं भगवान । प्राणसंरक्षणा करील. ॥ ४२ ॥ तुम्ही केली आमुची उपेक्षा । परी तो भार पडळा ज़गदीशा.! । ऐसें बोलोनी अजुंनें सरिसा । अमित सैन्य पाडिलें. ॥ ४३ ॥ तों इकडे भीमसेन । करीत कुंजरांचें हनन । सवे भिरकावितां गगन । वायुचक्री ते पडती. | ४४ ॥ तंव द्रोण म्हणे भीमासी, । 'साहें माझिया सायकांसी । शतबाणीं भीमसेनासी । ताडितां '्ृष्टयुत्र पातला, ॥ ४५ ॥ भीमावरी बाण येऊं सरले । ते धृष्टयुव्ले देखत पाहिले । वरचा- वरी छेदिले । पाडिळे जेसे गरुडें अही. ॥ ४६ ॥ द्रोणाचार्य संघान केठें । तें धृष्ट्युम्रे पाहिलें । तें खंडितांची वहिले । द्रोणाचार्य कोपला. ॥ ४७ ॥ मग शतबाण धृष्टयु्नावरी । टाकितां बाणें बाण निवारी. । मग धृष्टयुर््रे दाहा बाण उरी । आचार्यांच्या मारिले. ॥ ४८ ॥ द्वोणासी धृष्टयुप्लकरें मरण । तत्काळ विसरला देहस्मरण । म्हणे, 'मांडळें निवीण । रथ माघारें फिरविला. ॥ ४९ ॥ तो इच्छामरणी वीर । यालागींच घरिलासे धीर. । तंव पावला वृ- कोदर । गदा तुळीत सत्वरां. ॥ ५० ॥ हाणीतला गदाघात । वारुसारथियां निष्पात । तंव अश्वत्थामा अति त्वरित । बाण सोडित पातला. ॥ ५१ ॥ इतकियांत सूर्यासी अस्तमान । तृतीय दिन झाला संपूर्ण । वाद्य गजरे सर्व सैन्य । सर्वही शिबिरा पातले, | ५२ ॥ रात्री झालिया कुरुक्षेत्र । हनुमंत नेमे जाय लंकापुरी । तयाप्रती पुसे मंदोदरी, । 'काय प्रंथ्वीवरी होतसे !' ॥ ५३ ॥ बिभीपणें करूनि नमन । कपीसी दिधले उत्तमासन, । म्हणे, “भूमी- वरी नाद उठे गहन । कोठें काय होतसे?' ॥ ५४॥ मारती म्हणे, 'धराभार । फेडाबया श्रीयदुवीर । अवतरला यादवेंद्र । नरावतार अर्जुन. ॥ ५५ ॥ कौरव ते धृतराष्ट्रकुमर । दुर्योधन कलीचा तो अवतार । पांडव ते पदरचे पुत्र । घर्मभीमादी पांच पै. | ५६ ॥ राज्यविभागी पितृव्यबंधु । युद्धाचा झाळा अााततरलस्यातायादरन्याळक १, हवा मंदोदरी ब इतुमान्‌ यांचा संवाद मुळांत नाहीं. २. चुलत भाऊ, २७ अध्याय] महाभारत, ७९ संबंधु । पांडवा साह्य श्रीगोविंदु । भूभार हरवी ययांकरीं. ॥ ५७ ॥ त्रेतायुगी श्रीरामचंद्र । तोची द्वापारी यादवेंद्र । पार्थ जो तो पंडूकुमर । नरनारा- यण दोघे हे. ॥ ५८ ॥ तयां युद्र होत निश्चितें । सेतुपणीं जिंकिले मज पार्थे । श्रीकृष्णें नेमुनी मातें । बेसविलें ध्वजातें रथावरी. ॥ ५९ ॥ संम्राम- समयीं मुरारी । अर्जुनाचे सारथ्य करी । शंख आस्फुरी श्रीहरी । आणी धनंजय वाजवी. ॥ ६० ॥ तेणें नादें गर्जे गगन । भूकंप होत थरथरोन । श्रीकृष्णें तुम्हासी आज्ञावचन । सांगीतले मजप्रती असे. ॥ ६१ ॥ कौर- वांचें सैन्य बहुत । पांडवांचे स्वल्प तेथ । यालागीं तुम्हासी दळ किंचित । साह्यासी पाठवावे म्हणोनी.' ॥ ६२ ॥ ऐकोनी हनुमंताचे वचन । मंदोदरी पुसे, 'कोखा किती सैन्य £ । येर म्हणे, 'अकराक्षोणी पूरण । पांडवांतें सात क्षोणी.' ॥ ६२ ॥ ऐकोनी हांसे मंदोदरी, । 'अठराक्षोणी जया वाजंतरी । इतर सैन्याची कोण गणती करी? । त्या रावणासी रामे वधियेला. ॥ ६४ | तरी राम तोची श्रीकृष्ण । ्वापारीं अवतरला नारायण । अकराक्षोणींची आंगवण । एवढी काय नरनारायणा? ॥ ६५ ॥ इतुकियांत प्रातःकाळ झाला । हनुमंत कुरुक्षेत्रीं आला । तो इकडे दोनी सेनेला । सिद्ध करिती सैनिक. ॥ ६६ ॥ तृतीयदिनीं ऐसें तळे । संजयें धृतराष्ट्रासी कथिले । वैशपायन म्हणे, 'सादरें वहिळें । जन्मेजया! परियेसी.” ॥ ६७ ॥ श्रीगुरु- प्रभुविश्वंभर । श्रोतयांसी जोडोनी कर । शुभानंद विनवी निरंतर । व्हावें सादर श्रवणासी. ॥ ६८ ॥ इति श्रीभीष्मपर्व पुण्यवंत । महाभारत व्यास- विरचित । ऐकतां एकभावें निश्चित । तरती बहूत जड मूढ. ॥ ६९ ॥ न णापट71-५>>>>>>>-< अध्याय सत्ताविसावा. म्हेजय म्हणे ध्रूतराष्ट्रासी । चतुर्थ दिवसी रणभूमीसी । दिवाकर येतां उ- दयासी । हनुमंत आला कुरुक्षेत्रा, ॥ १ ॥ जन्मेजया! राजेंद्रा! गुणी! । वैशंपायन म्हणे ऐक श्रवणी । जी प्रज्ञाचक्षुसी संजयें वाणी । सुरस श्रवणी कथियेली. ॥ २ ॥ तेच तुजप्रती बोलतो । ब्यासगुरूचेनी आज्ञा तों । तो विच्वार चतुर्थ दिवसी तों । हनुमंते श्रीकृष्णा बोलिजे. | २ ॥ उदयाचळीं नित्यनेम सारुन । दोनी दळी सिद्ध होउन । बायगजरेंसी रणांगण । पावते झाले तेकाळीं. ॥ ४ ॥ तेव्हां भुभुकारें गर्जित । श्रीकृष्णासी भेटला हनु- १, वाजवी, २. प्रौढी, मातग्यरी, २. ओ० १ ते १२ मध्यें वणिळेही हकीकत मुळांत नाहीं. ८० शुभानंदकबिकृत [भीष्मपर्व मंत । नमस्कारोनी अवनिजाकांत । रात्रीचा आज्ञार्थ निरोपी. ॥ ५ ॥ 'सां- गीतली तुमची आज्ञा । ठ॑केशा म्यां बिभीषणा । तेव्हा मैयजेची विवंचना | तेच तुम्हासी निरोप. ॥ ६ ॥ जरी अवतरला भगवंत । साह्यासी तों नरा- वतार पार्थ । ऐसे असतां कायसी मात. । एकादशक्षोणीची? ॥ ७॥ तरी माझे पतीचें दळ । अमित होतें कीं सकळ । वाजंत्री अठराक्षोणी त्या वेळ । श्रीराम एकें मारिले. ॥ ८ ॥ ऐसा रावण राक्षसंद्र । त्यासी बधी श्रीरामचंद्र । तोची अवतार यादवेंद्र । श्रीकृष्ण पांडवां साह्य तो. ॥ ९ ॥ तो एकादशक्षोणीसीं कौरवा । भयभीत होय, या भावा । म्हणोनी राक्षससमूहा । साह्याथ पाठवा म्हणतसे? ॥ १० ॥ ऐसी मयजेची मात । संशयी भरलें तीचें चित्त । हनुमंते सांगतां तेथ । श्रीकृष्णनाथ क्षोमला. ॥ ११ ॥ मग भीमातं आक्षा करीत | गज टाकिसी गगनांत । ते नैक्रसेसी टाकी नि- श्वित । ममाज्ञेनें पैं आजी. ॥ १२ ॥ तेव्हां रैणतुरांची धाय लागली । दोनी दळीं वीरांची आरोळी । ऐकोनी काळ कांपे चळाळीं । प्रथ्वी डळमळी ते काळीं. ॥ १३ ॥ लांत भुभुक्कारे अंजनीनंदन । गाजवीतसे पें त्रिभुवन । भोंबती भूतांची आरोळीकरुन । गजाश्व मूत्र करिती. ॥ १४ ॥ ऐसिया आ- कांतप्रळयीं जाण । भीमसेन सिंहगर्जना करुन । तेणें शेषकूर्म दचकोन । म्रीवापृष्टी सांवरिती. ॥ १५ ॥ पार्थसारथी जगदीश्वर । वारू नाचवी कोतुकें थोर । 'नंदीधोक रथ सत्वर । हुडा जैसा स्गीचा. ॥ १६ ॥ पदाती पदातिया दारुण । अश्वारूढीं अश्वारूढ जाण । कुंजर कुंजरासी निवोण । रथी रथियां लक्षुनी; ॥ १७ ॥ युद्ध सैन्यासी ऐसे क्रमे । आप पर नोळखती पराक्रम । तुटती शिरे हस्तपाद, वर्मे । लक्षोनियां मारिती. | १८ ॥ बाणबाणातें घषण होतां । अम्नी प्रगटे तेथें तत्वतां । यंत्रधूम्रें गगनाओंतोता । बाणे गगन रो- घिलें. ॥ १९ ॥ तुटती अनेकांची शिरें । गृप्न घेउनी जाती परस्परे । अश्व- कळेवरें हस्तिकळेवरें । पक्षी नेती भक्षणा. | २०॥ यापरी युद्ध चारी घटिका | झालियावरी कुरनायका । महावीर उठावले देखा । जन्मेजयराजया! ॥ २१ ॥ मुख्य भीष्माचार्य महारथी । त्यांसी युद्ध करी सुभद्रापती । द्रोणाचार्य प्रताप- कीती । त्यावरी द्वुपद उठावठा. ॥ २२ ॥ जयद्रथाप्रती आपण । काशि- राजा माजवी रण । दोघेही भिडती निवीण । घ्यावया प्राण बिधिती. ॥ २३ ॥ १. सीतापति, राम, विष्णु, कृष्ण, २. मंदोदरीची. २. रणवाद्यांची. ४. घाई, त्वरा. ५. नंदि- घोष नांवाचा अजुनाचा रथ, ६. बुरुज, ७, आंत॒आंत, अगदीं आंतल्या भागांत, २७ अध्याय] महाभारत, टश मद्रराजा शल्यरपती । तया प्रतियोद्धा धर्ममूती । हाकुनीसी सहदेव सुमती । भीडती दुःशासन अभिमन्यु. ॥ २४ ॥ सोमदत्तीरायाप्रती । युद्ध करी शैब्यरपती । उळूकनाम राजयाप्रती । कुंतिभोज करी युद्ध. ॥ २५ ॥ कृतवर्मा तो कौरवांचा । लया प्रतिमल शिखंडी साचा । भीमासी द्वेष दुर्यो- धनाचा । युद्गालागीं इच्छिती. ॥ २६ ॥ गांधारीतनय रतभरी । लांसी प्र- तिविंध्यादी युद्ध करी । जे द्रौपदीचे कुमर पांचही निधीरी । पांचांपासोनी जे जन्मले. ॥ २७ ॥ पार्थभीष्मा युद्ध दारुण । होइल तें असे पुढें कथन । भीडती द्रुपद आणी द्रोण । तेंची निरोपण परियेसा. | २८ ॥ अंभिवेश्याचे ते शिष्य पाहीं । प्रयोजन जाणती दोघेही । महाद्वेषें झुंजती तिहीं । बाणी आकाश णे केलें. ॥ २९ ॥ ऐसे बाणयुद्र झालें । द्रोण शूळअस्त्रातें सो- डिलें । द्वुपदें दाहाबाणीं छेदिलें । सवेंची घतळे॑अम्म्यस्र. ॥ २० ॥ अग्यस्र गेलें गगनीं । देखतां, द्वोणें मोकलिलें पाणी । येणें अनिळास्र जपोनी । तेणे पर्वतास्र सोडिले. ॥ ३२१ ॥ द्वोणें वज़बाण टाकिला । पर्वतांचा चुरा केला । ल्ाचि वेळां मुकुट छेदिला । द्रोणाचार्याचा रणांगणी. ॥ ३२ ॥ मोकळे होतां कबरीभार । चक्र एक सोडिले सत्वर । कोपोनी प्रळयरुद्रासारिखा कूर । मंत्रो- नियां द्वुपदावरी. | ३३ | न सांवरत पातलें चक्र । द्गुपदाचें धनुष्य छेदिलें सत्वर | तों आला धृष्टयुप्र कुमर । द्रोण सत्वर माघारला. ॥ २४ ॥ धृष्टयु- न्नासी देखोनी सत्वरें। अश्वत्यामया तेवक नैघरे । दोघे युद्ध करिती अतिनिकुरें । जेवीं भार्गव दाशरथी. ॥ ३५ ॥ तों बाण सोडी सैंधवपती । काशिराजा छेदित त्वरितीं । सवेंची सप्तबाणें सिंधुपती । जयद्रथ विरथ केला पैं. ॥ ९६ ॥ रथ भंगोनि गेलियावरी । जयद्रथ सरला माघारी । धर्मराजें तया अवसरीं । धनुष्यीं शार योजिले. ॥ ३७ ॥ शल्य वर्षे बाणांचा पर । तो छेदितो युधिष्ठिर । सवेंची पांच शर सत्वर । धर्मराये सोडिले. ॥ ३८ ॥ एक बाणें सारथियातें । एकें संहारिळें अश्वातें । एके मोडिलें ध्वजातें । दोनी हाल्यातें भदले. ॥ २९॥ धर्माहस्तें मृत्यु त्यासी । भविष्य बोलिला व्यास- ध्ूषी । हें जाणोनी शल्य माघारेंसी । परतता झाला सत्वरी. ॥ ४० ॥ शकुनी आणी सहदेव । खद्डपाणी झुजती अपूर्व । सहदेव म्हणे मृत्युपुरा ठाव । नेमूनि देईन तुज खळा; || ४ १॥ कपटफांसे टाकिले ते कर । छेदून सांडीन सत्वर.! | म्हणोनि धांबळा प्रळयरुद्र । तों शकुनी लौकर पळाला. ॥ ४२ ॥ शकुनी घालोनि माघारी । कृपाचार्य पातला पुढारी । सहदेव बोळे तया अवसरीं । १, अभिवेश हा द्रोण आणि ब्रुपद झांचा गुरु होता, २, राग. ३, न भावरे. ११ शु० क० स० भी० ८२ दुभानंदकवषिकत [भी$मपर्व म्हणे तू गुरु पाचा. ॥ ४२॥ तुजसवें आम्हीं न कीजे झुजु । म्हणोनी परतला पंडुतनुजु । दुःशासनें अभिमन्यु उज्ञु । गज अद्भुत लोटिला. | ता ॥। अभिमन्यू म्हणे 'रे! दुर्जना ! । महामळिना दुःशासना! । द्रौपदी समेसी नेली हीना! । तुवां पापिया गांजिली. ॥ ४५ ॥ तरी तुतें वघिता वृकोदर । रक्त प्राशीळ प्रळयरुद्र । म्यां मारिलीया मजवर । सत्वर कोपेल ऐकतां. ॥ ४६ ॥ तरी घेई तयाची सेवा । राहे मयोदादिन अठरावा । मग रथ उचलोनी तेघबां । भूमीवरी आपटिला. | ४७ ॥ धनुष्य बाण आणी मुकुट । अभिमन्यूने केला पिष्ट । थरथरां कांपे कपटी दुष्ट । प्राणदानें सोडिला. ॥ ४८ ॥ दुःशासनाचें शिरच्छेदन । पार्थसुतासी जैसें तृण । ऐकोन भीमसेनाचा पण । नेघेची प्राण सर्वथा. ॥ ४९ ॥ सोमदत्तीराजयाप्रती । युद्ध करीत दोब्यनृपती । बाणीं व्यापिळी सर्व जगती । शोब्ये तयासी ख्याती लाविली. ॥ ५० | उळूका कुंतिभोजा युद्ध दारुण । कुंतिभोजें लाविली आंगवण । सोडो- नियां हात बाण । उऴकाचा रथ छेदिला, ॥ ५१ ॥ सवेंची विंधोनी सात बाण । घेतला उळूकाचा प्राण । कृतवमी शिखंडी दोघेजण । महूययुद्ध भीडती. ॥ ५२ ॥ संम्राम करितां दारुण । सुटळें शिखंडीचें वसन । स्तने पाहती बाहेर जन । म्हणोनी ठञित पळाला, | "५३ ॥ वारु चोताळती अद्भुत | उभय सैनिकां युद्ध होत । यंत्रबाण सोडितां तटतटीत । अम्निवर्षांव पें होती. ॥ ५४ ॥ धूम्रमय झाळें आकाश । कोण न देखती कोणास । शत्र वर्षती. आसपास । उभयदळीं महावीर. ॥ ५५ ॥ कोरांचें सैन्य बहुत । पांडवदळ माघारठें किंचित्‌ । हें देखोनी काळकूृतांत । भीम भीमपराक्रमी. ॥ ५६ ॥ रथेसी पातला पुढारी । सैन्य घातळें माघारी । उडी घालोनी एक- सरीं । गदा भंबडीत चालिला, ॥ ५७ ॥ गदाघाते महाबळी, । करीत वीरांची रांगोळी । घाव घालितां कुंजरमोळीं । भूमंडळीं रूळती. ॥ ५८॥ फुटती गजांचीं वदनें । दंत उसळती श्वेतवर्णे । शुंडा खंडोनी संपूर्ण । अशुद्ध त्वे भूमीवरी, || ५९ ॥ तेसेच भिरकावीत गगनातें । कृष्णाज्ञेनें नेश्रलदिशेतें । ते जाउनी लकापुराते । पडती जैसे पर्वतापरी, ॥ ६० ॥ ला वेळीं अनेक गज । भीमें उडविले पें सहज । ऐसा करीत चालिला झुज । महापराक्रमी बळियाढा. || ६१ ॥ लयानंतरें रथियां सन्मुख । रथ रथासी आपटीत । खार खारांचें अनेक प्रेत । धाडी निमिषांत मृत्युपुरा. ॥ ६२ ॥ ऐसा रणकंदळ १, शक्ति, पराक्रम, २, हत्तीच्या मस्तकीं, ३. बलाढ्य. २७ अध्याय] महाभारत, ट्रे करीत जातां । अवचीत पाहिलें कोरवनाथा । येर भये झाला पळता | दुर्यो- घन ते समयी. | ६२॥ राजा पळे सेन्यामाझारीं । रथ सोडोनी ते अवसरीं । तंब अकस्मात्‌ धांबोनी करी । भीमसेन धरियेला. | ६४ ॥ तोही गदापाणी बळोन्मत्त । भीमासवें युद्ध करीत । तो इकडे पार्थ गंगासुत । संग्राम करिती अतिक्रोधें. | ६५ ॥ धनुष्यासी चढवुनी गुण । बिधिला एकशातबाणेंकरुन । तेणें अर्जुनरथ ठोटोन । योजन एक मागें करी. ॥ ६६ ॥ तेणें पंचयोजनें भीष्म । रथेसी टाकी वीरोत्तम । तेव्हां म्हणे पुरुषोत्तम । सामर्थ्य गहन भी- ष्माचें.' | ६७ ॥ पार्थरथ माघारें जेव्हां होत । क्षणांत आणी श्रीकृष्णनाथ । अर्जुन देवदत्तबाणें उडवित । क्षणक्षणा दोघेही. ॥ ६८ ॥ अजुन म्हणे श्री- कृष्णातं । 'पंच योजने उडवी तयातें । तरी हा योजनं आम्हांतें । बाणेकरुनी उडवीत.” | ६९ ॥ श्रीकृष्ण म्हणे “बरवें विचारी । हरिहर तुझिया रथावरी । चौदा भुबनांहोनी भारी । झाला जाण रथ तुझा. | ७० ॥ तूं तंत्र नरावतार गहन । हनुमंतासहित मजठागुन । एक योजन उडबित यान । सामर्थ्य गहन भीष्माचे.' ॥ ७१ ॥ ऐसे भीष्मा अर्जुना । युद्ध होतां कुरुनंदना! । इकडे दुर्योधनें जाणा । भीमगदा पैं भंगिली. ॥ ७२ ॥ भीम जावोनी ते अवसरीं । मलुविद्याकळांकुसरी । दुर्योधन धरिला करीं । घाय निपुरीं ताडिला. | ७३ ॥ तळवेकांपरचपेटप्रहार । एकमेकां हाणिती निष्टर । गुडघेप्रहार टत्ताप्रहार । ताडोनियां पाडिती. ॥ ७४ ॥ मुष्टिधात ओपिती बळी । थैरकताती रथ- मोळी । दोघे घेती आंगकवळी । नाटोपती एकमेकां. | ७५ ॥ दोघेही मल- विद्य कुशळ । दोघांचेही समान बळ । परी सत्वशीळ कुंतीबाळ । तेणें सबळ भीमसेन. ॥ ७६ ॥ येर कुश्चित कपटी दुराचारा । तेणें दोघे निबेळ खरा । तंव चरणीं धरोनी गांधारा । भीमें सत्वरा उचलिलं. ॥ ७७ ॥ चरणीं धरोनी उचलिला वरी । भंवडी लाविली गगनोदरी । द्रोणादिक सर्वही परी । म्हणती 'राजा निमाला.' ॥ ७८ ॥ द्रोणिद्रोणादिकीं संधान केलें । तें धृष्टयस्रे निरसिलें । कृपहाल्यादि पातले । तिहीं सोडिलें बाणजाळ. ॥ ७९ ॥ भी- मासी कांहीं भदिती बाण । तब तो गांधारा आपटी पूर्ण । येर आक्रोश करी ते- थोन । धांवे 'भीष्माचार्या !' म्हणोनी. ॥ ८० ॥ 'तुवां मज अभय दिलें । तें सकळही व्यर्थ झालें । म्यां पापिष्टे वैर केळे । तया पांडुकुमरांसी.' ॥ ८१ ॥ तंब दुःशासन आणि जयद्रथ । बाण सोडीत पातले तेथ । भीमें पार्येची १. कोशल्याने. २. ओ० ७३ ते ९४ मधील दुर्योधनास भीष्माचा्यीनीं सोडविलेली हकीकत मुळांत नाहीं. २. भयानें कांप्णे, सर्वेसंमह्दाचा पाठः-थरकताती थरक मोळी. । ८४ हुभानंदकबिकृत [भीष्मपवे हाणोनि रथ । कूट केले तयांचे. ॥ ८२ ॥ द्रोण म्हणे कणादिकांप्रती । 'का- सया वैर केलें दुर्मती? । आम्हांसी माघां सांडुनी, युद्धार्थी । आपण निगुतीं गुंतला. ॥ ८१ ॥ आजी भीमाचिया करी । राजा न वांचे निर्धारी । आतां कवणे एकेपरी । भीम मारील गांधारा. ॥ ८४ ॥ भीष्म गुंतला असे झुजा । कबणेपरी सुटेळ राजा? । निर्बाण बाण लागतां माझा । अणुही भीम न ढळेची. ॥८५॥ आतां काय कीजे सूर्यात्मजा ! । अकीती आली आम्हां सहजा । सामर्थ्य सोडवावा राजा' । म्हणोनी सन्मुख धांवळे,. ॥ ८६ ॥ भीमसेन म्हणे लात । 'तुम्ही कितेक भीडतां मातें । आजी न सोडीं गांधारातं । प्राण घेईन सर्वथा.' | ८७ ॥ तंव दुर्योधन हाका मारी । वेगीं पाचारावा भीष्माचारी' । दूत धावोनियां भीष्माचारी । सांगती जावोनी ते काळीं. ॥ ८८ ॥ 'राजा गेला जी गेला! । भीमाहातीं सांपडला ! । चरणीं धरोनी भैवडिला । नभपोकळी- माझारी!' ॥ ८९ | ऐकोनी रथ फिरविला माघारी । तेव्हां पार्थ म्हणे, ताता! निघोरी । युद्ध सांडोनी काय परी । जातां: योग्य हें नव्हे, ॥ ९० ॥ तेव्हां भीष्में कानीं ऐकोनी । म्हणे 'दुर्योधनासी नेमवचनीं । त्यासी सोडवू भीमापासोनी । मग पार्थासीं रण पाहूं प.” ॥ ९१ ॥ येवोनि भीष्म भीमा- सन्मुखें । तंव दुर्योधन मारीत पैं हांके । मग भारवदत्त बाणे एके । भीमभु- जातें विधिळा. ॥ ९२ ॥ बाण बैसतां भीमभुजातें । हस्त खचलासे तेव्हां तेथें । दुर्योधन निष्टुनि पृथ्वीतें । मूच्छो येउनी पडियेला. ॥९२॥ तों सूर्यासी झालें अस्तमान । चतुर्थ दिवस झाला संपूर्ण । सावध होवोनी दुर्योधन । वंदी वरण भीष्माचे, ॥ ९४ ॥ आपुलालीं दळें घेउन । जाते झाले गजरेंकरुन । आपुल्या शिबिरा जाउन । करिती आरामविश्रांती. ॥ ९५ ॥ मार्गी येतां दुर्योधन । करी भीष्माचार्यासी वर्णन । कोणी वर्णिती भीमालागुन । म्हणती धन्य बळार्य. | ९६ ॥ पांडवसेना शिबिरा पातली | पार्थ आणी श्रीवनमाळी । तेव्हां मारुती होउनी बद्धांजळी । निरोप घेत जावया. ॥ ९७ ॥ घेउनी श्री. कृष्णाचा निरोप । मारुती उडाढा अमूप । श्रीरामस्मरणें रामरूप । ध्यानीं गात अविलंबें. | ९८ ॥ ऐसें संजयें कथिलें रायासी । बैरांपायन म्हणे जन्मे- जयासी । पुढें सादरें करीं श्रवणासी । श्रीगुरुब्यासकृपेकरनी, ॥ ९९ | १, नुकताच. २, या ओवीच्या ऐेवजीं एका हस्तलिखित पोथींत दोन ओव्या आहेत; त्या अशा:-ऐेसें वचन ऐकतां क्षणीं । रथ फिरविला तत्क्षणी । तेव्हां पार्थ बोलिला वाणी । भीष्माप्रती निष्ठ ॥ “काका! तुझी वडील वृद्ध । तरि युद्धा कां सांडितां प्रबुद्ध । येणें पलायनाचा शग्द । तुम्हांमती लागला,” ॥ २८ अध्याय] ' महाभारत, ८५ श्रीगुरुप्रभुविश्वमर । शुभानंद विनवी वारंवार । श्रोल्यांसी म्हणे सादर । कथार्थसार परियेसा. | १०० ॥ इति श्रीमन्महाभारते । श्रीव्यासकविविर- चिते । भीष्मपर्वश्रवणीं श्रोते । सादरें श्रवणा आणा जे. ॥ १०१ ॥ अध्याय अह्ाविसावा. रात्री झालिया अवसरीं । दुर्योधन भीष्माची स्तुती करी । म्हणे 'पुनर्जन्म माझा तरी । तुमचेनी निधीरी पैं ताता !' ॥ १ ॥ म्हणे तुम्ही वचन दीधलें । तेंची आजी सत्य केळें । भीमहस्तांतुनी सोडवीलें । पुरुषार्थेकरुनियां. | २ ॥ द्रोणादिक सर्वही असतां । भीमें गांजिळें मज सर्वथा । तुम्ही आलां म्हणोनी ताता ! । प्राण माझे वांचे. ॥ ३ ॥ म्यां तुमचा भरंवसा धरुनी! । पांडवांसीं दृद्द मांडिले झणीं । तरी उद्यां कृपा करोनी । पार्थालागीं पराभविजे.! ॥४॥ ऐसं गा ता धन । उत्तर बोले संबोखोन । 'तुज मीं पूर्वीच जाण । वचनेंकरुनी बोधिठं. || ५ ॥ पांडव सलवादी वीर । लां जिंकीळ न कोणी भूवर । त्यांत श्रीकृष्णकपा निरंतर । जय निश्चित यांसी पै. ॥ ६॥ तरिही समरीं लावीन ख्याती । परी पांडव जय पावती । असो तुझिया कायी्थी। प्राणासी उदार राजया ! ॥७॥ जंववरी देहीं असे त्राण । तंबवरी तुम्हांसी रक्षीन.!| र्‌सें बोलोनी गंनानंदन । दुर्योधन शिबिरा पाठविला, ॥ ८ ॥ इकडे आक्ञा घेउनी । हनुमंत गेला ळ॑काभुवनीं । तंव तेथ आकांत जनीं । झाला गज- कळेवरीं. ॥ ९ ॥ बिभीषणासी जाणविती । गजकळेवरें अद्भुत पडती । गृहगोपुरें मोडोन, मरती । अनेक राक्षस पैं कुळे. ॥ १० ॥ दुर्ग हुडे पडती कोसळुन । ऐकोनि चिंती स्तवी बिभीषण । मंदोदरीही भ्येकरुन । चिताविष्ट झाली मानसीं. ॥ ११ ॥ तों श्रीरामकीर्तन करित । येतां देखिला हनुमंत । प्रेमंकरूनि नाचत । श्रीराभभक्त चिरंजीवी. ॥ १२ ॥ बिभीषणें सामोरा जाउन । वंदिला अंजनीचा नंदन । उत्तमासनीं बैसवून । पाद्यपूजन पैं केलें. ॥ १३ ॥ मग मंदोदरी येउनी । नमन केलें समारुतीचरणीं । सांगती झाली आश्चर्यॅकरनी । मारतीते तेधवां. ॥ १४ ॥ 'तुम्ही काळ निरोपुनी गेले । सवेंचि प्रामीं प्रळय मांडले । मेघदृष्टीसारिखं पीडिलें । मृतहस्तिकलेवरें. | १५॥ जैसे वर्षती गिरिवर । तैसे पडती पैं कुंजर । तेणें भग झालें नगर । गृह- गोपुरें मोडोनी. ॥ १६ ॥ मोडोनी अमूल्य मंदिरे । उत्तम उत्तम आमुची १. बोलावून, हाक मारून, ८ शुभानंदकविक्कत [भीष्मपर्व घरें | मेगर झालें जी! चकचूरें । मोडली इतरांची अनेक. ॥ १७ ॥ राक्षस निमाले असंख्यात । स्री भर्ते कुटुंबासहित । गायी महिषी निमाल्या बहुत, । ऐसा अनर्थ पैं झाला. ॥ १८ ॥ हें अद्भुत कोणते स्थानीं । होताहे नकळे आम्हांलागोनी.' । मग मारुती म्हणे 'तुजला अजुनी । उमज नपडे सुजाणे ! ॥ १९ ॥ कुरक्षेत्री भारतीयुद्ध होत । पाथबंधु कुंतीसुत । भीमनामे पराक्रमी विख्यात । तो उडवीत गजकलेवरें. ॥ २० ॥ तयाचे युद्धसमयीं निश्चिती । गज भिरकावी गगनपंथीं । तेचि येथे येउनी पडती । कांही पडती दिगंतीं. ॥ २१ ॥ कुंजर उडवबितां गगनीं । तया रणांत सुजाणी! । कांहीं पडती ट॑काभुवनी । तेणें मोडती गोपुरें.' ॥ २२ ॥ तेव्हां मयसुता आश्चर्य करी । म्हणे 'सत्य अवतरला हरी.। नकळे महिमा तयाचा तरी । ऐसे घडलें ये स्थळीं. ॥ २३ ॥ वानरांहातीं आम्हांसी । दंड केलासे राक्षसांसी' । मग म्हणे मारुतीसी । 'राक्षस साह्यासी पाठवीन. | २४ ॥ तरी सांगे श्रीकृष्णनाथा । सहस्रवेळां मोळी आतां । चरणीं म्हणोनी अंजनीसुता! । श्रीकृष्णरायासीं पैं माझें. ॥ २५ ॥ तुवांचि स्थापिले आम्हांते । तुझेनी सुखरूप आम्ही येथें । तरी तुजची शरण निश्चितें । म्हणोनी जाणवी कपिराया! ॥ २६ ॥ तुझी आज्ञा ते प्रमाण । तरी साह्यार्थ पाठविते सन्य । जरी करिसी आज्ञावचन । राक्षसगण कुरुक्षेत्रा. ॥ २७ ॥ तूं प्रणेब्रह्म निराकार । तुज तूंचि साह्य परा- त्पर । असतां राक्षसादिक पामर । तुतें काय साह्य करिती. ॥ २८ ॥ तुम्ही आज्ञापिलें सहजस्थिती । ते मज आतां कळली निश्चिती । तं मायाचा- ळक श्रीपती । रक्षी बहूत आम्हांते. ॥ २९ ॥ आतां जो येइल निरोप कांहीं । तो मस्तकीं आमुच्या, पाहीं । ऐसी विनंती श्रीकृष्णपार्यी । निवेदीं पां मारुती! ॥ २० ॥ इतुकयांत प्रातःकाळ झाला । संजय म्हणे रौजयाला । 'पैढां पंचम दिवस मांडला । संग्रामाचा जाण पां” ॥ ३२१ ॥ जन्मेजयासी म्हणे क्रषी | हनुमंत आला कुरुक्षेत्रासी । वंदोनियां श्रीकृष्णासी । वृत्तांत सर्वही निवेदिला. ॥ २२ ॥ जाणोनि मंदोदरीची विनंती । श्रीकृष्ण म्हणे भीमाप्रती । नेकल- दिशा वंचोनि हस्ती । टाकीत जाई इतर दिशां. ॥ ३३ ॥ अवश्य म्हणोनी भीमसेन । सेन्य सिद्ध झालें ते क्षण । दोनी दळें वाद्यगजरें करुन । रणस्था- नासी पैं आलीं. ॥ ३४ ॥ दोनी दळीं दोनी रथ । शोभती जैसे उंच पर्वत । पार्थ आणी गंगासुत । पाहती देव आश्चर्ये. | ३५ ॥ त्या दिवसी सर्पाकार । १, नगराचे तुकडे तुकडे झाले, चकचूरसचक्काचूर, पीठ, २, पृतराष्ट्राला, ३. येथे मूळांतील विश्रोपाख्यान गाळले आहे, २ अध्याय] महाभारत, ८७ विभु रची गंगाकुमर । ती रचना पांचाळकुमर । पांडवसेन्यीं पैं रची. ॥ ३६ ॥ अलजुंनरथीं कमळावर । सारथी शोभे भुवनसुंदर । पांचजन्य वाज- विळा थोर । पांडवीं आपले वाजविले. || ३७ ॥ लांत वाद्यांचा गजर । तया गजरीं अंजनीकुमर । भूतें वेष्टित भुभु:कार । तेणें दिगंतर नादले. ॥ ३८॥ भयभीत झाले चतुर्दश । ठोक सर्वही निःशेष । कृतांतही कांपे बहुवस । तो नाद ऐकोनी. ॥ ३९ ॥ पांडवदळीं आनंद गहन । उल्हासयुक्त सकळ सैन्य । वाटे कृतांतासी शिक्षा लावून । टाकिती जाण क्षणार्धे. ॥ ४9० | तें देखोनि भयभीत । कौरवदळ मनीं होत । तंब धांवला सुभद्रासुत । बाण वर्षेत भीष्मावरी. ॥ ४१ ॥ देखोनि सौभद्राचें संधान । भीष्म झाला आनं- दघन । म्हणे हा होय प्रतिअ्लुन । वंश धन्य याचेनी. ॥ ४२ ॥ सोमदत्तें ते अवसरी । शक्ति टाकिली अभिमन्युवरी । येरें छेदोनि झडकरी । लाची त्यावरी पाडिली. ॥ ४३ ॥ यावरी तो उत्तरापती । महारणपंडित पुरुषा्थी । बाणजाळीं सकळांप्रती । जर्जर झाळा करिता. | ४४ ॥ शल्यनामा कोख- वीर । धांविनठा धृष्टयुम्रावर । बाणधारी रंहंबर । अश्वसारथी मारिले. | ४५॥ मग चरणचाली धृष्टयुम्न । हातीं घेडनी असिलतावोडण । शल्यवीराचें शिर छेदोन । कंठनाळ टाकिले. ॥ ४६ ॥ त्याचा पिता संयमनी । तेणें रण माजविलं तेक्षणीं । ते साल्यकिवीरें देखोनी । यमसदना धाडिला. ॥ ४७ ॥ अपार सेना घेउन । पुढां आला सुयोधन । त्यावरी धांवठा भीमसेन । हाकें गगन गाजवीत. ॥ ४८ ॥ पंचवीससहस्त हस्ती । गदाघायें पाडिले क्षिती । तीन सहस्र महारथी । केले रणपंथीं चूण पैं. | ४९ ॥ गजारूढ भगदत्त । भीमावरी वर्षेत बाण धांवत । बाणजाळीं अद्भुत । वृकोदर झांकिला. ॥ ५०॥ तंव घटोत्कच हाक देत । धांबला जसा प्रळयकृतांत । वर्षला शिळा पर्वत । भगदत्त घाबिरला. ॥ ५१ ॥ पाडित शिळांचा पर्जन्य । पळूं लागलें कोर- वसैन्य । म्हणती “आला रे! भीमनंदन' । घेती रान भर्येकरुनी. ॥ ५२ ॥ पांडवसेनेचें परम बळ । अवघे वीर उतावीळ । दुर्योधनाचें हृदयकमळ । धकधकीत अतिभर्ये. ॥ ५३ ॥ दुर्योधन म्हणे, 'गंगानंदना ! । पांडवीं आ- टिली माझी सेना । उरली तीही उरेना । मज प्रणे कळो आलें. ॥ ५४ | तुम्ही बडिलीं सांगितली रीती । ते मीं धरिली नाहीं चित्तीं' । भीष्म म्हणे, आतां प्रतीती । आली तुज सुयोधना ! ॥ ५५ ॥ ज्यापक्षी बैकुंठनाथ । जय लाभ तिकडे समस्त । पांडव सन्मार्ग वर्तत । यश प्राप्त सदां तयांसी. || ५६ ॥ १. रथ, ट्ट शुभानंदकविकृत [भीष्मुपवे अजूनि तरी दुर्योधना! । शरण रिघें श्रीकृष्णचरणा । तो ब्जक्मानंद बैकुंठराणा । वेद पुराणा वंद्य जो. ॥५७॥ ब्रह्मादिकांचें निज ध्यान । अपर्णावराचें देवतार्चन | तयासीं तूं रिघें शरण । सोडी अभिमान पाहें पां.' ॥ ५८ ॥ मग म्हणे वु- योधिन । 'पहिलेंच गेलों मी चुकोन । आतां अभिमानें द्यावा प्राण । परी श- रण न जायीं मी. ॥ ५९ ॥ मिळाले पृथ्वीचे ठृपवर । यांदेखतां जोडोनि कर । शरण जाउनी पंडुकुमर । सांग गजपुरा केवि आणूं? | ६० | तत भीष्म काळासी अनिवार । द्रोण कणे काळासी जिंकणार । मज शरण जा म्हणतां निर्धार । लाज गेली तुमची कीं. ॥ ६१ ॥ युद्ध मांडोनि विशेष । आज चालतो पांचवा दिवस । पुढें माजवाबा वीररस । जो सुरस भुवनत्रयीं.! ॥ ६२ ॥ ऐसें दुर्योधन भीष्मासी । बोलिला राया ! परियेसी । तेंचि सांगे वैशंपायन क्षी । जन्मेजया आवडी. ॥ ६३ ॥ श्रीगुरुप्रभुविश्वंभर । शुभा- नंद तयाचा किंकर । धोलांसी म्हणे वारंवार । भक्तिप्रेमें श्रवण करा. || ६४ | इति श्रीमन्महाभारते । श्रीन्यासकविविरचिते । भीष्मपवे भावार्थ | ऐकतां मुक्त पैं होती. ॥ ६५ || अध्याय एकुणतिसावा. भीष्म आणि सुभद्रापती । रणरंगीं उभे शोभती । दोघांचें युद्ध बिलो- किती । सुरासुरपती विमानी. | १ ॥ एक कल्पांतींचा चंडकिरण | दुसरा के- बळ प्रळयाझ । किंवा भूगुकुळभूषण । रघुकुळमंडण दुसरा. | २ ॥ एक क्‌ तांत, एक काळ । एक छुंमिनी, एक निराळ । एक बासुकी, एक शेष केवळ | तैसे दोघे दीसती. ३ ॥ भीष्मावरी सहस्र बाण । टाकिता झाला वीर अ- जुन । तितुकेही लयाणें निवारुन । सोडी मार्गण दोनी सह्त. ॥ ४ ॥ तेव पार्थे निवारुनी वरिच्यावरी । तव शिखंडी धांवे दळभारीं । बाण वर्षत भी- ष्मावरी । मेघधारा जैशा कां. ॥ ५ ॥ शिखंडी सोडी असंख्य बाण | तिकडे न पाहे गंगानंदन । न टाकी एकही बाण | ख्रीत्व म्हणुन पूर्वी तो. ॥६॥ आधीं ली मग पुरुष । त्यावरी पूर्वजन्मींचा द्वेष । म्हणोनी तो कुरुवीरेश । बाण सहसा न टाकी. ॥ ७ ॥ मग शिखंडीवरी बाण । घालिता झाला गुरु द्रोण । तंब हाक फोडीत भीमसेन । येतां वीर भयभीत. || ८ ॥ चातुरंग दळ अपार । संहारीत जात वृकोदर 1 गदाघाये रथ कुंजर | चूर्ण करित न- आयाळ १, शंकराचे. २. भागंवराम. ३. कुंभिनीन्यृथ्वी. ४. निराळस्अंतराळ, २९ अध्याय] महाभारत. ८९ गणीच. ॥ ९ ॥ इकडे रणांगणी विजयरथ । दिसे जैसा उंच पर्वत । यावरी ध्वज नभचुंबित । भंवता दिसे दरयोजने. ॥ १० ॥ यावरी विशाळ खूप धरुन । अंजनीसुत विक्राळवदन । प्रळयविजे समान । ऊर्ध्व ठांगूल केलें असे. | ११ ॥ गाजवी पुच्छाचा फडत्कार । वेळोवेळां देत भुभु:कार । यांत उभय कृष्ण परम घोर । शंख स्फुरिती आवेश. | १२ ॥ त्यांत गांडीवाची शकतां ध्वनी । टाळी बैसठी दिग्गजकर्णी । कौरवीं तो घोष ऐकोनी । पाठी दडती भौीष्माच्या. ॥ १३ ॥ एकास दाटला हिमज्वर । एक वाहने टाकूनि सत्वर । भीष्मरथामागे वीर । भयातुर दडती पै. ॥ १४ ॥ यांत नामाणुगे महावीर । निवडिळे पहा चौदासहस्त । तिहीं वेढिला पार्थ वीर । सोडिती बाण चपळत्वे. | १५ ॥ दाटला बाणमंडप थोर । दिवसा पडला अंधकार । चौदासहस्र वीर । करोनि जर्जर संहारिळे. ॥ १६ ॥ लघुठाघवी .पृथानं- दन । उभयकरांचें सम संधान । संधानवेग परम गहन । सोडी बाण चप- ळत्वे. ॥ १७ ॥ बाण मेघघारा तत्वता । असिलता झळकती विद्युलुता । तव जयद्रथ अवचिता । पाथोवरी चाोताळला. | १८ ॥ अर्जुन म्हणे 'रे! तस्करा! । महामळिना! दुष्टा ! नि्ठ्रा! । आम्ही नसतां द्रौपदी सुंदरा । चो- रोनि नेत होतासी. | १९ ॥ शिरीं पाट काढिता जाण । आलासी काकु- ळती दीनवदन । मग धर्मराजे सोडुन । तुज दिघलें पामरा! ॥ २० ॥ तोच तूं काळें वदन घेउनी । युद्धा आठासी मजलागुनी । तरी आतां धीर धरी रणांगणी । पाठ देउनी पळूं नको.' | २१ ॥ जयद्रथ नेदी प्रत्युत्तर । टाकी पार्थावरी बाण धोर । अजुन टाकूनि महारार । हृदयवमी भेदिला. | २२ ॥ विकळ झाला जयद्रथ । सारथियाने फिरविला रथ । इकडे त्रिगर्त आणि नकुळ बहुत । युद्ध करिती समरांगणीं. ॥ २३ ॥ तंब घांविनठा कृपीनं- दन । हृदय पार्थोचें लक्षुन । भेदिता झाला दाहा बाण । होती चूर्ण गिरी जेणे. ॥ २४ ॥ सेंची तो वीर द्रौणी । श्रीकृष्ण विधिला सत्तरी बाणीं । ऐसे अजुने विलोकुनी । निर्वाणशर सोडिला. ॥ २५ | सर्वोगीं खिळिला गुरुनंदन । घ्वजीं टेकला मूच्छी येउन । मग उगाच राहिला अर्जुन । सहसा बाण सोडीना. ॥ २६ ॥ म्हणे 'गुरुबंधु आणि ब्राहमण । यांसीं न मारावे गेलिया प्राण । जळो हा क्षात्रधर्म दारुण | अन्याय होतो पाहातां.” ॥ २७ ॥ सालकीचे दाहा पुत्र । पुढां धांवे १, पुच्छ, २. नावाजते. १९ शु क० म० भी? ९० शुभानंदकविक्रत [भीष्मपव वर्षत शर । तों भूरिश्रबा कौरववीर । ल्यांसीं युद्धा प्रवर्तठा. ॥ २८ || एक यामपर्यंत । दाही बाळें युद्ध करित । तेही कोरवसेना समस्त । बाण- जाळें झांकिली. | २९ ॥ मग भूरिश्रव्याने दशबाणीं । दाहाही मुत मारिले रणीं । सालकी धांबला ते क्षणीं । प्रवमकाळ जैसा कां. ॥ २० ॥ भूरिश्र- व्याचा सारथी । केला चूर्ण शरपंथीं । कोरवसेन्य पंचवीससहस्र रथी । समर- भूमी पहुडविळे, | २३१ ॥ इतुकियांत सूर्यास्तमान | पांच दिवस झाले सं- पूर्ण । चतुःप्रहर यामिनी क्रमून । प्रभाते सूर्योदय झाठा. ॥ ३२ ॥ आज साहावा दिवस । चालतो, राजा! पैं विशेष । युद्ध होईल तें निःदोप । सादरें- करुनी परियेसीं. ॥ ३३ ॥ सकळ सेना समरांगणीं । सिद्ध झाली युद्धनि- वाणी । युद्द मांडलं दारुण ते क्षणीं । त्यांत भीमसेन धांविनटा. || ३४ ॥ शिखी लागतां जाळी तृण । तेवीं भीम मारिले सैन्य । तंव सालकिवीरें वर्गे- करून । मागां धांबोनी आठासे. ॥ ३२५ ॥ चरणचाली भीम सेन्यांत । मिसळतां रिता देखिला रथ । तेव्हां सायकी झाळा भयाभीत | म्हणे 'भीमासी नेणों काय झाले! ॥ ३६ ॥ अश्रंधारा वाहती नयनीं | घेत वक्षःस्थळ बडवुनी । तंब भीमसारथी ते क्षणीं । बिशोक जवळी पातला. || ३७ ॥ म्हणे 'भीम आहे खस्ति क्षम । सेनंत करितो घोर संग्राम । समुद्री मत्स्य जसा परम । 'चोताळतो चपळत्वे.' | २८ ॥ मग घऊनि असिलतावोडण । धांवे सात्यकि पंचानन । भीम देखोनी आनंदघन । रणांगणीं नाचतसे. ॥ ३९ ॥ मग सालकी आणि भीमसेन । वीससहस्र वीर मारून । कोरवदळ पळवून | विजयी होउन परतले, || ४० || सकळ सेना घेऊन । पुढें धांविन्नला दुर्योधन । तंव द्रौपदीचे पंच नंदन । वर्षत बाण ऊठिले. | ४१ ॥ सकळ शरीं करुनी जजर । कुमरी पळविले कौरवभार । तेव्हां रक्तप्रवाहगंगापूर । लवणाब्धी पाहूं धांवती. | ४२ ॥ ला दिवसी इतकिया वीरांनी । पराक्रमं पळविली कोरख- वाहिनी । तेव्हां अस्ता गेला तरणी । दिवस सहा होउनी गेले. ॥ ४३ ॥ सानंतरें प्रभातकाळें । सातवे दिवसी युद्ध मांडलं । दुर्योधनासी ते वेळे | भीम बोले रणांगणी. | ४४ ॥ म्हणे 'दुर्योधना ! रण टाकुन । निर्ठजा पळू नको येथुन । तुवां जें कर्म केलें गहन । साचें फळ भोगीं पामरा! ॥ ४५ ॥ आम्ही षंढतिलतुल्य जाण । इळूकाहातीं पाठविलें सांगुन । आतां तुझें शतखंड ह न्-- १. रात्र. २. अनि. २, येर्थे सात्यकी भीमाच्या शोधाये आला असें म्हटलें आहे पण मूळांत भीमाच्या साहाय्यास धृष्ट्युत्न आला व त्यानें भीमाचा सारथि 'विशोक यास बिचारिलें असे आहे. भ० ७७ शहो० १७॥१८॥२०, ४, शुभानंदकृत उद्योगपवे अध्याय ४८ पहा.. २९ अध्याय] मैहांभारते. ९१ बदन । तरी करावें वाटे दुजना! ॥ ४६ ॥ गदाघार्ये परम दारुण । आंग तुझें मी करीन चूर्ण । आणि तठत्ताप्रहारॅकरुन । रगडीन जाण मस्तक तुझा. ॥ ४७ ॥ ऐसें बोढोनी भीमसेन । घातले दुर्योधनावरी बाण । अश्व सारथी आणि स्यंदन । केला चूणे रणरंगीं.|| ४८॥ छत्र, बज, तूणीर, । चापही छे- दिलें सत्वर | मग घांबोनी बहुत वीर । दुर्योधना पळविती. ॥ ४९ ॥ पार्थे सो- डोनी इंद्रासत्र । वहुत खिळिळे टृपवर । सहस्रांचे सहस्र वीर । पाठी येती भी- ष्माच्या. | ५० ॥ रणसागरीं अचाट । भीष्मरथ हेंची बेट । कासावीस वीर जे भ्रेष्ट । लाच्या आश्रये राहाती. ॥ ५१ ॥ बिराट आणि द्रोण । माजविती समरांगण | परी द्वोणाचे सामर्थ्य गहन । बिराट निघोन चालिला, ॥ ५२ ॥ चित्रसेन, दुर्योधन, विकर्ण, । सोभद्रावरी धांवळे तिघेजण । जैसे त्रिदोष दारुण। कळेवरांसी व्यापिती. || ५२ | परी आगळें करी दुर्योधन । छेदी सौभद्वाचा स्यंदन । अश्व सारथी मारोन । ध्बजही खाली पाडिला. ॥ ५४ ॥ तिघेही व- पती शर । परम प्रतापी उत्तरावर । ढघुळाघवें समरी समग्र । सायक लांचे छेदिळे. ॥ ५५ ॥ चरणचाली युद्ध करीत । रणीं एकला विराटजामात । श्रीकृष्ण कृष्णासी सांगत । संकटीं पडला जलद तुझा. ॥ ५६ ॥ पातया पातें न लगत । तितुकिय़ांत पातळा पार्थ । छेदोनी तिघांचेही रथ । भूमीवरी आणिले. ॥ ५७ ॥ पिच्छें पसरिजे मोरी । तेसे खिळिले शरीं । समस्त राजे ते अवसरीं । पळविते झाळे तिघांते. ॥ ५८ ॥ पार्थ परमप्रतारपे । छेदिलीं सकळ वीरांची चापें । सवेंची तूणीरें साक्षेपें । छेदिटीं सकळ सेनेची. ॥ ५९ ॥ परम बळिये महारथी । एकाकडे एक पाहती । म्हणती बरवी न दिसे गती । पळती वेगेकरूनियां. | ६० ॥ धर्म 'म्हणे द्रुपदकुमरा! । ऐके शिखंडी! म- हावीरा! । आपुली प्रतिज्ञा सत्वरा । खरी करोनी दावी कां. | ६१ ॥ समरां- गणीं युद्ध करून । टाकी भीष्मासी वधून,' । शिखंडी अवश्य म्हणोन । सो- डीत बाण भीष्मावरी. ॥ ६२ ॥ तिकडे न पाहे गंगानंदन निश्चित । जैसी पुष्पवृष्टी होतां मदोन्मत्त । वीं तृणकाड्यांनीं सहसा पर्वत । खेदें स्थान सोडीना. ॥ ६३ ॥ अवीट वीर गंगानंदन । समोर शिखंडी अव्हेरून । आणखीकडे जाय धांवोन । संहारीत पांडवसेना. ॥ ६४ ॥ सप्त दिवस झाले पर्ण । पुढे लागला अष्टम दिन । परम घोर झालें रण । गंगानंदन युद्ध करी. ॥ ६५ ॥ वृषभभारावरी पंचानन । तैशापरी प्रवेशे भीमसेन । बाणजाळीं सकळ सेन्य । यना पटला “नल्ापणपीा प?" णा १? 0 7 प 2 ह टना 00% ५०.1. १. भाता. २. अधिक, जास्ती, ३. भंजुंनासी. ४. उदक देणारा (पुत्र), ५. पराक्रम, ९२ झुभानंदकविदृत [भीष्मपव संहारिळें प्रतापे. ॥ ६६ ॥ सुनाभी राजा भीमावरी । कोसळे जैसा गिरिवरी गिरी । युद्ध झालें घटिका चारी । भीमें समरी मारिला मग. ॥ ६७ ॥ याचें घेऊनियां शिर । गगनीं भिरकावी ब्रूकोदर । दुर्योधनापुढें सत्वर । मा- गुंती उतरोनी पडियेठें. ॥ ६८ ॥ कुंडघार, हतपंडित । लांचा भीमें केला निःपात । विशाळाक्ष, आदिलकेत, । महोदरही संहारिला. ॥ ६९॥ ऐसा सं- हार देखोन । चिंता्णवी पडला सुयोधन । म्हणे “विदुर बोलिटा जे वचन । तैसेंची होत चालिलें.' | ७० ॥ भीष्मापुढें जाऊन । दुर्योधन करी रोदन । गांगेय म्हणे 'पूर्वी वचन । ऐकिलें नाहीं वडिलांचे. ॥ ७१ ॥ अजूनतरी सांडी अभिमाना । शरण जाई श्रीकृष्णचरणा? । परी तें न माने दुर्योभना । दिव्यान जैसें रोगिष्ठा. ॥ ७२ ॥ तों रण माजलें अपार । इरावान नामे पाथपुत्र । उल्पी शेषकन्या पवित्र । तिचे पोटीं तो झाला. ॥ ७२ ॥ तेणें माजविली रण- मेदिनी । रारी झांकिली कौखवाहिनी । त्याचें युद्ध कुशळ पाहोनी । पांडवीं ग्रीवा डोळविली. ॥ ७४ ॥ हाकुनीचे पांच सुत । गज, वृक्ष, वृषकेत, । प्वर्म- वान, पांचवा सस, । युद्ध करिती रणांगणी. | ७५ ॥ इरावान योद्गा प्रबळ । पांचांचीं शिरें उडविली तत्काळ । मग अलंबुष राक्षस सबळ । दुर्योधनें प्रे- रिला. ॥ ७६ ॥ माविक कपटी निद्याचर । तेणें युद्ध केठें अपार । नाना ख्पे धरी भ्यासुर । वृकव्याप्रसपीदी. ॥ ७७ ॥ सहस्रावधी रूप आपुली । अ- लंबुषे तेव्हां धरिठीं । हरावानंही तेसींच केलीं । नाटोपेची राक्षसातें. ॥ ७८ ॥ मग कपटी राक्षस बहुत । ऊध्वेपंथे येउनी अकस्मात । शिर छेदुनी क्षणांत । डरावानाचें पैं नेळें. ॥ ७९ ॥ पांडवदळीं हाहाकार । मग तो घटोत्कच महा- वीर । करीत चालिला संहार । असुरभार घेउनी. ॥ ८० ॥ असंख्य शिळांचा संभार । चहुंकडोनी वृक्षांचा मार । रथारूढ भीमपुत्र । सुयोधनावरी धांबि- नला. ॥ ८१ ॥ म्हणे 'दुर्योधना! पापखाणी! । आजी मारीन तुजला रणीं । माझे पितर वनोपवनीं । तुवां हिंडविळे पामरा ! ॥८२॥ माझी माता याज्ञसेनी । सभे नेली तुवां पापखाणी ! । तरी तूं आजी समरांगणीं । दुर्जना! न करीं पला- यन.' ॥ ८३ ॥ अधर रगडोनी दांतीं । घटोत्कचे प्रेरिली शक्ती । तंब वेग- राजें प्रेरिळा हस्ती । असुरासमोर तेधवां. | ८४ ॥ तंब शक्ती आली बळेंक- रून । गज पाडिला विदारून । बंगराज उतरोन । एकीकडे पैं झाला. ॥८५॥| सभा १४१४५७०. अ 0 ककत. य.-०१०००७५०५.. “क ७. कार . १. मूळांत शकुनीच्या सह्या मुलांचा उछेख असून, त्यांचीं नांवे अशीं आहेतः--गज, गवाक्ष, वृषभ, कमेवानू , आर्जव व शुक. २, मूळांत हदी कामगिरी आपंद्मंगी राक्षसावर सोंपविली असें आहे. ९९ ह्थ्याय] महाभारत. ९३ दुर्योधनावरी निर्वाणशंर । घटोत्कचें सोडिले अपार | भयभीत कोौरवेश्वर । सोडोनी समर चालिला, ॥ ८६ ॥ तंव द्रोण आणि झारद्दत । धांवले पुढे बाण वर्षत । महावीर रणपंडित । घटोत्कच नाटोपे. | ८७ ॥ क्षणामाजी होय गुप्त । सर्वेचि गगनोदरीं जात । तेथोनियां बाण वर्षत । मेघधारा जैशा कां. ॥ ८८ ॥ मागुती भूमीवरी येत । द्रोणावरी बाण सोडीत । तंव घटोत्कचाचा रथ । द्रोणें छेदूनि पाडिला. ॥ ८९ ॥ घटोत्कच एकला देखोन । द्रौपदीचे पंच नंदन । आणि वायूसि मागें टाकून । अभिमन्यू धाविनला.- ॥ ९० | घटोत्कच आणि साही कुमर । रणभूमी माजविली अपार | तींत धांवला वृ- कोदर । हाके अंबर गाजविले. ॥ ९१ ॥ थोर माजली रणधुमाळी । कौरव- सेना विभांडली । सातही कुमर महाबळी । देखोनी चळीं काळ कांपे. ॥ ९२ | गजारूढ भगदत्त । धांवला जैसा प्रळयकृतांत । घटोत्कचावरी शक्ती अद्भुत । प्रेरिता झाला तेधवां. ॥ ९३ ॥ घटोत्कचें तये वेळीं । धांबोनी वेगें अंतराळी । प्रळयशक्ती हातीं धरिली । घालोनि मोडिली पायांखालीं. || ९४ ।॥ पांडव- आदिकरून सर्व रृपती । तर्जनीमस्तक डोलविती । धन्य धन्य वीराची शक्ती । विचित्र गती अभिनव. ॥ ९५ ॥ इकडे भीमें केलें अपूर्व । कुंडनामा वीर कोरव । लाणें युद्धाची धरोनी हांव । भीमासमोर धांविनठा. | ९६ ॥ तो पार्यी बृकोदरें धरुनी । आपटुनी मारिला रणमेदिनीं । इकडे पार्थेही ते क्षणीं । संहारिली बहु सेना. ॥९७॥ भीष्म, द्रोण, गोतमकुमर, । पार्थासी करिती घोर समर । तरी तो रणशूर अनिवार । तितुक्‍यांसही नाटोपे. | ९८ ॥ ह्या युद्धांत अभिमन्यु । धांबिनळा वर्षेत बाणु । जैसा प्रळयानळासी प्रभंजनु । साह्य पा- ठीसी घांविनला. | ९९ ॥ वीज प्रवेशे वनांत । तैसा सौभद्र वेगीं तळपत । यांत धृष्ट्युप्न धांवत । प्रळय अल्यंत वर्षला. ॥ १०० ॥ कंदुकाऐसीं शिरें । ऊर्ध्वेपंर्थे जाती अपारें । हाहाकार एकसरें । कौरवदळीं जाहला. ॥ १०१ ॥ तंव मावळला बासरमणी । सखस्थाना पातल्या उभय वाहिनी । वीं ते काळपु- रुषाची भगिनी । आकाशोदरीं व्यापिली. ॥ १०२ ॥ दोनी वाहिनी दोनी स्थानीं । गेल्या आपुल्या शिबिरालागुनी । ऐशापरी राया ! अष्टमदिनीं । झालं म्हणे संजय. ॥ १०३ ॥ वैरांपायन जन्मेजया । म्हणे 'ऐकें महाराया! । व्या- सळृपें व्यासोक्त ऐकावया । सादरें श्रवण करीं पां. ॥ १०४ ॥ श्रीगुरप्रमु- विश्वंभर । श्रोत्यांसी विनवी वारवार । शुभानंद जोडोनी कर । कथार्थ सादर १, पांडवांच्या सात मुलांची नांबेंः-प्रतिविध्य, भुतसेन, घटोत्कच, श्रुतकीर्ति, अभिमर्न्यु, शतांनीक आणि श्रुतकमो, ९६ ुभानंदकविकत [भीष्मपर्व गतो यथार्थ । जो भारगवाधतार समर्थ । क्षत्रियनाद्यार्थ जन्मलासे. | २४ ॥ कृतायुगीं अवतार चारी । त्रेतायुगीं तीनी निर्धारी । ह्लापारी एक हा कंसारी । श्रीकृष्णराय चक्रधर. ॥ ३५ ॥ सांत दोनी अवतार घेतले । त्राह्मणकुळी जाणोनि भले । यांत भार्गवकथाचरित्र वहिलें । ऐकें राया! सादर. ॥ २३६ ॥ एका एका चोकडीप्रती । विष्णूचे दाहा अवतार होती । साधुपालनदुष्टदमनार्थी । अविचार दुर्मती मारावया. ॥ २७ ॥ कृतयुगीं दैत्य दारुण । जे मारी, तेची क्षत्री जन्मून । त्रेतायुगीं माजले म्हणून । धरा सीणत लाभारें. ॥ ३८ ॥ तो कृतवीर्यात्मज निश्चिती । सहल्तबाहो लासी म्हणती । लाणें त्रासिली सकळ क्षिती । शेकरवरदार्थी राजया! ॥ २९ ॥ ह्याच्या दोषे त्रासंकरून । पृथ्वी उ- बगोनी गेली शरण । गायत्रीवेषें ब्रह्यालागून । तेणें 'ना भी' वचन दीधलें. ॥ ४० ॥ मग तो 'चतुर्मख आणि सुर । पावले क्षीराब्धीचें तीर । म्हणती “जयजय योगेश्वर! । त्रासिलें आम्हांसी क्षत्रिये. ॥४१॥ जयजय क्षीराब्धिजा- धरा! । असुरदमना ! मधुमुरहरा! । जयजय अनादी ! दीनोद्वारा ! । विश्वंभरा ! विश्वमूर्ती!' ॥ ४२ ॥ ऐसी स्तुति सुरांसहित । म्हणती देव 'माजलेत । असुर दैथक्षत्री जन्मत । धरा पीडिती दुष्कर्म, | ४२ ॥ अनेक पापत्रिया पृथ्वीवरी । ब्राह्मणसाधूंची हेळणा करी । कुकमं अधर्म करिताति भारी । भूमी थरथरी दी- नरूपें. ॥ ४४ ॥ देवा! आम्हांसी व्यापारी । तुवां लाविलेंसे नि्धोरीं । आणी योगनिद्रेभीतरी । विसराविसरी आम्हांसी. ॥ ४५ ॥ रसातळा प्रथ्वी जात । भये थरथरां कांपत । तुजविण तारिता समर्थ । कोणी नसे श्रीपती !' ॥४६॥ ऐसें गाराणें सांगुनी । स्तविला श्रीचक्रपाणी । सुरवरी चतुर्मुख ते क्षणी । ऐके शेषशयनीं श्रीविष्णु. ॥ ४७ ॥ म्हणे मग वचन गंभीर । 'ना भीतसां हो सुर- वर! । सर्वही ऐका हो उत्तर । निर्भय साचार असावें.' ॥ ४८ ॥ ऐसी अंत- रिक्ष होतां वाणी । सादरे सर्वही ऐकती श्रवणीं । आणि बोलिले तेचि क्षणीं. । श्रीष्क्रपाणी कृपाळु. | ४९ ॥ 'मी भूगुकुळीं जन्मतो साचार । सकळ हरीन धराभार । दुष्ट नासोनी खधर्म स्थिर । स्थापीन जाणा निघारें. ॥ ५० || च्यवन भृगूचा नंदन । च्यवनपुत्र रेचक जाण । तया रेचकाचा जमदग़् । तो अवतरेल हरूूपें. ॥ ५१.॥ ममाज्ञेने तेथ जन्मती । रेणुका तेची श्रीपा- वती । ते जमदम्नीची निश्चिती । खधर्मपत्नी जाणिजे. | ५२ ॥ तेथ याचिये गर्भधामी । जन्म घेतो असे मी । मनुष्यकुश्चितगर्भी मी । नेघें जन्म निधीरें १, पाठभेदः-धर्मस्थापना साधुपाळणाथी । दोषियांतें दंडावया ॥, १. त्रासोनि, कंटाळोनि, 3० अध्याय] महाभारत, ९७ ॥५५३॥ ऐसी ऐकोनी दिव्य वाणी । जन्मती सुरवर तेक्षणीं । संतोषे गेले खस्थानी । धरा निर्भय मनीं पैं झाली. ॥ ५४ ॥ जमदग्नी ब्राह्मण गोदातीरीं । जो अवतरला त्रिपुरारी । खधर्मपत्नी ते निर्धारी । रेणुकादेवी भगवती. ॥ ५५ ॥ तिसी झाले चोघे सुत । मग अवतरला भगवंत । म्हणोनियां सुरवर तेथ । सदा तिष्ठत सेवेसी. ॥ ५६ ॥ डोहाळे होती तियेसी जाण । क्षत्री मारावे म्हणोन । नित्ये पुराणश्रवण जागरण । तेव्हां जनार्दनधाम तें. ॥ ५७ ॥ जैसा स्फटिकी लाविला दीप । आंत बाहेरी प्रभा अमूप । तेस रेणुकेउदरीं रूप । आदिपुरु- षाचे शोभते. | ५८ ॥ वेशाखक्युद्धतृतीये दिवसी । जन्म झाला भार्गवावता- रासी । सूर्य आला मध्याह्मासी । भूगुपतीसी पहावया.” ॥ ५५९ ॥ तेव्हां जात- कर्म नामकर्म । ब्राह्मण करिती सज्ञान उत्तम । जमदग्नी रेणुका परम । पाहूनि पुत्र संतोपळी. || ६० ॥ भविष्य सांगती क्रषीश्वर | 'हा अवतरला शाक्वैधर । करील क्षत्रियांचा संहार । स्थापन करील धमौचें. ॥ ६१ ॥ जातकनाम तेची पे राम । साधुब्राह्मणीं आराम । चालवील ब्रह्मचयनेम । चिरंजीवी चंद्राक- वरी.' | ६२ ॥ ऐसें होतां प्रोौढदिवसीं । व्रतबंध केला रामासीं । वेर्देजटा- क्रमादी पर्येसीं । सांग सिकोनी पैं झालें. | ६३ ॥ मातृपितृभक्त प्रण असे । नुळुघी आज्ञा अशोषें । जाणोनी भविष्य निःशेषें । स्वयें वर्ते श्रीहरी. ॥ ६४ ॥ पितृआज्ञेनें मातृहनन । करूनि तोषला जामदर्य । पुन्हा पितृवरें उठऊन । सावध केले माता, बंधु. ॥ ६५ ॥ तेव्हां क्रोध पापी म्हणून । जमदसम्नी टाकी जैसा वमन । क्रोधें नाशे स्त्रियानंदन । जाणोनी प्रणे ते काळीं. ॥ ६६ ॥ निक्रोधी जमदग्नी होतां । शांतरूपें असे वर्तता । तों इंद्र आठा अवचितां । भेटीसी आश्रमा जाणोनी. ॥ ६७ ॥ तों दिसोन आलें इंद्रासी । अन्नसमृद्धी नसे आश्रमासी । मग जावोनी वसिष्टापासीं । कामधेनु मागोनी दीघली. ॥६८॥ कामधेनु तृप्त करी अन्ने । योगक्षेम चाळे तेणें । वेदशासत्रे मुखोद्रत म्हणे । शस्त्रास्रविद्या सिकिजे. ॥ ६९ ॥ मातापितयांसी पुसुनी । राम निघाला तपा- १. येथे “हृषंती' असा पाठ बोग्य होईल. २. या ओबीऐबजीं आमच्या जवळील हस्तलिखित पोथींत अशी ओवी आहे:-अखंड करी पुराणश्रवण । नित्य नेमें जागरण । जेवीं अभ्राआड सूर्य जाण । तैसे उदरी श्रीपती. ॥ येथील ५७ व्या व ५८ व्या ओव्याप्रमार्णेच हुबेहुन वणन आ- स्तिकजन्मप्रसंगीं जरत्कारूच्या गरोदरपणाचें मुक्तेश्वरांनीं केलें आहे:-अभें आच्छादिलें आदिल- बिंबा । परी विश्वीं प्रकटे शोभा । तेसी जठरांतून प्रभा । बाहेर फांके तयाची ॥ स्फटिकनिकेतनींचा दीपु । बीं पंपे आंतील अंगनावपु । कीं अह्मक्रिया प्रकटे रूपु । आत्मनिष्ठाचे लक्षणे. ॥ (आदिपर्व, ९॥८१-८२.), २. पाठभेद:-स्फटिकनिकेतनीं दीप. ४. वेदमंत्र म्हणण्याचे जे निरनिराळे प्रधात आहेत, त्यांस जटा क्रम इत्यादि नांवे आहेत. १ ३ शु० क० म० भी० ९८ शुभानंदकविक्ृत [भीष्मपर्व लागोनी । मरेंद्रपर्वतखस्थासनीं । दारुण तप केलें पै. ॥ ७० ॥ मग प्रसन्न होउनी त्रिनयन । म्हणे 'भार्गवरामा ! ऐक वचन । शस्ात्रविद्येकारण । कैलासा येई मम संगे.” ॥ ७१ ॥ ऐसें बोलोनी भार्गवातें । नेला आपुलिया सदनातें । गणेशभार्गव दोघांत । शस्त्रविद्या सिकवित. ॥ ७२ ॥ दोघेही बिद्या सिकोनी । दक्ष झाठे शस्त्रास्रसाधनीं । शिवप्रसादे वरदानीं । कामना पूर्ण पैं झाली. || ७३२ ॥ क्षत्रियांचेनीं निवारण । नव्हे, ऐसीं अस्त्रे दारुण । देवोनि तोषबिला ते क्षण । भविष्य जाणोन सदाशिवें. ॥ ७४ ॥ आपुलें जं का धनुष्य बाण । कृपेनें देत हर भगवान । तों इकडे झालें महाविश्न । आश्रमीं पूर्ण तें ऐकें. ॥ ७५ ॥ क्षत्रिय कृतवीर्यात्मज । माहूरीपुरी महाराज । कामना धरूनि सहज । सिद्धिंग आराधिलें. ॥ ७६ ॥ निल सहस्रकमळें प्रजन । करी बहु- काळ सहखतार्जुन । मग पाहावया तयाचें मन । देवें कमळ एक केलें कमी. ॥ ७७ ॥ एक कमळ न्यून होतां । प्रजाचनीं न बोले सर्वथा । तेव्हां हस्तकमल तत्वता । छेदूनि वाहिलें देवासी. ॥ ७८ ॥ तेव्हां प्रसन्न होउनी दयाळ । सिद्ध दत्तात्रेय तत्काळ । वर बोलिला ते वेळ । 'सहस्र कर तुज होऊत. ॥ ७९ | आणि अजिंक्य तूं सवोतें । तुज न जिंकवेळ निश्चितें । त्राह्मणासी विरोध चित्ते । न करीं जाण सर्वथा. ॥ ८० || जरी करिसी विरोधू । तरी लांहस्ते पावसी वधू. । ऐसा नेम वदोनी वरदू । अदृश्य झाला ते काळीं. | ८१ ॥ म्हणोनी सहस्र बाहु झाळे । पृथ्वीतळ सर्व जिकिलें । अजिंक्य सवीसी बळें । नाटोपेची कबणासीं. ॥ ८२ ॥ जिंकीत जातां नर्मदातीरीं । तेथ पावला ते अवसरीं । त्या दिवसीं पर्वणी निर्धारी । पुण्य दिवस पें राया! | ८३ ॥ तंब कुबेर अळकावतीस्थान । जिंकोनी आलासे रावण । नर्गदातीरीं ज्ञानाकारण । उतरूने ठिंगार्चन पैं करी. ॥ ८४ ॥ रावण प्रजा करीत तीरासी । तों सह- स्रबाहो आला खानासी । जळीं उतरोनी जळक्रीडेसी । करितां अपूर्व पै झालें. ॥ ८५ ॥ सहस्रकरांचा जैसा पवेतू । तैसा वीरबाहो रान करितू । कीं तो जळरोधनासी सेतू । बांधीतसा पैं झालें. ॥ ८६ ॥ नर्मदाजळ रो- धोनी । दोनी थडी चालिलें भरूनी । तेव्हां रावण क्रोधे करोनी । बोलता झाला सेवकांसी. ॥ ८७ ॥ म्हणे 'जळ रोधिलें कवणे? | जळ भरोबी चालिले तेणें । प्रजाभंग करावया येणें । समर्थ कोण माजिये? ॥ ८८ ॥ दूत धां- बोनी चौंकडोनी । पाहतां सहस्रबाहो नयनीं । ज्ञान करी तें पाहोनी । आश्चर्य करिती ते काळीं, ॥ ८९ ॥ म्हणे 'रे दशमुख रावण । वरी एजेसी बैसला जाण । तुवां जळ रोपिलें म्हणून । पूजा भंग पावली असे. ॥ ९० ॥ तरी २० अध्याय] महाभारत. ९९ रावण झाला क्रोधाद्भुत । म्हणे जळ रोधिलें कोणें किमर्थः । तरी तूं जाई उठोनी त्वरित' । ऐकतां कोपत सहस्तबाहू. ॥ ९१ ॥ म्हणे 'मज क्षानासी रावण । 'न करी' म्हणतो मूर्ख जाण । रावणमशका लेखी कोण? । आज्ञा मज पूर्ण त्याची नसे. ॥९२॥| तरी रावणासी सांगा सत्वर | येथूनि जावें हें निर्धार । न जातां शिक्षा सत्वर । पावसी म्हणोनी सांगिजे” ॥ ९२ ॥ दूत रावणासी सांगत । 'सहस्नबाहो रान करीत । तुमची आज्ञा न मानीत । म्हणती निश्चिती तुम्हीं जावें. ॥ ९४ ॥ ऐकोनि कोपला रावण | म्हणे 'संनद्व करा सैन्य । सहस्तबाहूसी धरून । लंकेंत ठेवूं बंदीसी.' ॥ ९५ ॥ बारह वाजविली ते काळीं । संप्रामासी आला राक्षसमेळीं । सहस्रबाहोही ते काळीं । सिद्ध झाला युद्गासी. ॥ ९६ ॥ दाहा, धनुष्यें घेउनी हस्तीं । रावण बोले पुरुषा्थी । म्हणे 'सुरवर जिंकोनी निश्चिती । दास करुनी ठेविले. ॥ ९७ ॥ अरे! सह- स्रबाहो! जाणें । मनुष्य तेची माझें खाणें । तूं नेणसी मूखपणें । मजसी रण माजविसी.' ॥ ९८ ॥ दाही धनुष्यांसी गुण । चढवूनि रावण सोडी बाण । पुष्पकविमानीं सकळ सैन्य । ताडिती सर्व सहस्राजुना. ॥ ९९॥ मग तो कृतवीर्यात्मज । पंचरशत धनुष्यें करोनी सज्ज । ह्मणे रे ! रावणा ! मूर्खी ! आज । धीर धरीं रणरंगीं. ॥ १०० ॥ तुबां सुरवर बंदीं घातले । तेव्हां जं रण माजविलें । तें येथें मजसी न चले । तरी जाई वेहिलें राक्षसा! ॥ १०१॥ आजी तुझे रे! प्राण । कैसेनी वांचतील 2 जाण । आतां सांभाळीं आले बाण । घेतील प्राण पैं तुझे.' ॥ १०२ ॥ कुतवीर्यामजाची ऐसी वाणी । रावण क्षो- भला दरगुणीं । रणासी मिसळले ऐकोनी । कृतांताऐसे दोघेही. ॥ १०१ ॥ काळाम्रिजम जपोन बाण । सोडिता झाला सहल्तार्जुन । विमानास- हित रावण । पाडिला तळीं प्रतापे. ॥ १०४ ॥ बाणेंकरूनि अजुने जाण । हेत्रे, मुकुट केले चूर्ण । मग करोघें आवेश रावण । अर्जुन- धनुष्ये बिभंडिलीं. ॥ १०५ ॥ मग मिसळले मलयुद्धासी । तळवे कोंपर मस्तक चपेटांसी । मारितां नादावले पृथ्वीसी । पर्वेतशिखरें थर- थरती. ॥ १०६ ॥ रावण पाहे वीस भुजेंकरून । उचलावयासी सहस्ार्जुन । तेव्हां वीसही भुज आकर्षोन । दृढ उचलोनी घेतला. ॥ १०७ ॥ व्या्रे उच- लिजे जैसा बस्त | तैसे रावणाचे आकळिले हस्त । बंधन करोनी नगरांत । पमयडडडता डा पहाया ंेंंंबबड डें््््््॒ु्् अ १. सज्ज, तयार. सबेसंगरहपाठ:-सल्षिध. २. सत्बर, २, रावणाला दहा शिरें असल्यामुळें त्याच्या छत्रांची व मुकुटांची संख्याही दह्ादहहाच होती; म्हणून 'छत्रे' व 'मुकुट' हीं अनेकवचनी रूपे योजिलीं आहेत. एका हस्तलिखित पोथींत या ओवीऐवजीं अशी ओवी आहेः-सर्वेचि सोडूनि सहस्र बाण । दहा छत्रे सरयेवण । छेदोनि दश मुकुट पूर्ण । करोनि चूणे टाकिले, ॥ १०० शुभानंदकविक्ृत [भीष़मपर्व जयजयकारें परतला. ॥ १०८ ॥ बंदीं घातला रावण । पार्यी श्वंखळा ठो- कून । मग सुंद्ुंदोन । आक्रोश रडे दशमुख. ॥ १०९ ॥ ब्रक्मदेवासी मनीं चिंतित । वाती ऐकोन प्रधान प्रहस्त । शोक करूनि म्हणे 'ठ॑कानाथ । क्ूरबंधनीं सांपडला. !' | ११० ॥ प्रहस्ते येवोनी मेदोदरीतें । कथिले रावण- वृत्तांतातें । 'आतां बंदीमोचनउपायातं । विचार चित्तीं योजिजे' ॥ १११ ॥ ते पतित्रता मंदोदरी । विमानारूढ पोलेस्तीघरी । येवोनि वंदिळा त्या अवसरी म्हणे 'किमर्थ आलीस ?/ | ११२ ॥ कषी म्हणे 'सांग माते' । मंदोदरी म्हणे श्वशुरादीतें । 'रावण पडलासे बंदीत । माहूरीस्थानी अजुनाचे. | ११२ ॥ तरी आपण जावोनि माहूरीं । रावण मुक्त करावा निघोरीं । दान मागोनी ध्यावया तरी । तो देईल तुम्हांते.' || ११४ ॥ मग आश्वासोनि तिये सुंदरी । पोलस्ती गेलासे माहूरीं । सहख्राजुनें तया अवसरीं । उत्तमासनीं परजिला. ॥ ११५ ॥ कषी बोले आशीर्बादवचन । राजा म्हणे “अपेक्षी मन”, । तो म्हणे 'रावणासी दान । करोनि मोचन मज दीजे. ॥ ११६ ॥ षण्मास शी- णला बंदीसी । रावण मेैत्पौत्र परियेसीं.” । कषिवाक्ये रावणासी । आणोनि दि- धडा ल्या वेळीं. ॥ ११७ ॥ पौठस्य म्हणे 'हो कल्याण' । संगे घेऊनियां रावण । रावण करूने लंकेसि स्थापन । कषी खस्थाना पैं गेला. ॥ ११८॥ ऐसा तो सहख्राजुन । तेण जिंकिले सकळ भुवन । सोमवंशी, सूर्यवंशी दृप- गण । करभार देती तयातें. | ११९ ॥ जें जे अपूव प्रथ्वीवरी । ते तें बळेंचि घेत दुराचारी । जिंकोनि ध्यावी अमरपुरी । ऐसा संकल्प पैं केला. ॥ १२० | तें जाणवले देवेंद्राते । अर्जुन येतसे युद्धाते । चळ कंप सुटला सुरांतें । तव नारद तेथें पातला. ॥ १२१ ॥ नमस्कारोनि नारदासी । सकळ सुरी एजिला क्षी । नारद म्हणे सुरेंद्रासी । 'चिंतिसी तें मी जाणतसें. | १२२ ॥ सहस्तर- बाहू क्षत्रिय उन्मत्त । इंद्रपद घेऊं इच्छित । तरी सुरेंद्रा! चिंता मनांत । स- वैथा न करीं जाणपां. ॥ १२२३ ॥ करावया क्षत्रियसंहार । अवतरलासे शा- ज्ञेषर । तो मज ठावका विचार । असे साचार मी जाणें. ॥ १२४॥ मी तया सूत्र लावीन.” । निघाळासे अभय देऊन । नारद आला माहूरीस्थान; । सुरेंद्रमन सुखरूप. ॥ १२५ ॥ वैशंपायन जन्मेजयासी । सादरें ऐक म्हणोनी कथेसी । पुढें नारदसूत्रनिरूपणासी । एकाप्रचि्ते ऐकिजे. ॥ १२६ ॥ श्री- कम यन य १, रावणाच्या बापाचें नांव “पौलस्ती? नसून, 'पुलस्ति' किंवा 'पुलस्त्य' असें होतें. २. रावण .हा पुलस्तीचा मुलगा होता, तेव्हां येथ 'मध्पुत्र' असा पाठ पाहिजे होता. पौत्ररनातू, २. त्याजवळ संधान बांधीन, ३१, अध्याय] महाभारत, १०१ गुरु प्रभु विश्वंभर । शुभानंदनामें किंकर । श्रोल्यांसी विनवी वारंवार । कथा सादर ऐकावया. ॥ १२७ ॥ इति श्रीमहाभारते । भीष्मपर्व ब्यासविरचिते । ऐकतां प्रेम एकचित्ते । तरती अनंत जीव पै. ॥ १२८ ॥ अध्याय एकतिसावा. सहस्राजुंन सहपरिवारीं । महिकावतीराज्य करी । सुहृदपुत्रपोत्री । सह- सावधी मत्री नांदे. | १ ॥| जन्मेजयासी वैरांपायन । म्हणे 'ऐकें सावधान । पृथ्वी सामर्थ्ये जिकोन । असे सुखसंपन राजया! ॥ २ ॥ पारधी फिरोनी व- नोपवनीं । ग्रुगांकुर नाहीं झाला अवनीं । चिंता वर्तली राजयालागुनी । तंव तेथें नारद पातला. | ३ ॥ हरिनाम मुखीं गात । ब्रह्मवीणा करीं बाजवीत । अक्मानंदें येत नाचत । राय देखत दुरोनी. ॥ ४ ॥ राजा घाली लोटांगण । कनकासनीं मुनीचें प्रजन । करोनि म्हणे 'मनोरथ पूर्ण । झाला खामी! तंव दरीनें.' ॥ ५ ॥ नारद म्हणे 'तुज सार्वभौमातें । अटक काय सांगिजे मातें । भुजबळें जिंकिले रावणातें । आणि राजांते पृथ्वीच्या. ॥ ६ ॥ सुरांसहित सुरेंद्र तूतें । भीतसे मनीं निश्चितें । ऐसिया तुज चिंता काय? ते । सांग मातें पुरवीन.' || ७ ॥ राजा म्हणे 'सर्व कृपे पूर्ण । परी एक मास मांसभोजना- वीण' । नारद म्हणे “बहु मृगगण । जमदसम््याश्रमालागीं असे. ॥ ८ ॥ मा- रोनि आणितां पै तेथ । तुजला कोण अटक करित ?' । तव प्रधान म्हणती 'क्रषिवनांत । न जावें राया ! सर्वथा; || ९ ॥ कोपिष्ट जमदम्नी कषी । शाप देईल निश्चयेंसी.' । तंव नारद म्हणे 'परियेसी । जमदशें कोपा टाकिले. || १० ॥ कोप लागिला क्रषीनें। जाण राया' ! नारद म्हणे । 'सुखं जाउनी मृगगणें । मारोनियां आणिजे.' | ११ ॥ ऐकोनि नारदाचें वचन । सैनिकां बोले सहस्रार्जुन । 'सिद्ध करा रे! मृगयेकारण । जाणें असे पैं सत्वर. ॥ १२ ॥ जमदग्नीचे आश्रमापासी' । म्हणे “चालळा' सेनिकांसी । आपण श्ैसोनी रथासी । मैत्रियां प्रधानांसीं समवेत. | १२ ॥ चतुरंग सैन्येसीं रृप- नाथ । वादयगजरें निघाला त्वरित । पातला जमदस्र्याश्रमवनांत । मृग बहुत मारिले. | १४ ॥ राव मृगगण वधूनी । बैसलासे विश्रांतस्थानीं । तंव सूर्य आलासे मध्यान्ही । श्रमला वनीं म्हणोनी. | १५ ॥ जमदम्नि कषी आश्रमांत । ऐकता झाला सर्वे वृत्तांत । ठृप आलासे म्रृगयेनिमित्त । तरी आश्रमा त्वरित १. या अध्यायांतील सहस्राजुनाख्यान, जमदशभिवथ, रेणुकानिधन आणि परशुरामाने क्षत्रि यांचा एकवीस वेळां केलेला संद्वार हे भाग मूळांत नाहींत १०२ झुभानंदकविक्ृत [भीष्पपर्व आणावा. ॥ १६ ॥ भोजन क्करोनी जाईल । कामघेनु प्रसाद पुरवील' । ऐसें बोळोनि त्या वेळ । आवंतूं जाय रायातें. १७) रेणुका म्हणे 'तो नृपती । आही राहता तापसवृत्ती । व्यंगता पडतां नास निश्चिती । करील विरोध आमंत्रजीं. ॥ १८ ॥ आणि क्षत्रिय तो तामसी । विचार न करीच मानसीं । कामधेनू हरावयासी । कळी होईल आम्हाते.' ॥ १९ ॥ क्रषी म्हणे (स्त्रियांची जाती । अविश्वासी नष्ट अल्पमती । कामधेनू असतां चित्तीं । दैन्य कल्पी मानसीं. ॥ २० ॥ रायासी कमी काय म्हणोनी । कामधेनु नेईल हिरोनी £ । ऐसें स्त्रियेसी म्हणोनी । रायासी आवंतूं चालिला. || २१ ॥ रेणुका म्हणे 'होणार गती । तैसेचि होईल निश्चिती । त्यासारिखी सुचे युक्ती । आपुलिये सुमती- कारणें. ॥ २२ ॥ असो कषी गेला त्वरित । रायापासीं म्हणे 'क्षुधित । श्रम- लासी वनीं बहुत । म्हणूनि आवंतूं पातलों, ॥ २३ ॥ नमस्कारोनि ठुपनाथें । 'तुम्ही कोण? कोठील येथें 2 । नाम कोण? स्वामी ! मातें । सांगिजे मज आ- वडी» ॥ २४ ॥ जमदशी म्हणे 'मी रेचकसुत । भृगूचा होय वंशजात । रेणुरायाचा जामात । माझें नाम तं ऐकें.' | २५ ॥ कषी म्हणे 'मी जमदग्नी । राहतां कुटुंबे या वनीं । तूते क्षम कल्याण इच्छोनी । आश्रमस्थानीं महाराजा !' ॥ २६ ॥ मग राजा म्हणे कणीतें । 'तुम्ही तापसवृत्ती राहतां येथे । आमचा समुदाय बहु निश्चितें । अन्न पुरते करिसी कसं£ ॥ २७ ॥ जमदग्नी म्हणे 'नृपनाथा ! । काय करिसी अन्नचिता? । इश्वर समर्थ अन्न पुरविता । जाण समस्तां तृपव्या !' ॥ २८ ॥ मग “अवश्य' म्हणोनी नृपनाथ । म्हणे 'न कळे क्षषीचें सामध्ये' । आनंदोनी आश्रमांत । येत जञमदय्नी आपुल्या. ॥२९॥ राये सकळांसी केली आज्ञा | सर्व सैन्यासी पै ज्ञाना । आपणें प्रवेश केला जी- बना । गंगोदकीं क्रीडेसी. | ३० ॥ इकडे जमदयनी आश्रमांत । स्थळ वि- स्तीणे करीत । मंडप उभारोनी रान करीत । कामधेनू प्रजीत आवडी. ॥ २१ ॥ म्हणे “माते! तृपनाथा । भोजना पाचारिलें समस्ता । तरी सर्व सा- मम्रीसिद्धता । करिजे आतां निर्मानी.” ॥ २२ ॥ तों इकडे राजाज्ञेनें दूत । येउनी पाहती आश्रमांत । तंब तेथें अग्नीही प्रदीप्त । न दिसे कांही आहतें. ॥ २३ ॥ मग क्र्षींसी पुसती सेवक । तो म्हणे 'पाचारा तृपनायक' | दूत जाऊनि म्हणती देख । “आयती कांहींच दिसेना. ॥ ३७ ॥ परी क्रषीने आज्ञा केली । यावें म्हणोनियां सकळी । घरी एक त्री, चौघे पुत्र मेळी । पाहातां दुजा कोणी नसे. ॥ २५ ॥ कोठें नेणो पाकस्थान । पुसिलिया म्हणे सिद्ध १, आमंत्रण देण्याला, २, तयार, सिद्ध, ३, सामग्री, तयारी, ३१ भरध्याय] महाभारत, | १०२ संपूर्ण'. | राजा आश्चर्य करी ऐकोन । 'आषिमहिमान न कळे म्हणे, ॥३६॥ मग राजा सहपरिवारी । आळा असे आश्रमाभीतरी । मुनी घेनूची प्राथना करी । परजोनी षोडशोपचारीं तेधवां. | २७ ॥ गूढस्थानीं तिये घेनूसी । प्रजोनि बिनवितां तैसी । प्रसादताटें षड्रसीं । निघाठीं जाणा सुंदर. ॥ ३८ ॥ आ- सने उंच नीच समस्तां । झालीं निर्माणं अवचितां । सर्व सुवणेपात्रें समस्तां । घेनुप्रसादें पें झालीं. | ३९ ॥ चतुर्विध अन्ने खादकर । अम्ृताहूनि गोड अपार । षड्सें निर्मीत क्षीर । जें जें इच्छित तें होय, ॥ ४० ॥ मंग मुनी बाहेरी येउनी । रायासि बैसविला आसनीं । अधिकारें समस्तांठांगोनी । बैस- वीलें आसनी तें. ॥ ४१ ॥ त्रक्मापणे संकल्प सोडुन । क्रषी म्हणे “खस्थ कीजे भोजन' । तेव्हां घेती आपोशन । जेविती परमान स्इच्छें. | ४२ ॥ कनक- ताटीं सदस्तत्त । जें जेवणार इच्छित । तें तें तेर्थेची प्रसवत । गोडी अलंत जाण राया! ॥ ४३ ॥ तें देखोनी सहस्राजुंन । म्हणे 'हें आश्चर्य र्ण । मग मनीं विचारून । मम गृहीं प्रण ऐसं नसे. ॥ ४४ ॥ आहों म्हणो. ब्राह्मण दीन । सुवर्णताटें आणिलीं कोठून! । अकस्मात झालीं उत्पन । आश्चर्य मज बाटे ! ॥४५॥ भोजनीं पदार्थ विशेष । गोडी अधिक बहुवस' । राजा म्हणे वरी 'कुषीस । भोजनोत्तर पैं पुसों.' ॥ ४६ ॥ करितां रांजा भोजन । म्हणे आज- ऐसे अन्न । भक्षिलें नाहीं मिष्टान । खादिष्ट परम अद्भत. ॥ ४७ ॥ जेविती प्रीती क्षुधातुर । आर्तेकरूनी रुचिकर. । तेथ मागणारापूरबी सत्वर । पदार्थ उत्पन पैं होती. ॥ ४८ ॥ जे कामधेनूपासूनि उत्पत्ती । पदार्थ अग्रृतातें हेळ- वीती। सकलां भोजनीं झाली तृप्ती । हस्त प्रक्षाळिती सत्वर. ॥ ४९ ॥ पुढती ताटें गणोनी घेतलीं । तीं क्षणेंची अदृश्य झांलीं । गंधाक्षत विडे भरोनी आलीं । तींही अपिलीं समस्तांसी. ॥ ५० ॥ मग रेणुकासहित भोजन । करोनि उठिला जमदम । रायापासीं येऊनि जाण । बैसलां जाणोन ते क्षणीं. ॥ ५१ ॥ मग राजा म्हणे क्रषीप्रती । सत्य सांगावे जी मजप्रती' । ब्रैसबोनियां समीपगती । परमप्रीती बोळत. ॥ ५२ ॥ समीप जैसो- नियां राजा । परमप्रीतीं पुसे द्वरिजा । म्हणे 'संदाय मनीं माझ्या । झाला भ्रषिवर्या! असे पैं. ॥ ५३ ॥ पाककती न दिसे कोण । क्षणांत होय स्वादिष्ट भन्न । अनेक सुवर्णताटें उत्पन । कैसी झालीं £ सांग पै. ॥ ५४ ॥ तुम्ही दिसतां ब्राहण । मजला नयनीं द्रव्यहीन । आणि मद्रृहीं नसे तें पर्ण । तव गृही जाण अमोलिक,' ॥ ५५ ॥ तेव्हां अधी म्हणे “यथार्थ | बोलतां घ- कील ण ०००0000 0१00 १, मोठ्या आवडीने, १०४. आुभानंदकविकृत [भीष्पुपर्व इती अपाय बहुत । परी सत्य न सोडी मी निश्चित । राजया! जाण पैं आतां. ॥ ५६ ॥ मेरुपाश्वी वसिष्टाप्रती । असे कामधेनू निश्चिती । ते इंद्रें मागोनी मजप्रती । दिधली योगक्षेमार्थ. || ५७ ॥ तीचेनीं प्रसवली अमोल्य ताटें । अन्ने स्वादकरें मिष्टे.' । तेव्हां राजा बोले शेबटें । 'मम गृहीं घेनु ऐशी नसे; ॥ ५८ ॥ तरी ते धेनू द्यावी मजप्रती । ईच्या पालटे तुम्हाप्रती । कोटीवरी देवो निश्चिती । साळंकृत घेनुवा. ॥ ५९ ॥ मी सार्वभौम राजा असें । परी ऐशी गाय मजकडे नसे' । तेव्हां जमदशी म्हणतसे । 'वसिष्टधेनु न देववे. ॥ ६० ॥ तुम्हांस्तव म्यां मागोनी । आणिली होती येक्षणीं । तरी तुम्हीं वसिष्ठ प्रार्थानी । घ्यावी, जाण महाराया !' ॥ ६१ ॥ राजा म्हणे 'मी क्षितिपती । कोण मागेल वसिष्टाप्रती! । तो याचक, मी भूपती । तरी तुम्हीं मजप्रती दे- इजे.' ॥ ६२ ॥ जमदरनी म्हणे 'माझेन । ते न देववे सस जाण' । राजा कोपला ऐकोन । म्हणे “नेईन बळेंची.' ॥ ६२३ ॥ दूतांसी म्हणे धराधीश । आणा येथें रे! घेनुवेस । मज नेलिया विशेष । पाहूं कोण वारिता ? ॥ ६४ ॥ “घेनु आणा रे ! बांधोन! । म्हणतां धांवळे सेवकजन । करिती दुष्ट बंधन । तेव्हां ती मनीं उमजली. | ६५ ॥ बाहेर आणितां ते क्षणीं । धेनु म्हणे आपुले मनीं । बळें नेती मजलागोनी' । म्हणूनि श्वगे ताडिलें. ॥ ६६ ॥ दूत ताडिती दंडेंकरून । घेनु बोभाये आक्रोशून । कोटिसंख्या धनुधरांकारण । आकळितां ते नाकळे. | ६७ ॥ येउनी पुसे क्रषीतें । 'बसिष्टाश्रमासी मी जातें' । जम- दमनी, रेणुका धेनू । जाई म्हणती स्वाश्रमा. || ६८ ॥ घेनूसी सर्वही धरिती । दूत हाकीत मारिती । हुंबरतां घेन ते क्षिती । कूर म्लेंच्छ ही तिहीं शस्नात्र घेउनी करीं । राजदूत. ताडिने बेष , तंव तैन्य धडघडां । जळोन भस्म पैं झालें, ॥७१॥ पराभवोनी सैन्यातें । धेनु गेली सर्गपंथें । कोप आला बीरबाहूतें । पाहोनियां अलद्धुत. ॥ ७२ ॥ म्हणे 'कषीनें कुमती करोनी । घेनु धाडिली स्र्गस्थानी । सकळ सैन्यही जाळोनी । टाकिले क्षण न लगतां.!' ॥ ७३ ॥ म्हणे 'या क्र- घीनेंचि घात । सकळ सैन्याचा केला निःपात! । क्रोधे खड्रासी घालोनि हात । धांबला निश्चित कषीवरी. ॥ ७४ ॥ प्रधान सांवरिती नुपातें । परी तो नाटो पेची तयांत । जमदशीसी खड्डहस्तें । ताडी तेव्हां रृपनाथ. || ७५ ॥ मुळींच क्षत्रिय उन्मत्त । लयावरी क्रोधे झाला व्याप्त । तेणें कषीचा करितां घात । "पाप यामळ > मावयळमळ, १, सर्वेसंग्रहपाठ:-कडकडां. २. मूळचाच, आधींच. २१ अध्याय] महाभारत, १०५ रेणुका कांपत थरथरां, ॥ ७६ || जाऊनि भर्ल्याच्या आंगावरी । घाय चुक- वावया निर्धारी । तिजवरीही मारिले करीं । एकवीस घाय ते क्षणीं, | ७७ ॥ क्रोधे केला बघूवरांचा घात । क्रोधे तपस्वी झाले पुण्यहत । ्ञान केलिया क्रोध स्प्शीत । तरी पुनः ज्ञान वेद बोले. | ७८॥ ऐसें या दोघांतें मारुनी । राजा गेलासे खस्थानीं । रेणुका कांहीं स्मृती येउनी । बोभातसे रामाते. ॥ ७९ ॥ देह झाला शतचूणे । रणुकेतें राहिलासे प्राण । “धांव धांव रामा'! म्हणून । स्मरण करीत पुत्राचे. | ८० ॥ जमदमरिपुत्र चौघेजण । त्यांसी वधी सेवक- जन । एक कनिष्ठ राम तो जाण । शिवभुवनातें राहिला. ॥ ८१ ॥ तयासी बोभाये रेणुका । म्हणे 'रामा! झडकरी ये का । रायें वघिलेसे सकळिकां । अजूनि बाळका न येसी तूं! ॥ ८२ ॥ तों शब्द रामश्रवणी । केलासी ऐ- किला तो ध्वनी । तेव्हां सदाशिवासी विनवोनी । निरोप मागे भागव. ॥८१॥ म्हणे 'माता बोभाय मातें । सत्वर गेलें पाहिजे तेथ! । सदाशिव उमजोनी चित्ते । मग वरदवाणी बोलिला. ॥ ८४ ॥ आणि आपुलें जें का चाप । बाण दिधले पैं अमूप । ज्यांचीनी निवारणा भूप- क्षत्रियां सहसा न होय. ॥८'५ मंत्रोक्त जीं कां अस्त्रे । शिव आपुलेनि सांगे वक्ते । अक्षय भाता देउनी त्रि- नेत्रे । गौरविला श्रीभार्गव, | ८६ ॥ शिव भार्गवासी म्हणत । 'नि.क्षत्रिय मही निश्चित । करूनि विजयी होशी सय । जाई सत्वर पै वेगे”, ॥ ८७॥ घेऊनि शिवाची पें आज्ञा । भार्गव आलासे सदना । तों देखिली असी नयना । विशी, चीं.. || ८८ ॥ रेणुका देखोन रामातें । शोक केला तिणें | नमस्कोरोनी माते । म्हणे कवणे तुम्हांते वघिलेसे!' ॥ ८९ ॥ भार्गवासी ला वेळ । माता निवेदी सकळ । 'अरे! बाळा! तो काळ । वबीर- बाहू तो माझा. ॥ ९० ॥ लयाणेंचि वधिलें तुझिया पिल्या । तो दुष्ट करुनी आमुच्या घाता । गेलासे पुत्रा! जाण तत्वता । माझेनि कांहीं न बोलवे.' ॥ ९१ ॥ राम म्हणे 'हो! माते! आतां । बीरबाहूच्या करीन घाता । तरी पुत्र तुझा तत्वता । जाण सल मम अंबे! ॥ ९२ ॥ जितुके घाय मारिले तूते । तितुके वेळ क्षत्रिय प्रथ्वीतें !। संहारीन निश्चये माते ! । तुझी आण नातरी.॥!९३॥ आतां ऐकें एक वचन । तुजकारणें उपाय करीन । अश्विनीदेवां बोलावुन । १, आमच्या जवळील हस्तलिखित पोथींत क्रोधदोषांवर तीन ओव्या आहेत, त्या अशाः-क्रोथ तोचि अपस्मार । क्रोध तोचि भूतसंचार । क्रोधे होय अविचार । कोथें पतन प्राणियां ॥ काम क्रोध जिंकिजे सत्वरी । पाथोलागीं बोठिळा हरी । जो काम क्रोधाते आवरी । तो भवसागरी तरेल. ॥ क्रोध नाशी पुण्यसाधन । शरीरीं चांडाळ क्रोध पूर्ण । खानानंतरें क्रोथ होय रपर्शन । पुनःखान वेद बोठे, ॥ ' १४ घु क० म० भी? | १०६ शुभानंदकविकृत [भीष्मपर्व वांचवीन तुज अंबे!' | ९४ ॥ रेणुका म्हणे 'भ्ल्याविणे । आतां कासया म्यां वांचणें १ । तरी पित्याचा सूड तुवां घेणें । तर्पण करणें शोणितें पै.' ॥ ९५ ॥ ऐसें बोलोनी ते क्षणीं । प्राण त्यागी रामजननी । पुत्रे शोक केला ला स्थानीं । अतिदुस्तर अनिवार जो. ॥ ९६ ॥ ऐकोनि भार्गवाचा शोकध्वनी । महाक्रषी आले धांबोनी । कश्यपादिक मुनी ते क्षणीं । अध्यात्मबोधे बुजाबिती. || ९७ | म्हणती 'रामा! तूं आत्माराम । अससी अव्यय पुरुषोत्तम । तूं निर्विकार पूर्ण- अर । अवतरलासी महीवरी. ॥ ९८ ॥ करावया क्षत्रियसंहार । पितरां निमित्त साचार । तेथ मारिता, मरता अधिकार । सर्व तुझा पैं असे. ॥ ९९ ॥ ऐसं असतां किमर्थ । शोक करिसी पैं अद्भुत !' । यापरी रेणुकासुत । बुजाविला क्ुंषींनी, | १०० | मंग ते मातापिलांचीं प्रेते । आणी चोघेही बंधूंची तेथें । दहन करोनी क्रियाकर्मातें । कश्यपक्रभिमतें संपादिलें. ॥ १०१ ॥ शुद्ध ज्ञान केलिया दिनीं | धनुष्यबाण घेउनी । अक्षय भाता पृष्टीस्थानीं । लावुनी चाले माहूरी. ॥१०२॥ पातला महिकावती भुवनी । नगरप्रदेशीं धनुष्य चढवुनी | क्रोधे उसळों पाहि वन्ही । नयन आरक्त पैं झाले. ॥ १०३ ॥ दिर्जिंनी चढवितां शिव- चापातें । नाद दुमदुमीत त्रेलोक्यातें । टाळीं ब्रैसठीं दिग्गजकणाते । कूर्म पृष्टीतें सरसावीत. | १०४ ॥ तेणें स्त्रियांचे गर्भपात । ध्वनी ऐकतां झाले बहुत । नगरी जन भयाभीत । होउनी पाहती चहृंकडे, | १०५ ॥ धनुष्य- ठणत्काराचा ध्वनी । पडला सहस्राजुनाचे कानीं । म्हणे 'द्विभाग आतळी धरणी । कीं प्रळय' मनीं 'झाला' म्हणे. || १०६ ॥ दूत पाहती काय अद्भुत । तों द्वारप्रदेशीं जआहणसुत । एकला असे, नयन आरक्त । करोनी बोलत राज- दूतां. | १०७ ॥ 'काय पाहतां रे! येथ' । तों त्यासी दूत पुसत । म्हणती 'तूं कवणाचा सुत? । आलासी येथ कोण कार्या? ॥१०८॥ धनुष्यासी गुण चढ- वून । वरी जोडूनियां बाण । ओढी ओढुनी आकण । कवणासी रण करूं पाहसी? ॥ १०९ ॥ ठाण मांडिलेसे अचळ । दणकेनें हालविला भूगोळ । वाटे ओतला क्रोधानळ । कोणासि जाळूं पाहसी? ॥ ११० ॥ भागेव म्हणे “६८मी कोण' । हें तुम्हांसी न कळे आजून । तरी त्या सहसालुंनाचा प्राण- हती मी प्रणे जाणतसां. | १११ ॥ अरे! जमदमनीचा मी सुत । रेणुका माझी माता सल । मद्दंधूंसहित तयांचा घात । किमर्थ केला रे! निरपराघें: ॥ ११२ ॥ तयाचा सूड घ्यावया मी येथ । राम आलों म्हणोनी त्वरित । १. दोरी, ३१ अध्याय] महाभारत. १०७ सह्तार्जुन दुष्टासि श्रुत । करा जाउनी ये क्षणीं. ॥ ११३ ॥ सिद्ध होउनी सहसेन्यी । युद्धासि पाचारा जाउनी । न सांगतां येच क्षणीं । संहारीन समस्तां.'? ॥ ११४ ॥ ऐकोनि तयाची वाणी । दूत धांवती रायालागोनी । श्रुत करिती तयाचे श्रवणी । भावाचे पैं शब्द. ॥ ११५ ॥ राजा म्हणे पुरुषार्थ । काय सांगतां रे! येथे । धरोनी आणा रे! कुमारातें । कैसा असे? पाहू पैं. ॥ ११६ ॥ कायसा लाचा पुरुषार्थ । मजपुढें वानितां अद्भुत? । म्यां रणीं जिंकोनी ल॑कानाथ । बंदी षण्मास घातला. || ११७ | असतां बराह्षणाचें पोर ।. काय तयाचा बडिवार? । म्यां जिंकिले महावीर | क्षत्रियकुमर पराक्रमी” ॥ ११८ ॥ ऐसें बोलोनी तेक्षणीं । प्रधाना आज्ञापिली वाणी । 'धरोनी आणा किंवा मारोनी । तेथेंचि टाका अविलंबे.” ॥ ११९ ॥ आज्ञा होतां सेनापती । सिद्ध होउनी चालती । शास्त्रास्रे सिद्ध रणपंथीं । चालिले सैन्य चतुरंग. || १२०॥ येउनी वेढिती रामातें । चौकोनीं टाकिती शास्त्रांते । लक्षोनियां भार्गवातें । हाणिती वीर एकदां. ॥ १२१ ॥ अनेक शास्त्नास्रे प्रेरिती । धनुर्धर वर्भे भे- दिती । एक ब्राह्मणकुमर म्हणती । धरुनी नेऊं नगरांत. ॥ १२२॥ एक म्हणती घायासरिसा । ब्राह्मणकुमर बांचेळ कैसा । तेव्हां रामे भनुष्यें भ्रूसा-| तैसें पराभविलें शास्त्रे पे. ॥ १२२ ॥ सैन्ये म्हणती 'ब्राह्मणसुत । मेला असेल निश्चित' । सावध पाहतां निश्चित । एकही शत्रन न लगे ला. ॥ १२४ ॥ तेव्हां रामे धनुष्यगुणीं । कुराडे सोडिलें जोडुनी । तें जाउनी पडतां सैन्यीं । क्षणे संहारोनी टाकिले. | १२५ ॥ शर सुटले अति तांतडी । सेना मारिली लक्ष- क्रोडी । सेनापतीची मुरकुंडी । यमनगरीं धाडिली. ॥ १२६ ॥ घायाळ गेले दृपाप्रती । म्हणती “पडला सेनापती? । कोपें कोपलासे भूपती । देखोनि घायाळ ते क्षणीं. ॥ १२७ ॥ म्हणे 'सिद्ध करा रे! सकळ सैन्य! । म्हणतां सेनापती सिद्ध होऊन । वाद्यगजरें राजा आपण । रथारूढ पैं झाला. ॥ १२८ ॥ चतुरंग दळ अपरिमित । चालिले नग्न रात्र कषेलित । अश्वारूढ गजारूढ गणित । कोण करीत महारथियां. | १२९ ॥ बावरझोटी शास्त्रपाणी । मदो- न्मत्त काळासही न गणी । धनुर्धर शर लावुनी गुणी । पातले रणीं महाश्यूर. ॥ १२० ॥ पांचशत धनुष्यें सहस्र करीं । गुण चढवुनी बाण लाविले वरी । सहस्राजुन रथावरी । क्रोधे थरथरी महाकोपे. ॥ १३१ ॥ ऐसे पातले भार्गव जेथ । वेढिला पायदळ प्रथम होत । वेढा यामागे अश्वगजरथ । अनेक फेरी १, चारी दिशांनी (!). कदाचित्‌ येथे झोंकोनी असा मूळपाठ असाबा, २. भूसातैसेंभुसाममाणे, फोलासारखें, भूस-न्तूस, कोंडा, धान्याचें फोल, २, भयंकर व मोकळे आहेत केश ज्यांचे भसे. १०८ शुभानंदकविक्ृत [भीष्पपर्व वेढिला. ॥ ११२ ॥ ऐसे अनंतफेरी भृगुपती । महाशूर शत्र मोकळिती । भेघधारा जश्या पतन होती । तैसे भासती आकाशी. ॥ १२२॥ तो एकला ते बहुत । परम झाला चिंताक्रांत । तेव्हां स्मरेळा गणनाथ । संकटनाशन गुरु- बंधु. ॥ १३४ ॥ गणेरानामें स्मरिलीं बारा । तेव्हां जाणवले विभहरा । सं- कट मांडळे भार्गववरा । म्हणोनी सत्वर धावळा. ॥ १२५ ॥ परु दिधला रामाकरी । म्हणे “घाली हा सैन्यावरी । याउपरी तूते निधोरीं । 'परशुधर' ऐसें म्हणतीळ.' ॥ ११६ ॥ परशु देऊनियां गुप्त । अद्य झाला गणनाथ । मग परह्चु टाकी सैन्यांत । धगधगीत सूर्यीऐसा. ॥ १२७ ॥ परद्यु सुटला अना- वर । जेवीं. श्रीकृष्णकरींचें चक्र । तेणें पराभविला परिवार । राजा बीरबा- हुचा. ॥ १३८ ॥ रथ मोडोनि केले चूर । अश्वांचा झाठासे संहार | गज दोसळती जेवीं गिरिवर । पदातिभार विभांडिळा. ॥ १२९॥ परु नव्हे तो झझामारुत , सेना गेलें दशदिशांत । वरी बीरबाहू सूर्य तेथ । राहुबदनीं पडियेळा. ॥ १४० ॥ परद्दुआला अजुनाप्रती । भुजा तोडोनि टाकिल्या क्षिती । शाखारहित दृक्ष निगुंतीं । देडप्राय बीभत्स दिसे. ॥ १४१ ॥ सवेंचि सोडिला शिवदत्त बाण । न्यासपूर्वक अभिमंत्रोन । बीरबाहूचे झांकळे नयन । कंठ छेदून टाकिला असे. ॥ १४२ ॥ दोनी भुजांसहित शिर । छेदून पाडिले पृथ्वीवर | धड लंवडलें जसें शिखर । पडतां भूमी गाजली. ॥ १४२ ॥ तेव्हां विमानीं सुरगण । आनंदें दुंदुभी वाजवून । जयजयकारें पुष्पदृष्टी करून| भार्गवराम प्रजिला. ॥ १४४ ॥ मग भागवें पुत्रपौत्र । वीरबाहूचे बघिले स- वैत्र । लाहूनि क्षत्रिय अन्यत्र । तेही रामें बघियेले. ॥ १४५ ॥ तेथोनि देशो- देशीं सकळ । संहारिलें क्षत्रियकुळ । ब्राह्मणांसी प्रजोनी ते वेळ । पृथ्वी दान सर्व केली. | १४६ ॥ तर्पण केलें पितरांचे । ब्रझ्मात्रें गर्भ पुत्रांचे । संहारोनी क्षत्रियांचे । त्यांत वेगळे तिघेजण, ॥ १४७ ॥ जनक, दरार्थ, रावण, । हे वेगळे करूनियां जाण । क्षत्रियकुळ संहारून | पाताळा गेला परशुधर.॥ १४८॥ पाताळी अनेक दैत्य । वधी तेव्हां रेणुकासुत । भिन करोनी बळी तेथ । आणि नागेंद्र दोघेही. ॥ १४९ ॥ यापरी पृथ्वी भारातीत । करोनी भार्गव- राम जात । महेंद्रपवतीं डुलत । समाधिसुखें राजया ! ॥ १५० ॥ ऐसें होतां कांहीं काळ । राजस्त्रिया उरल्या ते वेळ । द्विजांसीं भोगितां क्षत्रियकुळ । पुन्हा दृद्धीसी पावलें, | १५१ ॥ ते त्रह्मक्षत्रिय ब्रझवीर्ये जाण । होतां झाले १, पाठभेद:-अश्व, गरज, बीर पायींचे, । २. सर्वेसंग्रहाचा पाठः-सेन्य पाडिलें दशदिशांत. ३, निशांत, खरोखर. ४, शेष व वासुकी हे दोन नागांचे राजे, ३१, अध्याय] महाभारत, १०९ उन्मत्त पर्ण । तेणें ब्राह्मणपृथ्वी हिरोन । बळें भोगिती दुरात्मे. ॥ १५२ ॥ ब्राझणसाधूंची हेळणा । करिती अविचारी ते क्षणा । ज्राह्मण होउनी तेजहीना । भूयुकुळराणा स्मरती मग. ॥ १५३ ॥ तेव्हां समाधी मोडुनी । क्षत्रिय संहारी मागुतेनी । याप्रकारें त्रयसप्तवेळा धरणी । निःक्षत्र करुनी द्विजां अर्पित. ॥ १५४ ॥ शस्तनास्रविद्या द्विजांसी । भार्गवराम सिकवी तयांसी । परी नयेची शात्रविद्या त्यांसी । ऐसी क्षत्रियांसी न सिकवी, ॥ १५५ ॥ मैग आपणासी बैसावया स्थान । समुद्री मारोनियां तीव्र बाण | तेर्थे सप्त देश केले उत्पन्न । कॉकणादिक जाण राया! ॥ १५६॥ केराळ, तुंग, गोराष्ट्र, । क्रॉकण, क- ऱ्हाटक, कलाट, । बर्बरनामे देश उद्भट । भीमारांकरापासोनी. | १५७ | ऐसें करितां भूमी भारातीत । तेव्हां द्वापार झालें प्राप्त । मग सोमवंशी राजा विख्यात । शंतनू झाला तेधवां. | १५८ ॥ याणे वरिलें गंगेतें । ती प्रस- वली अध्वसूंतें । लांत एक भीष्म हा निश्चितें । येर सप्तही खजळें मुक्त केले. ॥ १५९ ॥ ला भीष्मासी गेगेने । भार्गवाहाती विदयेकारणें । देउनी मग तो शांतनव तेणें । आणोनी दिला भीष्मासी. | १६० ॥ तेव्हां भार्गवरामें शिवदत्त विद्या । संपूण सिकविली म्हणूनियां । तया गुरूसी भीष्मे परजो- नियां । सिद्ध झाळा रणासी जाण पैं. ॥ १६१ ॥ आणि भारगवें बहुत बाण । शिवदत्त जें कां सायकासन । दीघधलेंसें तेंची घेऊन । युद्धासि भीष्म गेला रणीं, ॥ १६२ ॥ तुवां पुसिली भार्गवोत्पत्ती । म्हणोनि कथिली असे कीर्ती । जे ष्ट अवतार धरोन क्षिती । भारातीत केली असे. ॥ १६३ ॥ सप्तम अब- तारीं रामचंद्र । अवतरोनी मारिला राक्षसेंद्र । रावण, कुंभकणोदिक कूर । निवटिले जाण रघुवीरें. ॥१६४॥ तया अवताराची पदवी । बाला झाला वा- ल्मीकि कवी । जयानें अवताराचे पूर्वी । शतकोटिग्रंथ केलें भविष्य, | १६५॥ तया रामावतारीं दुष्ट निशाचर । मारोनी उतरिळा असे भूभार । तेची क्षत्र- योनि तामसी कूर । उत्पन्न झाले ह्वापारी. ॥ १६६ ॥ तयांचा भार पृथ्वी- वरी । झाला म्हणोनी कसारी ॥ परणेञ्नझ अवतरला हरी । यादवेंद्र श्रीकृष्ण. ॥ १६७ ॥ आणि नरावतारसहित । जन्मलासे हा भगवंत । नरनारायण पैं निश्चित । श्रीकृष्णार्जुन दोघेही. ॥ १६८ ॥ तोची पांडबांसी साकारी । होउनी भूमीचा भार हरी । जन्मेजयासी म्हणे पुढारी । कथार्थ सादर परिसिजे. १. एकवीस बेळां. २.या ओवीऐवजी एका हस्तलिखित पोथींत अशी ओवी आहे:-ससुद्रामाजीं सोडोनि बाण । सप्त देश सोडबिले पूर्ण । तेभ स्थापिले क्षककण । जाह्मणांतेंही ऐक राजया! ॥ २ स्बेसंमरहपाठ:-लुरंग, ४. पाठभेद:-कॉकण, कःहाड, ब्वराट ।, ५. साझकारी, पाठिंबा. ११० झुभानंदकविकृत [भीष्युपर्व ॥ १६९ ॥ श्रीगुरु प्रभु विश्वंभर । शुभानंद विनवी जोडुनी कर । श्रोल्यांसी म्हणे वारंवार । निरंतर ऐका म्हणे. ॥ १७० ॥ इति श्रीमन्महाभारते । श्रीगु- रुव्यासविरचिते । भीष्मपर्व रसाळ श्रोते । ऐकतां जन उद्धरती. ॥ १७१ ॥ अध्याय बत्तिसावा. संजय म्हणे प्रज्ञाचक्षुसी । नवम दिवसी रणभूमीसी । काय काय रण कबणासी । कैसे झालं? परियेसीं ते. || १ ॥ तेंची कथीन म्हणे जन्मेजया । वैशंपायन तया ठाया । कौरवतेन्यासी सूर्यीदया । भीष्माचार्यासमवेत. ॥ २ ॥ तेव्हां पांडव सिद्र होऊन । आले असती गजरेंकरून । आपुल्याली स्थळें धरोन । रणांगणी उभे असती. ॥ ३॥ ल्या दिवसी श्रीकृष्णातें । बो- लिलें पै असें पार्थे । 'सत्वर लोटी स्यंदनातें । मारीन भीष्मातें म्हणोनी. ॥ ४ ॥ तेव्हां कठिण जाणोन । आंगीं कवच घालोन । म्हणे अर्जुनासी “होतां निवीण । सकळ संहारीन' म्हणोनी. | ५॥ तैसीच वारुवांआंगीं कवचें । घालोनी 'हो हो' म्हणे वाचे । चंचळ होतां मन लांचे । स्हहस्ते साचें थाप- टीत. ॥ ६ ॥ रूप सगुण मनोहर । कमलपत्राक्ष श्रीयदुवीर । सुरवर ज्याचे आज्ञाधार । तो ओढी दोर अश्वांचे! ॥ ७ ॥ किरीटकुंडलें मंडित वदन । कोटिकंदपे ओवाळून । वरी टाकावे, भाळीं चंदन । कस्तूरीमळवट रेखिला. ॥ ८ ॥ भाळ विशाळ, आकण नयन, । सरळ नासिक शोभायमान, । बिंबा- धर शोभे गुंजवणे, । मधे देतपंक्ती सतेज. ॥ ९ ॥ बिशाळ वक्षःस्थळावरी । कळा शोभे महाकुसरी । चतुभुज भूषणे, करीं । कैरकमळ साजिरे. ॥ १० | सरळ हस्त, सरळ बोटें । वरि नखे चंद्रची वाटे । भागर रूप सुंदर मोटे । ना ठेंगणे, संमसमान. ॥ ११ ॥ उदरत्रिवळींत नाभिस्थान । वरी मीज तो कटी पूर्ण । सरळ पोठरिया जाण । कर्दळीस्तंभासारिख्या. ॥ १२ ॥ पद सुंदर सुरेखें । विराजे भूषणे सूर्यासारिखे । ते पायघूळी ब्रह्मादिर्के । इच्छिती सदा सुरवर. | १२ ॥ श्रीकृष्ण कृष्णरथीं । हस्त देउनी चढवी वरती । बाप धन्य पांडवगती । कोणे मती वदावे? ॥ १४ ॥ मग रथ लोटिला तये वेळीं । सैन्यीं पातले पार्थवनमाळी । देखोनि भीष्म सुखसमेळीं । प्रे- १. कृष्णप्रतिज्ञाभंग कवीनें येथे नवम दिवशीं दिला आहे. मूळांत तो तिसरे दिवशींच झाल्याचें वर्णिले आहे. नवव्या दिवशींचा प्रसंग हा दुसरा होय, पुढें ओ० १०८ वरील टीप पहा. २. घोड्यांच्या अंगावर, ३. हातांतील कमळ, ४, देखणे, सुरेख, ५, प्रमाणशीर, बांधेसद. ६, जाढेपणा, ७, अजुनाच्या रथावर. ३२, अध्याय] महाभारत. १११ माश्रु नेत्री टाकीत. | १५ ॥ 'धन्य वश आमुचा क्षिती । जो पांडवीं साह्य श्रीपती । धन्य पार्थ वीर त्रिजगतीं' । म्हणोनि तोषघ्रे देवव्रत. ॥ १६ ॥ असो पार्थ तया दिवसीं । तीव्र तरणी जैसा आकाशीं । तैसा दिसे नय- नासी । कौरवसैन्यासीं भयाभीत. ।॥ १७ ॥ गुरुदत्त धनुष्यबाण । घेउनी स्यंदनीं गेगानंदन । उभय कृष्णातें लक्षोन । बोलता झाला, राजया! | १८॥ तों अभिमन्यूने कौरवसेना । उडविली मोकळोनी बाणा । जे न आवरती तया सैन्या । उडे सैन्य दश दिशा. ॥ १९ ॥ जैसें भूस उडे वायूनें । तैसं उडविले निर्वाणबाणे । कोणी न थारती त्याकारणें । समरांगणीं युद्धासी. ॥ २० ॥ सौभद्राचे ठाई जाण । कृष्णे दीधळे आपुले गुण । वेर्य, शौर्य, पराक्रम पूर्ण । प्रतिअजुंन दूसरा. ॥ २१ ॥ दोनी पक्ष ज्याचे पुण्य पावन । देखून बोलिला गंगानंदन । म्हणे 'वंश धन्य जयाचेन । पराक्रमी आन ऐसा नसे.' ॥ २२ ॥ म्हणोनी आनंदला तेथ । भीष्माचार्य रणपंडित । तेव्हां जिकडे तिकडे म्हणत । “निर्वाण होत सकळांसीं.' ॥ २३ ॥ दंदयुद्धे मांडिली अनेक । विमानीं पाहती वृंदौरक । पार्थरथीं वैकुंठनायक । वारू नाचवी को- राल्ये, ॥ २४ ॥ कवच, कुंडले, कोटीरं । प्रभें व्यापिलें दिशांबर | तो श्रीकृष्ण यदुवीर । करणें करिता असंग पैं. ॥ २५ ॥ सवे सारथियांमाजी सुंघड । भक्तपालक जो कां उघड । तो ह्वारकापुर सुहाड । पाठी राखत पार्थाची. ॥ २६ ॥ मध्यान्हींचा जैसा चंडकिरण । तेसा दिसे तीव्र अजुन । भीष्म म्हणे 'आजीं निर्वाण । तुझें जाण मजसवें.” ॥ २७ ॥ होत वाद्यांचा गजर । वीर भिडती अपार । पडोनि देहाचा विसर । नाचती शूर रणरंगी. ॥ २८ ॥ तुटोनि पडती पादशिर । धनुष्यांसहित पडले कर । बावरशोंटी पडले वीर । ऐसें समर मांडले. ॥ २९ ॥ गजअश्वासहित स्वार । नम्नशस्त्रे मंडितकर । र्थांसहित धनुर्धर । पायदळ अपार पाडियेलें. ॥ ३० ॥ यापरी प्रळय को- रवदळीं । पांडवसेन्यी केली होळी । रक्तगँगापूर खेळाळी । क्षारसिंधुसंगमा. ॥ २१ ॥ तों झालेंसे मध्यान्ह । वारू रथींचे तृषित जाणून । तेव्हां कुरक्षे- त्रींचें जीवन । पाजवी जगजीवन ते काळीं. ॥ ३२२ ॥ हयकंडु खाजवी नर्खे- करून । ओंजळी भरुनी उडवी जीवन । ते देखोनी देवर्षिगण । आश्चर्य क- रिती मानसीं. ॥ २२ ॥ जे हस्त इच्छीत रमा उरीं। देव इच्छिती मस्तकावरी । सदाशिव ध्यान करी । न थारती तरी मानसीं. | ३४ ॥ ब्रह्मा जन्मलासे [ज्या] उदरी । तो दृढ आकळी हयदोरी । तुरंग धांबोनी झडकरी । रथास जुंपी - 00 आटक पटका कना०ाापाकक्लालाटासककटाटट०0 ११२ शुभानंदकविकृतत [भीष्मपवे लगबगें. ॥ २१५॥ 'बाप पार्थाचें भाग्य गहन' । सकळही म्हणती पाहोन । वर्णू न. शके संहस्तवदन । ज्यासी श्रीकृष्ण स्वयें रक्षी. | २६ ॥ 'पदरज न मिळे आम्हां । चरणागृृतासी भुलली रमा । नाभिकमळीं झाला ब्रह्मा । तोही इच्छीत. पदधूळी.' ॥ २७ ॥ ऐसें सुरवर बोलती । तों रथी चढला सुभद्रापती । नंदि- घोक लोटिला क्षिती । रणीं श्रीपती तेधवां. ॥ ३८ ॥ यावरी तो गेगानंदन । दिसे जैसा सूर्यनारायण । बोले श्रीकृष्णाजुनाकारण । तेंची ऐके राजया ! ॥ २९ ॥ व्हे प्रिय कृष्ण! अर्जुना । आजीं निर्वाण झुंजेन रणा' । सवेंची म्हणे 'नारायणा ! । प्रतिज्ञा माझी अवधारी. ॥ ४० ॥ तुझा नेम शस्त्र न धरी । तरी धरवीन आजीं समरी । कंसांतका ! मधुमुरारी ! । प्रतिज्ञा खरी करीन मी. ॥ ४१ ॥ हें जरी न करवे माझेनी । तरी व्यर्थ प्रसवली रॅंबर्धुनी । शैतनुज हें आजींचेनी । सर्वथा मी मानेना. ॥ ४२ ॥ हें काय पृथेचें बालक? । नेणेची भीष्मबाण तंव एक । अधरीं दुग्ध दिसे ऐक । तरी तूं सांभाळ करिसी पें. ॥ ४२ ॥ प्रतिज्ञा सल करीन कैसी? । तेही प्रमाण परियेसीं । भार्गवशिष्य मी हृषीकेशी! । भागव समरासी जिकिला. | ४४ ॥ आणि विजयरथ, वि- जय वीर । बिजयध्वजीं विजय वायुकुमर । हेरिमय घोडे तूं ह्री सावर । तरी प्रतिज्ञा सत्वर करीन खरी. ॥ ४५ ॥ तूं सारथी जयावरी । तयाउदेरी चक्र करीं । तुझ्या धरवीन, मी तरी । शांतनुज भीष्म असं. ॥ ४६ ॥ तुझे चरणा- हूनी उत्पन । शिवमस्तकीं विराजे पूर्ण । लया गंगेपोटीं जन्मलो असेन । तरी मी धरवीन चक्र करीं. ॥ ४७ ॥ 'एऐसें किमर्थ ?' म्हणसी हरी । तरी तूं पांडव- पाळक निधोरीं । हेचि प्रतिज्ञा करीन खरी । तूं करिसी निर्धारी पैं माझी. ॥ ४८ ॥ असा तों प्रकार करीन जाण । सांगतो हो मी जगजीवन! । या रणीं आजीं मी पूर्ण । काळही फोडीन निजबाणीं. ॥ ४९ ॥ बिजयरथ करीन चूर्ण । कपिवरध्वज तळीं पाडीन । मग तूं करी चक्र घेऊन । धांवसी हरी ! मजवरी. | ५० ॥ अजुंनासी मूठित करीन । सकळ सेनेची शिरें पाडीन । तेव्हां क्रोधे चक्र घेऊन । धांवसी कीं मजवरी. ॥ ५१ ॥ बाणें झांकीन रण- क्षिती । महावीर दशदिशां पळती । तेव्हां चक्र घेऊन श्रीपती । मजवरी धां- वसी न सांवरत. ॥ ५२ ॥ आजीं ही खरी करीन प्रतिज्ञा । नातरी आण तुझी श्रीकृष्णा ! । माझा क्षात्रधर्म जनार्दना ! । यावरी आतां अबलोकीं.'॥५३॥ ऐसें देववतें बोळोनी। चाप ठणत्कारिलें ते क्षणी । झणत्कारिल्या लघु “किकिणी | १. शेष, २. अजुुनाच्या रथाचे नांव, २. हं भाषण मूळापेक्षा येथे जासत विस्ताराने विळे आहे, ४. देवनदी, गंगा, ५. तेजस्वी, हरिऱ्तेज (१). ६. ल्हान धंय. १२, अध्याय] महाभारत. १११ ऐकोनि कर्णी सर्व भ्याले. ॥५४॥ प्रळयां क्षोभे जैसा कृतांत । तेवीं समरी दिसे गंगासुत । शर वर्षा अपरिमित । लेखा शेषातें न करवे. ॥ ५५ ॥ हक्षांचीं लक्ष शिरें | उडविली गंगाकुमरें । कीं ते कंदुक उडती त्वरे | आकारापंथे एकदाची. ॥ ५६ ॥ वृक्षाम्रींचीं फळें लक्षून । पक्षी येती झेपावून । तैसी बाणीं शिरें उडवून | ऊर्ध्वेपंथं बहु जाती. ॥ ५७ ॥ पांडवदळीं हाहाकार । असंख्य वीरांचा केला संहार । अठातचक्रा ऐसा गंगाकुमर । सेनेमाजीं धांवतसे. ॥ ५८ ॥ बाणपर्जन्याच्या धारा । लयामाजी शिरें गारा । अश्ुद्धनदीचे स- त्वरा । पर चालिले चहूंकडे. | ५९ ॥ पळावया नाहीं ठाव । नेदी लपावया पृथ्वी वाव । रथगजांआड हूर सर्वे । पळतांही न उरती. ॥ ६० ॥ शर भीष्माचे तीक्ष्ण । गजकलेवरें फोडोन । सवेंची अश्वनर भेदून । पृथ्वीमर्ध्ये प्रवेशाती. | ६१ ॥ उरले बीर सोडोनी समर । भर्ये वरिती दिगंतर । महायोद्धे रणीं धीर । न येती समोर भीष्माचे. | ६२ ॥ आकांत वर्तला थोर । तों पाथोसी म्हणे यदुवीर । 'कोठें गेलें प्रतिज्ञोत्तर । आजीं तुझें समरांगणीं' ॥६२॥ क्रोधे बोळे, अजुनू । म्हणे 'हे श्रीकृष्णू ! जनादन ! । टोटीं वेगे स्यंदनू । भीष्मासमोर रणरंगीं.' | ६४ ॥ म्हणतां त्रुटी न वाजतां । श्रीकृष्णें लोटिलें रथा । भीष्मासमोर तत्वता । उभा केला क्षणार्धे. ॥ ६५ ॥ अर्जुन धनुष्य चढवुनी । बाण सोडिले ते क्षणीं । महाशर क्रोधेंकरोनी । जे का इंद्रशिव- दत्त. ॥ ६६ ॥ तेव्हां भीष्म बाणांचा पूर । लाविलासे अजुनावर । जे का भागीवदत्त महारार । क्षत्रियां परिहार न होतसे. ॥ ६७ ॥ अर्जुन सोडिले जे बाण । ते भीष्में नारिळे जाण । परी भीष्माचे जे शर निर्वाण । न निवारती पार्थाते. | ६८ ॥ एर्णप्रतापी देवब्रत । पूर्वेसी दिसे क्षणांत । क्ष- णेंची उत्तरे रथ । दक्षिणे जात क्षण पै. | ६९ ॥ पश्चिमेसी दिसे ते क्षणीं । क्षणेंचि गुप्त, न दिसे नयनीं । अंतरिक्षीं क्षण मेदिनीं । होउनी पार्था विधी- तसे. | ७० ॥ निवारोनी पार्थशरांसी । भीष्म त्रासिलें पार्थासी । बाणे खिळिलें सर्वागासी । दिसे मयूरासारिखा. ॥ ७१ ॥ बाणपिच्छेंकरून जाण | रथी शोभे अर्जुन । अनिवार गंगानंदन । क्षणही उगा न थारे. ॥ ७२ ॥ पाठोपाठीं सुटती बाण । अर्जुनासी न होय निवारण । मग ते महावीर संपर्ण । करिती निवारण ते समयीं. | ७३२ ॥ मुख्य धृष्टयुत्न सेनापती । अनेक राजे महारथी । परी भीष्मबाण नावरती । सवेग जाती पा्थोवरी. ॥ ७४ ॥ क्रोधे रगडोनी दांतीं अधर । गदा घेऊनियां भीष्मावर । अनवरत धांवे बृकोदर । बटन... ॥४॥४॥५॥४४शी0000ी 0 १, हिशोध, २, अत्यंत थोडा काळ, क्षणाचा चतुर्थोश अथवा ल्वाचा द्वितीयांश, चुटकी, १५ शु० क० म० भी० ११४ शुभानंदकविकृत [भीष्परपर्व देखोनि इतर पळाले. ॥ ७५ ॥ गदा भंबडोनी ते क्षणा । मारूं पाहे गंगा- नंदना । भीष्में सोडोनि तीव्रबाणा । गदा तिळतुल्य पैं केली. | ७६॥ सवेंची सोडुनी दोनी शर । उभाचि खिळिला वृकोदर । तेव्हां नकुळसहदेव वीर । भीमासि सोडिती बहुयत्ने. ॥ ७७ ॥ परी अर्जुनावरी जे बाण । मोकलिले ते अनिवारण । इतुकेही महावीर, ल्याकारण । सामथ्ये नसे पराभव. ॥७८॥ विदोष भीष्मबाणांचा प्रताप । गळालें पार्थाचें गांडीव चाप । मूच्छा येउनी सकंप । ध्वजस्तभी टेंकला.॥ ७९ ॥ रथ फेरितां जगन्मोहन । पार्थाकडे पाहे परतोन । म्हणे 'कां रे न सोडिसी बाण ?' । तंब तेणें नयन झांकिले. ॥ ८० | बिकळ पाहोनी अर्जुन । मनीं विचारी श्रीकृष्ण । 'म्यां चक्र न धरितां ये क्षण । मारील पार्थासी हा रणीं. | ८१ ॥ जरी म्यां चक्र धरावें करीं । तरी मजला आलीसे हारी! । पुन्हा विचारी श्रीहरी । “धनंजय निर्धारी प्राण माझा. ॥८२॥ तयामरणाहूनी पण | काय अधिक मजलागून? । अनेकपरी भक्तरक्षण । करावया पूर्ण अवतरतो. ॥ ८३ ॥ अंबक्ततरीकारण । म्यां जन्म घेतले पूर्ण | तया ब्रीदासी येईल हाण । धनंजय मरण पावतां पे. ॥ ८४ ॥ यापरी भक्त- रक्षणासी । अवतारलों मी हृषीकेशी । तेथ भीष्मपणहारीसी । काय मजसी गौोणता? ॥ ८५ ॥ म्यां वृथा धरितां अभिमान । तरी पार्थासी मारील गगा- नंदन' । ऐसा बिचार करितां जगजीवन । येती भीष्मबाण दारुण पै. ॥८६॥ पाहोनी अजुंनाचें मुख । कळवळिला वैकुंठनायक । म्हणे “निर्दय भीष्म हा देख । मारीन निःशेख यास रणीं', | ८७ ॥ क्रोधे आरक्त केले नयन । अ- धर रगडिले दशनंकरून । म्हणे 'संग्रामधर्म कथन । याणे केला मजसमक्ष. ॥ ८८ ॥ तोचि हा भीष्म आतां । अधमी झाला तत्वतां । अजुंन मूच्छित असतां । बाण सोडी अधर्म. ॥ ८९ ॥ तरी या भीष्मासी यावरी । निश्चये मारावें' म्हणे 'समरी.! । तेव्हां सुदर्शनस्मरण करी । कोघें श्रीहरी तप्त असे. ॥ ९० ॥ करितां सुदर्शनाचें स्मरण । हातासी आलें न लगतां क्षण । उडी टाकी र्थावरून । जगजीवन लगबर्ग. ॥ ९१ ॥ करोधें चालिला मुरारी । चक्र घेऊनियां करी । करीवरी धांवे जैसा हेरी । तैसा श्रीहरी धांवला. ॥ ९२ ॥ सांवरी पीतांबराचे झोगे । वामकरें करुनी मागें । धांबतसे परम क्रोधांगें । लागवेगें करूनिया. ॥ ९३२ ॥ उगवले नेणो सहस्तगेभस्ती । तेवीं झळके सुदर्शन हस्ती । बिंबाधर रत्नदांतीं । रगडोनियां ते समथीं. ॥ ९४ ॥ कौर- दळी हाहाकार । महाभर्ये घेती गिरिकंदर । रॅवासावीस महाशूर । कांपती हिं शआाााााशयााब॒॒ाबगमामानह आक मडळ १, सिंह, २. सूर्य, २. कासावीस, घाबरे, १२, अध्याय] महाभारत. ११५ थरथर तेजं पै. | ९५ ॥ वाटे सेनेची समप्र शिरें । पाडील एक घा्ये निर्धारे । महाश्ूरांची शक्त त्वरे । गळोनी पडती करींचीं. ॥ ९६ ॥ आतां केंचा ग्ंगा- नंदन । झांकळे सवीचे नयन । कौरव धाकें मूच्छी येऊन । पाळ्ये पडती प्रथ्वीवरी, || ९७ ॥ परम क्रोभायमान श्रीधर । ब्रह्मांड जाळील हें समपम्र 1 दोनी दळीं आकांत थोर । हाक एकची जाहली. ॥ ९८ ॥ प्रथ्वीतळ तडतडां उधळत । अंबर थरथरां कांपत । वायु फिरों न लाहे तेथ । सागर सत्त तप्त झाले. || ९९ ॥ सुदरीनतेजावर्ती । चंद्र सूर्य बुचकळ्या देती । “सृष्टी गेली गेली !' म्हणती । सुर पळविती विमानं. || १०० ॥ चक्रवत्‌ फिरवी सुदरशैन । सावध पाहे गँगानंदन । म्हणे 'जगनिवास ! मनमोहन! । धावे, येई झडकरी, ॥ १०१ ॥ हे द्वारानगरविहारी! । हे मधुमुरनरककेठभारी! । माझी प्र- तिज्ञा झाली खरी । मारी यावरी मज आतां. ॥ १०२ ॥ हे रेविकरवरअंबर- घरा! । विधेकंठवंद्या ! गुणगंभीरा ! । छेदी संतवरें माझ्या शिरा । सोडवी सं- सारापासुनी. | १०३ ॥ जन्मापासूनि आजपर्यंत । आचरला ब्रह्मचर्यत्रत । तें सफळ झालेंसे समस्त । पावेन मृत्यु हरिहस्ते. ॥ १०४ ॥ दुर्जनसंगेंकरूनि जाण । आजवरी शीणलें माझें मन । सोडवी या देहापासून । घे मिळवोन तुजमाजीं. ॥ १०५ ॥ भक्तजनसंतापनाराका ! । इंदिरावरा ! त्रिनेत्रसुखदा- यका! । पांडवजनप्रतिपाळका! । सोड वेगीं का सुदर्शन. ॥ १०६॥ सावध होउनी अर्जुन । रथी पाहे तों जगजीवन । न दिसे, तेव्हां म्हणून । भीष्माकडे बिलोकी. | १०७ ॥ तंब सुंददीन करीं घेऊन । भीष्मावरी धांवे श्रीकृष्ण । पाहतां रथाखालीं अजुन । उडी टाकून धांबतसे. ॥ १०८ ॥ ठागवेगें हरी- पाठीं । धांबुनी गेलासे निकटीं । घालुनी हेरिजघनीं मिठी । म्हणे 'जगजेठी ! थार, थार” ॥ १०९ | परम क्रोधायमान श्रीधर । पार्थासी झिडकावी दूर । पुन्हा धांबोनि सुभद्रावर । धरी चरण आवडीं. ॥ ११० ॥ म्हणे 'मज सोडी सत्वर । भीष्माचें छेदू दे गिर' । चरण न सोडी सुभद्रावर । स्तवन अपार करितसे. | १११ ॥ 'माझे हातें कंसारी ! । हें कौरवदळ संहारी । भीष्मासी न मारी यावरी । चला रथावरी श्रीरंगा!' ॥ ११२ ॥ ऐसें अजुनें अनुवा- १, सुदशनचक्राच्या तेजाच्या भोंवऱ्यांत,. २. सूर्यकिरणाप्रमाणं उत्तम (स्तोेजस्वी) आहे बस्तर ञ्याचें, अशा ! ३. शिवबंद्या! ४, मूळांत श्रीकृष्ण दुसऱ्यांदा भीष्मावर हातांत चक्र वगेरे कांहीं न घेतां चालून जातात व अजुन त्यांस पूर्वेप्रतिक्षची आठवण देऊन परत रथावर आणतो असे आहे, (अ० १०६ शो० ५६-७६.) ५. हरीच्या कमरेस, ६. थांब थांब, स्थिर हो. ७. बोलून, ११६ शुभानंदकविक्ृत [भीष्रपरव दोन । हातीं धरूनि रुक्मिणीरमण । निजरथावरी बैसवोन । वसे आपण आ- रूढला. ॥ ११२ ॥ हरिइच्छेकरूनि जाणा । सुदर्शन गेलें खस्थाना । अ- जुन वर्षेला या बागां । सहल्वदना न गणवे. ॥ ११४ ॥ मोडोनी रथ, कुंजर । उरी शिरीं भेदिती वीर । अश्वांसहित पडले स्वार । शास्त्रंसी कर तुटले. ॥ ९१५ ॥ मांडली एकची रणधुमाळी । रक्तनदी गर्जितें चालिली । अनेक प्रेतें वाहूनि गेलीं । सागरी मत्स्य जयापरी. | ११६ ॥ पा्थाचें संधान पाहून । भीष्म झाला आनंदघन । म्हणे “धन्य वीर अजुन ! । वंश पावन याचेनीं,' || ११७ ॥ बाणी बुजिला भौोष्मरथ । दाहा धनुष्ये छेदिलीं तेथ । भीष्म- हातींचीं क्षणांत । देवव्रत म्हणत ते समयी. | ११८ ॥ म्हणे 'अलुंना! तुजसमान । नाहीं वीर दुजा आन । तुझेनी साजिरा संपूर्ण । हा कुरवंश आमुचा.' ॥ ११९ ॥ तेव गदा घेऊनि वृकोदर । संहारीत जात कुंजर । कुंभस्थळें फोडिती अपार । मुक्त बाहेर उसळती. ॥ १२० ॥ शुंडादंड पि- ळोन । कित्येक पाडिळे उलथोन । कितेकांचे दंत मोडोन । झोडिळे अपार वीर तेणें. ॥ १२१ ॥ पळतां गज पार्यी धरी । आपटोनी भूमी, मारी । पुच्छे धरोनी चक्राकारीं । भंवडोनी टाकी अपार. ॥ १२२ ॥ मग मारिली अद्भुत हाक । तेव्हां महावीरीं घेतला धाक । भीम नव्हे, तो कृतांत देख । संन्यासी अंतक ओढवला. ॥ १२३ ॥ तेव्हां भीष्माचिया पाठीसी । येउनी दडती परियेसी । कित्येक म्हणती भीष्मासी । 'घांबा, धांवा, देवव्रता !' ॥ १२४ ॥ तेव्हां भीष्म भीमातं । पराभविलें सामर्थ्ये । मग अस्त झालं सूर्याते । पावली शिबिरात द्रयबळें. ॥ १२५ ॥ धर्मराज आपुल्या शिबिरी । श्रीहरीशीं बिचार करी । सचित होउनी अंतरीं । खेद करीत ते क्षणीं. ॥ १२६॥ 'भीष्मापा- सोनी कदा जय । आम्हांसी कवणकाळीं न होय । माझे बंधू आणि हे राय । भीष्मासी पराभवूं न हकती. ॥ १२७ ॥ तरी आईकें श्रीकृष्णनाथा! । मज राज्य न लगे हें सवथा । मी बनामाजी तत्वता | जाऊनि तप आचरेन.'॥ १२८॥ श्रीकृष्ण म्हणे “चौघे बंधू । तुझे असती बळसिंधू । आणि पराक्रमी राजे प्रबुदू । राया !.असती तव संगी, ॥ १२९ ॥ त्यांसी जरी आटोपेना । तरी सजप्रती देई आज्ञा । सुदर्शन सोडोनी ये क्षणा । संहारीन दुष्टांसी. || १३० | मी भक्तजन- सहाकारी । प्रऱ्हाद रक्षिला नानापरी । दावाम्ञी गिळिला निर्धारी । रक्षिले गाई, गोपाळ म्यां. ॥ १२१ ॥ शिळाधारीं सहस्रनयन । जेव्हां वर्षला गोकुळी घन । अंगुळीवरी गोवर्द्रन । सप्तदिन धरिला म्या. ॥ १३२ ॥ रात्रीमाजी १. मोती, हत्तीच्या गंडस्थळांत मोती असतात, असा कविसकेत आहे. २१२, अध्याय] महाभारत. ११७ मथुरापुरी । नेठी द्वारावतीमाझारी.' । मग धर्ग म्हणे ते अवसरीं । 'तुझेन निर्धारी पैं आम्ही. ॥ १३३२ ॥ तूं अनाथनाथ हृषीकेशी । निजांगें भक्तांसी रक्षिसी । अवतार धरुनी प्रथ्वीसी । संकटी धांबसी आम्हांते. ॥ १३४ ॥ तुझेनी छाध्य आम्ही रणे. । तेव्हां म्हणे जगजीवन । 'थयुद्धापूर्वी तुम्हांकारण । काय गंगानंदून बोलिला £' ॥ १२५ ॥ धर्ग म्हणे 'जी! जगजीवना ! । पुढें येई भेटीकारणा । जयप्राप्तीच्या ते खुणा । सांगेन ऐसें म्हणोनी. ॥ १३६ ॥ तरी भीमभेटीसी आतां' । धर्म म्हणे “जावें तत्वता । जयप्राप्ती श्रीकृष्ण- नाथा! । भीष्मालागी पें पुसू, ॥ १२७ ॥ तेव्हां धर्म, भीम, अर्जुन, । नकुल, सहदेव, श्रीकृष्ण । रजनीमाजीं साहीजण । भीष्मशिबिरा पातले. ॥ १३८ ॥ भीष्म पाहोनी पंडुनंदन । घालिती पांचही ठोटांगण । भौष्में मस्तक आप्राणोन । उठविले तेव्हां पांचांसी. ॥ १३१९ ॥ भीपभ्मे श्रीकृष्ण पाहोन । उठोनि घाली लोटांगण । चरणीं मस्तक ठेवून । प्रेम एजन पै केले. ॥ १४० ॥ मग भीष्म अपार स्तवन । करुनी म्हणे 'हे जगजीवन! । श्रम- विले तुज चक्र धरवून । रणांगणीं दयाळा! ॥ १४१॥ तो अपराध क्षमा करुनी | मज क्षेम दीजे चक्रपाणी !' । श्रीकृष्ण म्हणे भीष्मालागोनी । खेंवो कवळोनी चहूंभुजे. ॥ १४२ ॥ श्रीकृष्ण म्हणे 'गंगासुता ! । मज श्रम नसे सर्वथा । त्यांतही क्षात्रधर्म तत्वता । विहित रणीं पं असे. ॥ १४३ ॥ आणि भक्तजना मी सहाकारी । जैसी इच्छा असे जया अंतरीं । तेसी सिद्धी पाववी मी हरी । अपराध निर्धारी नाहीं तुझा.' ।॥ १४४ ॥ आणि म्हणे सर्वेश्वर । धन्य तूं एक महाद््र । तुज ऐसा या पृथ्वीवर । आन वीर होईना.' ॥१४५॥ मग भीष्म म्हणे 'पूतनारी! । माझी पांचही बाळें जतन करीं । वेल्हाळ माझे श्रमले समरी । युद्ध करितां बहुतांसी. ॥ १४६ ॥ वत्सें वनवासी श्रमलीं । सवेंची युद्वावरपड झालीं.' । असो धर्म बद्धांजळी । उभा टाके भीष्मापुढें ॥ १४७ ॥ धर्म म्हणे आम्हांसी जय । महाराजा! कैसा प्राप्त होय? | तूं महावीर प्रतापसूये । आकळसी कैसा आम्हांते £ ॥ १४८ ॥ मग भीष्म म्हणे जय जाण । कृतांतासी नव्हे मजपासून । मग इतरांसी प्राप्त कैसेन । हो- ईल समरी? सांग पै. | १४९ ॥ परी एक मागेकरूनी सल । तुम्हांसी जय होईल प्राप्त । तोही सांगतसे निश्चित । समरागारीं युद्धी पै. ॥ १५० ॥ शि- खंडीसी पुढें करून । पाठीसी असावा अजुन । समरीं मजवरी टाकितां बाण । जयप्राप्तीस कारण हेंचि पै. ॥ १५१ ॥ मी शिखंडीशीं युद्ध न करीं । सहसा हणण 00 000000१) ग१ी?0णीणी?0ी?0 0 पी कीक टणक 02000 00४0 शाणी 00 000) ती १, आलिंगन, २. युद्धांत गुंतलेली. २. सवेसंग्रहपाठ ;-असा, ऐट शुभानंदकविकृत [भीष्प्रपवे बाण न टाकीं त्यावरी । एर्वद्षेषे जाण निद्धोरीं । भार्गव वर दे तयाते. ॥ १५२ ॥ आणि प्रथम स्री मग षंढ । ऐसियावरी न सोडी प्रचंड । मी स- हसा बाण, धर्मी! उघड । हेंचि गूढ वर्म जाण पै” ॥ १५२ ॥ तेव्हां जन्मे- जय मुनीतें। म्हणे 'शिखंडिद्वेष भीष्मातें । भागवें शापिलें कोणनिमित्तेः । तें मज निश्चितें सांगिजे.' | १५४ ॥ ते कथेचा कथार्थ । सांगिजेल पुढें निश्चित । तेव्हां भीष्मासी वंदुनी पंडुसुत । खशिबिराते पावले. | १५५ ॥ धृतराष्ट्रासी म्हणे संजय कषी । ऐसें वर्तले रणभूमीसी । आजींचे या नवम दिवसीं । पुढें परियेसीं कुरुराया! ॥ १५६ ॥ जन्मेजयासी सांगे मुनी । पुढें भीष्मरर- पजर श्रवणी । प्रेमे ऐकतां कलिमला 'धोणी । होऊनि जाय क्षणाधे. ॥१५७॥ श्रीगुरु प्रभु विश्वेभर । शुभानंद तयाचा किंकर । श्रोतयां विनवी जोडोनी कर | कथार्थ सादर श्रवणार्थ, | १५८ ॥ इतिश्रीमन्महाभारते । श्रीब्यासगुरुविर- चिते । भीष्मपर्व रसाळप्रथे । श्रवणमुखे प्यावे पै. | १५९ ॥ अध्याय तेतिसावा. जन्मेजयासी म्हणे कषी । वैशंपायन ज्ञानराशी । 'शिंखंडिजन्म आणि भी- घ्मासी । परियेसीं यासी द्वेष झाला. ॥ १ ॥ शिखंडिहस्तें भीष्मासी । निधन म्हणोनी शापावयासी । भार्गवें कोणें निमित्तेसी । तेंही सादरें श्रवण करीं. ॥ २ ॥ प्रतीपरायाचा नंदन । तो भीष्मपिता परियेसीं जाण । पूर्वज तुमचा हेतनु पर्ण । पराक्रमी आन तेसा नसे. ॥ २॥ लाणें वरिलें गंगेसी । प्रथमस- बंधीं परियेसीं । अष्टवसू तिच्या गर्भासी । आले जाण पैं राया. || ४ ॥ यांत एक भीष्म ठेविला । येर सातांचा उद्गार केला । खर्ये खतोयीं ते वेळा । उत्पन होतांची जाण पैं. || ५ ॥ .तया होतनूसी भीष्मातं । देऊन जान्हवी अदृश्य तेथे । झाली तेव्हां दातनूर्ते । गॅंगाविरहें त्रासिलें. ॥ ६ ॥ राज्यवैभवें सुख नव्हे जाण । म्हणुनी वसे महाकानन । गंगासुरतदुःख आठवून । होय उदासीन क्षणक्षणां. ॥ ७ ॥ तेव्हां भीष्मासी भागवाहातीं । जान्हवी ओपी विद्येनिमित्ती । भार्गवे धनुर्बदादि भीष्माप्रती । सिकविले प्रीतीकरोनियां, ॥ ८ ॥ प्रौढ होतां भीष्मासी । राज्य चालवीतसे न्यायेसी । होतनूने विरह- विवस्गखब बज १, धुण्याचा दगड; स्वच्छ करण्याची जागा. २, ही शिखंडिजन्माची कथा मूळांत येथें दिलेली नाहीं, मूळांतील “भीष्मदुर्योधनसंवाद? (अ० १०९), 'अजुनदुःशासनसमागम' (अ० ११०), द्रोणाचाय आणि अश्वत्थामा यांचा सुंदर संवाद (अ० ११२), द्रोणपार्षतयुद्ध (4०११६) आणि 'दु:शासनपराक्रम' (अ० ११७) हे भाग कवीनें गाळले आहेत. १ २, अध्याय] महाभारत. ११९ जवरासी । प्राप्त होउनी वनीं फिरे. ॥ ९ ॥ दाही दिशा हिंडे राजेश्वर । दाश- कन्या सलवती सुंदर । तीसी पाहोनी केला विचार । 'कवणाची ? कोण वर्णे? म्हणोनी, ॥१०॥| ती म्हणे 'मी दाशराजकन्या' | ऐकोनी हौतनु तीजकारणा । म्हणे 'मज वरुनी माझ्या सदना । राहें सुंदरी! वैभवें.' ॥ ११ ॥ तेव्हां सथय- बती म्हणे 'पिल्यासीं । राया! विचार पुसे, परियेसीं.” । मग शेतनु जाऊनि दाशासी । म्हणे 'सथवतीसी मज अपी.! ॥१२॥ कैवैतके शेतनूसी ते क्षणीं । परजोनि बैसविलें आसनीं । म्हणे 'राया ! एक संशय मनीं । माजे येतसे महाराया! ॥१२॥ ते निरसीं, तरी माझी कन्या । सुगंधी वरील तुज मान्या । आणि चक्र- वती तूं भूरमणा ! । इच्छिसी, तें ये क्षणीं मिळे.' ॥१४॥ मग शांतनु म्हणे 'कैव- तका! | कायसी तुजला आशंका !' । दाश म्हणे स्वामी ! नरनायका ! । सांगतों ऐका नेम असे. | १५ ॥ मम कन्येउदरीं तव वीर्ये । पुत्र होतील जे निश्चये । ते वंशधर आणि ऐक्यें । राज्यधरही यां कीजे. ॥ १६॥ हें जरी करूने देसी भाक । तरी हा विचार घडेल देख.' । ऐकतां शोेतनु निःशेख । न बोले वाक्‍य एकही. ॥ १७ ॥ मग विचारी शांतनु मनीं । म्हणे 'भीष्म वडीठ गुणी । टाकूनी कनिष्ठ राज्यासनीं । बैसवितां जनीं अपकीर्ति. ॥१८|| आणि भीष्म बुद्धिचतुर । असोनि पितृभक्त उदार । लाहीवरी भार्गव धनुर्धर । विद्येसी निपुण पैं केला. ॥१९॥ ऐसिया भीष्मातें उपेक्षुनी । कैसी कनिष्ठासी राजधानी । देऊं ? म्हणोनी आपुले मनीं । विचारीत शंतनु असे. ॥ २० ॥ मग उठोनी चालिला गृप- नाथ । परी सुगंधीसी वेधलें चित्त । सुरतसंग आठवुनी भ्रमित । होय क्षणांत शांतनु पै. | २१ ॥ टाकिला राज्यकारभार । सदा राहे ।चैतातुर । भोजन- पानादि विचार । करितां अव्यवस्थित पैं दिसे. | २२ ॥ क्षणीं पुत्रासी उमज पडेल । म्हणोनी राजा सादर ते वेळ । परी ख्रीकामें करी तळमळ । होतसे वि- व्हळ क्षणेंची पैं. | २३ ॥ तेव्हां भीष्म पिल्यासी । नमूनि म्हणे 'काय चि- तिसी ? । वारंवार उदास होसी । किमर्थ? मजसीं सांग राया! ॥ २४॥ ऐ- कोनी भीष्माचे बोळ । राजा उगा राहे ते वेळ । मग तो भीष्म बुद्धिकुशळ । उमजला तृपाळमनींचें. | २५ ॥ म्हणे पित्यासी गंगाविरह । झाला तेणें राजा बाह्य | न बोले मजसी हा निश्चय । करुनी विचारी मानसीं. ॥ २६ ॥ तेव्हां भीष्म म्हणे पिलातें । 'काय विचारिसी आपुल्या चित्ते! । तं सांगावें जी! मातें. । तें मी निश्चितें करीन, ॥ २७ ॥ जें अजिक्य असे सुखरां। तें आ- णीन मी सत्वरा । पितृकाजास्तव मी चुरा । देहाचाही करीन. ॥ २८॥ जें | १ क कोळ्याची मुलगी, २. प्रभ, रै क कोन्यानें, १२० शुभानंदकषिकृत [भीष्परपर्व जें सांगसील मज राजा! । तैसें करीन निश्चय माझा.' । ऐकोनी पुत्रवचन सहजा । शंतनु राजा बोलत. ॥ २९ ॥ म्हणे 'पुत्रा! ऐक बचन । मज चिंता वाटे गहन । भारती वंदा हाची पूर्ण । मंडप थोर मज वाटे. ॥ ३० ॥ लासी तूं एक स्तंभ जाण । म्हणोनी खेदभरित माझें मन । तरी तुज पाठिराखे बंधुगण । नाहींत म्हणोन बहु चिंता. ॥ ३१ ॥ जरी तुजमागें सहोदर । असते तरी मी सुखनिर्भर । भारती कुळ शोभते तर । बहु थोर जाण पुत्रा! ॥ ३२२ ॥ मग भीष्म म्हणे द्विजांकारण । प्रधानासमवेत ते क्षण । “राजपुत्री शोध करून । पिल्याकारण आणावी.' ॥ ३३ ॥ ऐकोनी भीष्माची वाणी । पिता संतोषे आपुले मनीं । मग ते द्विजासी बोलावुनी । सांगे हातनु तेधवां. ॥ ३४ ॥ म्हणे 'राजकन्या किमर्थ ? । शोध करणें नटगे हो सल । कैवर्तकदाशगृहीं निश्चित । असे कन्या सुगंधी पै.' ॥ २५ ॥ ब्राह्मण म्हणती भीष्मासी । 'कन्या असे दाशगृहासी । राजा वेधलासे तियेसी । जे सुगंधी नामें जाण पे.' ॥ २६ ॥ मग भीष्म प्रधानजनेंसी । आणि ब्राह्मण ज्यो- तिषी । संगें घेउनी दाशगृहासी । गेला असे सते. ॥ २७ ॥ दाशे करोनी आसन उपचार । म्हणे 'किमध॑ आलेत जी ! साचार ?' । भीष्म म्हणे “तव कन्या सुंदर । सुगंधी मत्पियासी देइजे.' ॥ २८ ॥ केवर्तक म्हणे भीष्मातें । 'मम कन्या शेतनूते । दिधलिया मज निश्चित । संतोष चित्ते माझ्याही. | ३९॥ परी एक असे मजला आर्त । ती पुरबावी देउनी शपथ.' । भीष्म म्हणे 'मज सांग सल । पुरवीन निश्चित दाशराजा!' ॥ ४० ॥ केवर्तक म्हणे भीष्मासी । “मम कन्यापुत्र राज्यधर वंशीं । ऐसं जरी तूं करिसी । तरी तब पिल्यासी देईन कन्या. | ४१ ॥ आणि तुजसमान तुझे पुत्र । होती बळियाढे विचित्र । तेही बळें हरुनी भू सर्वत्र | मत्कन्यापुत्रां त्रासिती. ॥ ४२ ॥ तरी यासी भीष्मा अवधारी । भाक द्यावी माझे करी.' । मग भीष्म म्हणे ते अवसरीं । दाशकेवर्तकासी 'राजया! ॥ ४३ ॥ मतिल्याकारणें आजींचेनी । मी ब्रतस्थ राहेन हे अवनीं । सकळ स्त्रिया त्या जननी । जान्हवीसरी पैं माते. | ४४ ॥ आणि तव कन्यापुत्रांसी । राज्यीं स्थापीन परियेसीं । राज्यधर वंशधर निश्चर्येसी । तेची करीन घे भाक. ॥ ४५ ॥ ऐसें प्रमाण दाशकरीं । देऊनि घेतली कु- मारी । सुमुह्रते ते अवसरी । दातनुसीं लय़ झालें. || ४६ ॥ तेव्हां भीष्मे प्रमाण दाशासी । दीधलें तें श्रुत दोतनूसी । परम उल्हास भीष्मासी । वरद वदला शांतनु. ॥ ४७ ॥ म्हणे 'पुत्रा! मजकारणें । नेम नेमिला तुवां कठिणें । ३३, अध्याय] महाभारत. १२१ तरी घेई का वरदान । जे का सुरवरां अलोट पॅ. | ४८ ॥ तूं इच्छामरणी पैं होसी । सवबळें शाह्धर जिंकिसी । स्वमुखें वणील हृषीकेशी । तुझिये कीति- बळशोौर्या; ॥ ४९॥ आणि हरिसन्मुख मुक्ती । भीष्मा ! तुज घडेल निश्चिती. । यापरी भीष्मासी वरदोक्ती | शेतनुरायें दिधली. ॥ ५० ॥ असो हांतनुवीरये सलयवती-। उदरीं दोनी पुत्र झाले असती । चित्रांगद, बिचित्रवीर्य क्षिती । बाळकें निश्चिती पैं असतां. | ५१ ॥ प्रौढ न होतां दोघे पुत्र । दोतनु पो- वळा परत्र । कर्मक्रियादि सर्वत्र । भीष्में केलें तेधवां. ॥ ५२ ॥ बेधु प्रोढ होय तेववरी । भीष्मे राज्य रक्षिले, वरी । प्रोढ होतां चित्रांगद करी; । गॅ- धर्वी समरी वघिलें तया. ॥ ५३ ॥ मग विचित्रवीर्य राज्यीं स्थापिला । तेव्हां लम्ननिश्चय मांडिला । भीष्में तिघी कन्या ते वेळां । जिंकोनि आणिल्या स्वयं- वरी. | "५५४ ॥ काशिरायाच्या तिघी कन्या । बंधुसी योजिती तयां धन्या । एक अमान्य, दोघी मान्या । अंबिका आणि अंबालिका. ॥ ५५ ॥ तिसरी ते अंबा भीष्मासी । म्हणे 'विचार एक परियेसीं । म्यां मनीं वरिलें शाल्वासी । वरितां बिचित्रवीयोसी, व्यमिचार घडे.' ॥ ५६ ॥ ते सती शिबिकारूढ ते क्षणीं । शाल्वनगरी धाडिली बहु मानीं । तेव्हां अंबिका अंबालिका दोनी । विचित्रवीयीसी वरियेल्या. ॥ ५७ ॥ अंबा जाउनी झाल्याप्रती । म्हणे 'ऐकें शात्वभूपती! । तुज वरावें म्हणोनि चित्तीं । संकल्प करुनी पै आलें.' ॥ ५८॥ झाल्व म्हणे तिजकारणें । 'भीष्में जिंकिले तुजला पणें । म्यां वरितां तुज दोषी होणें.' । म्हणोनी तेणें धिक्कारिली. ॥ ५९ ॥ मग ते शोक करी ते अवसरीं । आली असे हस्तनापुरी, । भीष्मासी म्हणे मधुरोत्तरी । 'शाल्व न वरी पैं माते. ॥ ६० ॥ म्हणे 'तुवां जिंकिळा माझा पण । तरी तूं अंगिकारीं मजला- गुन' । भीष्म म्हणे 'भलतें वचन । येउनी जल्पसी मजपुढें” ॥ ६१ ॥ घि- कारितांची भीष्म देवें । अंबा तपोवनीं मग मैंवे । खद अद्भुत होऊनियां १, बदलतां न येण्याजोगा; फिरवितां न येण्याजोगा, २. परत्रस्परलोकास गेला, वारला. ३. आमच्या जवळील हस्तलिखित प्रतींत भीष्माचे भाषणावर अंबेचा जबाब असा आहेः- येर ह्मणे, 'मी जह्मचारी.! । तों ते हणे, * त्रतभंग करीं । काय सुख तयामाझारीं ? । स्त्रीभोग संसारीं दुळभ. ॥ करोनि नाना साधनें । स्वगे इच्छिती तपस्वी मने । ते यथाविषयकामने । त्या रंभेहोनि सुंदर मी, ॥ जया सुखालागीं अनुभव । भिलीसी भाळला सदाशिव । इमशानवासी केशव । अहयेने भोगिली स्वकन्या,? ॥ यावर भीष्म अढळ निश्चयाने ह्णाला:-झ्णे, “पृथ्वी बुडो येचक्षणीं । परि मी न ढळें नियमासनीं । बोलिलें वचन मोडी जनीं । तो बाघूळ नरदेही, ॥ म्यां केलेंसे ब्रताचरण । ते न सोडी गेलेया प्राण । हरिह्रें मांडलिया निवीण? । ऐसें दारुण बोलिला. ॥ ४, हिंडे, फिरे. १६ शु० क० म० भी० १२२ शुभानंदकबिकत [भीष्पर्व जीवें । म्लान वदनें दुःख करी. | ६२ ॥ मग ते भार्गबा शरण गेली । मा- नसिक व्यथा निवेदिली । भार्गव म्हणे 'चिंता बाळी! । सहसा न करीं पैं आतां. ॥ ६३ ॥ भीष्म माझा शिष्य असे । तुज भ्रतार करीन निःशेषे । नायके जरी तो वचन ऐसें । तरी लासरिसे प्राण घेऊं” ॥ ६४ ॥ तेव्हां भार्गव गेला गजपुरा । भीष्मासी म्हणे 'वरीं हे दारा. । भीष्में नमुनी भा- गववरा । म्हणे “अवधारा गुरुमूती ! ॥ ६५ ॥ म्यां पितृकार्जे ब्रताचरण । त्रझ्म- चर्य धरिले निवीण । तें असल गेलिया प्राण । न करीं जाण गुरुवया !! ॥ ६६ ॥ ऐकतां क्षोमठा क्षत्रियअरी । म्हणे 'भीष्मा! ऐक निधोरीं । अवि- लंबे इजला वरी । नातरी समरी हो उभा. ॥ ६७ ॥ मग भीष्में वंदुनी गुरु- चरण । म्हणे 'सिद्ध होतों माजवा रण. । तेव्हां भीष्मे सकळ सैन्य । चाल- विलें जाण कुरुक्षेत्र. ॥ ६८ ॥ तेव्हां दोघेही संग्रामा । करिती नि- वीण राजोत्तमा ! । सप्तदिनपर्यंत गरिमा । युद्धसीमा पै झाली. | ६९ ॥ सगी- हनी भीष्मासी । शंतनु देत शास्त्रासी । आणि वदला भीष्मासी, । 'समरी पावसी जय एणे.' ॥ ७० ॥ अनावर युद्ध सप्तदिन । होतां दोघांसी निर्वाण । तेव्हां भीष्मे निर्वाणबाण । शृतनुदत्त घेतला. ॥ ७१ ॥ म्हणे 'भार्गवा! गुरुमूती ! । तुवां त्रयसप्तवेळा निश्चिती । निःक्षत्री केली असे क्षिती । तरी तें मजप्रती न चाले.' ॥ ७२ ॥ म्हणोनी तो बाण गुणीं । लावुनी ओढिलासे करणी । मंत्रबीरजे उच्चारोनी । लक्षिला भार्गव तेधवां. | ७३ ॥ बाण नव्हे तो कृतांत काळ । कीं महाविषाचे खळाळ । कीं बासुकीमुखींचा विषानळ । कीं तें हळाहळ नेणवे. | ७४ ॥ तया बाणाचें तेज अद्भुत । नेणों भ्रह्यांड प्रास करीत । सुरवरां वर्तळा आकांत । विमाने समस्त लपबिती. | ७५ ॥ तेव्हा भागेवाचे पूर्वज । भार्गवासी म्हणती, 'युद्धकाज । भीष्मासी न करी तुज | जय प्राप्त नव्हे कधी'. | ७६ ॥ भीष्म बाण सोडूं पाहात । तो नारद आढा असे तेथ । भीष्माचा धरिला हस्त । अकस्मात ते क्षणीं. | ७७ ॥ म्हणे :भीष्मा! करिसी काये? । भार्गव तुझा गुरु होये । असतां निवीण अस्त्र पाहें । गुरुवरी सहसा न टाकीं.' ॥ ७८ ॥ मग भीष्में आवरिळें अल्र । पूर्व- जवचनें, भार्गव नेत्र । क्रोधे रक्तवणे करोनी वक्र । शापरात्र मोकळी. | ७९ ॥ म्हणे 'भीष्मा! इच्या हत्तें । मृत्यु पावसीळ निश्चितें.' । भार्गव म्हणे 'अँबे ! समरातें । जयही नाहीं मजला पैं.' ॥ ८० ॥ मग उद्दिमममनें अंबा तेथ । शोक करी अलद्भुत । तेव्हां निश्रय करोनी जात । तपश्चर्य महावनीं, | ८१ || बहुकाळपर्यंत तपश्च्यी । करितां गंगातीरठायां । तेव्हां ज्ञान्हवी येऊनियां । १७ अध्याय] महाभारत. १२३ प्र्यक्ष अनुवादे अंबेतें. | ८२॥| म्हणे, 'किमर्थ येथ सुंदरी । तपश्चर्या करिसी निर्धारी? । सांग.! म्हणतां ते अवसरीं | अंबा बोळे तिजप्रती. ॥ ८३ ॥ “भीष्महनन माझेनि हातें । व्हावें म्हणुनी तप निश्चितें । करितें बहुकाळ मी येथे.' । ऐकोनि गेंगेतें कोप आला. ॥ ८४ ॥ म्हणे “एक माझा नंदन । त्यासी करूं भावीसी हनन । तरी घेई कां शापवचन । एक तपपर्वत निर्दये! ॥ ८५ ॥ महाभयंकर होई ओहळ । षण्मास जळ, षण्मास निर्जळ । महाभयं- कर होसी तत्काळ.) म्हणोनी गुप्त झाली गंगा. ॥ ८६ ॥ हादशवर्षे भयानक नदी । भोगिळे तिणे शापराब्दीं । मग ते पूरवरूप पावोनी तधीं । तपश्चयी आचरत. ॥ ८७ ॥ यापरी तिणें तया क्षणीं । विफळ मनोरथ जाणोनी । देह टाकी, चेतवोनी अग्नी । परी भार्गववरें न जळे पै. | ८८ ॥ तेव्हां अग्नी तीतें रक्षीत । कांहीं काळें वर्तलेंसे अद्भुत । द्रोणदु:खें द्रुपद जात । योजक उपाघ्याया शरण. ॥ ८९ ॥ द्रोणहननाच्या मिसं । यज्ञ आरंभिला परियेसें । यक्ञवेदी- पासोनी विशोषें । पुत्र, कन्या पं झाली. ॥ ९० ॥ द्वोपदी आणि धष्टयुम़् । तेथ झाले पैं निर्माण । तैसेंची शिखंडी उत्पन्न । संतोषोन अग्न देतसे. ॥९१॥ द्रुपदामनीं आल्हाद थोर । आशीर्वाद देती कहषीश्वर । तेव्हां अंशरीरिणी वदे गंभीर । द्रुपदासी 'सादर ऐक' म्हणे. ॥ ९२ ॥ म्हणे “तिघे झालीं निर्माण । 'षिकृर्प यज्ञवेदीपासोन । ऐक टल्यांचें गुणनामकरण । सभाग्य पूर्ण तूं राया! ॥ ९३ ॥. धृष्टयुज्न वील द्रोणा । द्वौपदी वरीळ पंडुनंदना । शिखंडीहस्ते ग्रेंगानंदना । मृत्यु, जाण भविष्य असे.' | ९४ ॥ तैसें बोलोनी ते क्षणीं । तटस्थ झाली पैं अशरीरिणी । द्रुपद अंतरी आल्हादोनी । गौर- विले क्षी मानी धनी. | ९५ ॥ वैशंपायन म्हणे राजयात । 'शिखंडीजन्म कथिले तूते । आणि भीष्म भार्गवाते । वेरही निश्चिते कथिले. ॥ ९६ ॥ तुझिया प्रश्ननिमित्तेकरून । पुन्हा कथिलें तुजलागोन । आदिपर्वी हें पूर्वकथन । केलें असे तुज राया! ॥ ९७ ॥ असो पुढें भीष्मररपंजर । राया! ऐकें हो- उनी सादर । दाहावा दिन प्राप्त झाल्यावर । घडला विचार, तो ऐके. ॥ ९८॥ सूर्योदयीं खधमोचार । सत्कर्म सारोनी सकळ वीर । गर्जीत वादयगजरें सत्वर । सेना पातल्या कुरक्षेत्री. ॥ ९९ ॥ मार्गशीर्ष कृष्णसप्तमी । दानें देउनी द्विजा नेमी । युद्धासी पातला पराक्रमी । भीष्माचार्य प्रतापे. ॥ १०० ॥ सकळ परि- वारें वेष्टित । बावीस माहारथियांसमवेत । वाद्ये वाजवोनी अलद्भुत । भाट बि- रद वानिती. ॥ १०१ ॥ नव दिवस युद्ध होउन । सैन्यासी गणिलें असे कपाट 7 शाती कनक शणणशतणीचीणी 000 पणा 00 त000000त प १, सर्वसंग्रहपाठ:-न्याजउपजायाजा. २, आकाकबाणी, १२४ शुभानंदकबिकृत [भीष्मपर्व जाण । तीन अक्लाहिणी पांडवसेन्य । मृत्यु पावलं, जाण राया! ॥ १०२॥ पांच अक्षोहिणी कौरवांचें | मेले, म्हणे संजय वाचे । एवे आठ अक्षौहिणी साचें । दोही दळींचें नासले. ॥ १०२ ॥ राहिलें तें सकळही सैन्य । घेऊनि पातले कौरवगण । भौष्माचार्यासी पुढें करून । रणांगणासी पैं आले.॥१०४॥ पांडवीं नमुनी श्रीकृष्णचरण । 'तूं मायपिता, गोतगण । तुझेन आम्ही सुख संपन्न । तूंचि जीवन जीवांचे. || १०५ ॥ सव्य घालोनी प्रदक्षिणा । सेना पातली समरांगणा । नैदिधोक र्थ ते क्षणा । हय जुंपित श्रीधर. ॥ १०६ ॥ वरी चढोनी ठक्ष्मीवर । कर देउनी रथीं सत्वर । पार्थासी चढविला उपर । ठोटिला रहंबवर अतिवेगीं. ॥ १०७ ॥ धन्य धन्य पांडव देखा । भाग्य न वर्णवे सहस्रमुखा । पार्थरथी द्वारकानायका । सारथ्यपणें मिरवे कीं. ॥१०८॥ आपुलिया दासांचें नीच कर्म । स्वयें करीत पुरुषोत्तम । आळस टाकोनी परम । हेरिखें करीत निजांगे. | १०९ ॥ जो शेषशाई आदिनारायण | तो स्हहस्तीं आकळी हयगुण । जो पूर्णब्रह्म अनादी निर्गुण । तोची सगुण पार्थ- सारथी. ॥ ११० ॥ जो शुकसनकादिकां ध्यान । शिव, विरंची ध्याती जया- लागुन । जो रुक्मिणीहृदयाब्जनिधान । तो आनंदघन पार्थरथीं. | १११ ॥ हय हांकीत समरभूमीसीं । सेनाभार चालतां नभासी । घूळी भरली, तेणें सूयासी । पाहातां किरणे न दिसे. ॥ ११२ ॥ शिखंडीसी पुढें करून । वेगें निघाले पंडुनंदन । द्रुपद, पांचाळ, धृष्टयुत् । रक्षिती सर्वही पाठीसी.॥११३॥ मांडिलें थोर युद्धकदन । शिखंडी, 'करीन' म्हणे 'भौष्महनन'! अवित गजरेंकरून । नाद गगनीं न समाय, "आजी मारीन तुजला रणीं, ॥ ११६ ॥ भीष्म नेदीत प्रत्यु त्तर | यावरी न टाकी कदा शर । शिखंडीस म्हणे पाथ वीर । 'तुझे पाठीस मी आहें. ॥ ११७ ॥ सवे कौरव मी आवरीन । तूं घाली भीष्मावरी तीब्र बाण । आजीं सोडूं नको जाण । जीवेंसीं प्राण घे लाचा. ॥ ११८॥ तेव येरीकडे गंगानंदन । पाडीत शारांचा पर्जन्य । गंगात्मजें हाक देवोन । दोनी दळें गाजबिलीं. || ११९ ॥ दाहासहत्त कुंजर । लक्ष पायदळ भयंकर । इतुक्‍यांचा भीष्म संहार । करितां हाहाकार पांडवदळीं. ॥ १२० ॥ ठा ठाई युद्ध मांडलें । कौरववीर सर्वही गोविळे | महा अपशकुन तये वेळे । भी ४१00४00000 0कणणीीणी कटा हकक व टक आय आक कन शेषाला, २, हर्षाने, २. घोड्यांच्या दोऱ्या. ४. हस्तकोशल्य, हाताची चपळाहे ३३ ह्अध्याय] महाभारत. १२५ ष्मालागीं जाणविती. | १२१ ॥ पार्थ म्हणे शिखंडीलागुन । 'भय न धरी, वेगीं सोडीं बाण । आम्ही सर्वही मिळून । तुज भोंवते संरक्ष' ॥ १२२ ॥ दुर्योधनाचीं दैवतें रडती । सिंहासनासमोरें बोभाती । वातघातें मोडोनी क्षिती । छत्र दुर्योधनाचें पडलें. ॥ १२३ ॥ दुःशासन पाहे मुकुर । त्यांत न दिसे आपुलें शिर । दुर्यीधनाच्या बोखटें घरावर । अपवित्र दिवसा धू धू करी. ॥ १२४ ॥ दुर्योधनाच्या स्रिया खप । देखती विधवा स्रिया येऊन । मृत्तिका रक्षा हस्ती घेऊन । ओंटी भरिती आग्रह. ॥ १२५ ॥ मंगळदायक दिव्य शकुन । धमोसी दाविती जय कल्याण । असो भीष्मावरी शिखंडी बाण । क्रोधे टाकीत अतिवेगें. ॥ १२६ ॥ महाप्रळय भीष्म करी । पांडवदळ तेव्हां संहारी । “धर्मी! ऐक' म्हणे ते अवसरीं । देवव्रत बोठतसे. ॥ १२७॥ 'हे मी शर टाकीन जाण । अच्युतपदाप्रती जाईन । तुम्ही अवघे वीर मिळोन । मजवरी शार टाकावे. ॥ १२८ ॥ शिखंडी टाकीत बाण । उगाच सोसीत गंगानंदन । त्यासी आडुनी अजुन । तीक्ष्ण मागण मोकळीत. ॥ १२९ | पांडवदळींचीं रितीं वाहने । बहुत केलीं गॅंगानंदनें । न थारत भौष्माचिया भणें । वीर पळती दशदिशा. ॥ १३० ॥ शिखंडीचे हळवार बाण । लागतां हांसे गंगानेदन । मग दिव्यास्र महादारुण । भीष्मे बाणीं स्थापिले. ॥१३१]॥ तें अस्न देखोनी गहन । शिखंडीआड लपे अजुन । मग देवत्रतें आवरून । निजस्थानीं ठेविलें. ॥ १३२ ॥ कल्पांतींचा भास्कर । तैसा दिसे गंगाकुमर । . मग पार्थ टाकुनी तीव्रशर । सर्वांगी. तो खिळियेला. ॥ १३३२ ॥ भीष्म आं- 'गींचें कवच पुण्यरूप । गळोनि पडलें आपेआप । शिखंडी होवोनी सकोप । दहा बाण सोडिले. ॥ १३४ ॥ ते खडतरले भीष्माच्या हृदयीं । सारथी रथ भदिला ते समयीं । ध्वज घोडे तेही लवलाही । रिखंडीनें मारिले. | १३५ ॥ एकाच बाणघायेंकरून । पांच पांडवांची शिरें छेदून । क्षणांत टाकणार गगानं- दन । परी तें मनीं न धरीच पे. ॥ १३६ ॥ पुढें द्यावया तिळांजळी । एव- ढेच उरतील कुळीं । ऐस जाणुनी हृदयकमळीं । भीष्म न मारी तयांतें. ॥ १३७ ॥ येतां शिखंडीचे बाण । म्हणे 'हे लागती जैसे तृण । हे पार्थाचे बाण परम तीक्ष्ण । शरीर भेदोनी पुढें जाती. | १३८ ॥ प्रसूतिसमयी मूं- गेंद्री देखा । पृष्टी फोडोनी निघे शावका । तैसे पार्थीचे बाण निःशेखा । भेदूनि जात कळेवरा. | १२९ ॥ शंतनुरायाचा वर जाण । सइव्छेनें पावसी 2-1 “02000000000पलण १, आरसा. २. घुबड, २३. बाण. ४. नाजुक, हलके. ५. सिंहीण. सिंहीण वितांना तिचें पोर तिर्चे पोट किंवा पाठ फोडून बाहेर पडते, या लोकवादावर येथें कदीर्चे लक्ष आहे, ६, शरीराला. १२६ शुभानंदकबिकृत [भीलमप्य मरण । म्हणोनी तो ग्रंगानंदन । अवध्य वीर सर्वीसी. | १४० ॥ तंव अष्ट- बसु आणि सप्तक्रषी । गुप्त आले भीष्मापासी । म्हणती 'आतां ज्ञानरासी । सीमा युद्धाची कीं झाली. | १४१ ॥ महायोगिया! वीरा! भीष्मा! । आतां चालावें निजधामा । विमानाहोनी सुत्रामा । सुमनसंभार वर्षती.' ॥ १४२ ॥ तों क्रोध आणि मद, मत्सर । भीष्में टाकिला सत्वर । देव करिती जयजय- कार । तेव्हां नब शर सोडी शिखंडी. ॥ १४३ ॥ पार्थे वीस टाकिले बाण । परी आनंदरूप ग्रंगानंदन । तंब दहाबा दिवस संपूर्ण । झाला, ऐसें पाहिलें. ॥ १४४ ॥ पाथाच्या र्थाकडे पाहून । हृदयीं रेखिलें श्रीकृष्णध्यान । किरीट- कुंडलें मंडित वदन । झळकत स्यंदन दिव्य तेजे. | १४५ ॥ कोस्तुभ, अपार वनमाळा । पीतवसन, कटीं मेखळा । चतुर्भुज, घनसांवळा । हृदयी रेखिला भीष्मदेवे. ॥ १४६ ॥ सूर्यास्तमानीं जाण । भीष्मे स्तवन अपार करोन । वारंवार हरिवदन पाहोन । होत आनंदघन रणभूमी. ॥ १४७ ॥ मग स्म- र्ल पितृवरदा । मुखीं वणीत गुणानुवादा । 'द्वारकाविहारिया! आनंदकंदा ! । पांडवरक्षका! कमळेशा' ! ॥ १४८ ॥ ऐसे अनेक गुण आठवून । हरिरूपी भ्रमरप्राय मन । वारंवार सद्दद होऊन । निहाळीत वदन पुनःपुना. | १४९ | तों सूयीस अस्तमान झाला । तेसा भौष्म रथाखालीं पडला । शरपंजरीं पहु- डला । कंपित झाला भूगोळ तेव्हां. ॥ १५० ॥ सोडावा जों प्राण । तरी थोडें उरलें दक्षिणायन । अंतरिक्षध्वनी शाली पूर्ण । आतांच शरीर सोडूं नको. ॥ १५१ ॥ मग चाप, बाण ते वेळें । भीष्में भूमीवरी ठेविलें । तों म- हर्षी सर्वही धाविनले । भीष्मदर्शन घ्यावया. ॥ १५२ ॥ गुप्तरूपें क्रषी येऊन । भीष्मासी करिती प्रदक्षण । विमानाहोनी देवगण । पुष्पे टाकीत क्षणक्षणा. ॥ १५२३ ॥ इकडे कौरवदळीं आकांत । द्रोणाचार्य, शॉरद्दत । दुर्योधनादी राजे समस्त । शोकार्णवी बुडाले. | १५४ ॥ बाटे बुडाले समग्र। त्रिमुवनीं पडला आंधार । पांडवदळीं आनंद थोर । वाद्यध्वनी एक घोषे, ॥ १५५ ॥ भीमें मारिली आरोळी । दोनी दळीं गडबड झाली । भीष्मा- लागीं पांडवदळीं । शोक करिती सर्वही. ॥ १५६ ॥ 'जो भक्तिज्ञानंवेराग्य- युक्त । जहझ्मचारी जसा शुक, हनुमंत । पुण्यपरायण रणपंडित । ऐसा पुन्हा न होय कीं.! ॥ १५७ ॥ म्हणती, 'जळो हा क्षात्रधर्म । पडला महाराज वीर भीष्म । ज्याचें प्रातःकाळी घेतां नाम । महापातकें भस्म होती.' ॥ १५८ | चिंताम्ींत आहळला कर्ण । म्हणे 'गेलें भीष्मासारिखें निधान' । दुर्योधन १, इंद्र, २, टक लावून पहात. २. शरद्दताचा मुलगा, कृपाचार्य, २२ हध्याय] महाभारत. १२७ आणि दुःशासन । अश्रु गळविती अधोबदनें. ॥ १५९ ॥ कौर पांडव शस्त्रें ठेवुनी । आले भीष्माप्रती ते क्षणीं । पाय मस्तकीं वंदोनी । करिती शोके प्रदक्षिणा, ॥ १६० ॥ धर्म आणि दुर्योधन । कुंदर्फुंदती अधोवदन । नकुल, सहदेव, भीमाजुन । नेत्री जीवन तुळिती कीं. | १६१ ॥ तेव्हां श्री- कृष्ण दृष्टीसी देखून । करीत वारंवार भीष्म नमन। हरी म्हणे 'तूं धन्य धन्य । जासी उद्धरून देवत्रता! || १६२ ॥ तुवां जिंकिले इंद्रियांसी । तूं प्रर्‍्हादासम मज होसी । तूं त्रतस्थांमाजी ग्रती अससी | धन्य तूं एक वशी भारती.॥१६३॥ ऐसा गौरव करून बोलतां । भीष्म म्हणे 'जी दीनानाथा! । समरी प्राण तुज देखतां । जातां, मोक्ष शाश्वत असे. ॥ १६४ ॥ शारपंजरीं देवत्रत । परी शिर खालीं लोंबत । म्हणे 'मज उशी द्या रे त्वरित । शिरासी टेंकण ये- धवां” ॥ १६५ ॥ उत्तम उ्ी आणी दुर्योधन । पाहोनि बोले गंगानं- दन । म्हणे 'पाहा माझं आंथुरण । उद्यी आणुन तैशीच द्या' ॥ १६६ ॥ भीष्में पार्थाकडे पाहोनी । म्हणे 'कृष्णसख्या! मजलागोनी । तूं तरी उद्यी दे आणुनी । प्रीवा धरणी ठोंबती रे!' ॥ १६७ ॥ मग पार्थ गांडीव चढवून । तीन बाणांची तिकटी करून । क्षणमात्रे हर सोडून । ग्रीवा उचलोन सांवरिली. ॥ १६८ ॥ भीष्म म्हणे 'सुठक्षणा ! अर्जुना! । उत्तम उसी दीधली सुजाणा! । बिजयकल्याणबैकुठराणा । तुजला रक्ष सर्व- दाही; ॥ १६९ ॥ खसत्ता खर्ये उत्तरायण । तंववरी मी न सोडीं प्राण” । ऐसें बोलतां गंगानंदन । ऐकोनि धन्य म्हणती सर्व. | १७० ॥ तेव्हां दुर्यो- घन वैद्य आणीत । पाहोनि हांसे देवव्रत । 'मी समरांगणीं झालां मुक्त । आतां वैद्य कासया पै !' ॥ १७१॥ दोही दळींचे रपवर । भीष्मासी आर्पिती प्रजासं- भार । प्रदक्षिणादिक नमस्कार । करोनि जाती खस्थाना. ॥ १७२ ॥ सकळ प्रजा अठरा याती । भीष्मदेवा येउनी नमिती । गांबोगांवींच्या नर, युवती । पाहों येती महाराज तो. ॥ १७२ ॥ भीष्म होउनी तृषाकांत । कौरवांसी उ- दक मागत । तंव ते सुगंध उदक आणीत । न घेची देवब्रत तें तेव्हां. १७४॥ म्हणे 'बोळावा रे! अर्जुन' । तों उभा ठाकला तो येऊन । म्हणे 'सखया! पा- जवी जीवन? । म्हणतां बाण लावी गुणी. ॥ १७५ ॥ भीष्मासमीप दक्षिण- भाग पाहून । धरणी फोडिली भारोनि बाण । भागीरथीचें दिव्य जीवन । कारंजा तेथे लाविला. || १७६ ॥ धार मुखीं पडतां तात्काळ । तेणें सर्वोग झालें शीतळ । जान्हवीतोय औषधी निर्मळ । दुःख सकळ विसरला. ॥१७७॥ अनाचणणाी पणाणी णणाणाण १ णा२णि ण? १, तोदून धरिती, दाखबिती. १२८ शुभानंदकविकृत [भीर्‍मप्व भीष्म म्हणे'रे पार्था! । अमिततेजगुणभरिता! | श्रीरंगप्रिय! सुभद्राकांता ! । धन्य वंश तुझेनीं. ॥ १७८ ॥ दुर्योधन पार्पेकरुनी । खकुळ टाकिलळ जाळुनी | तुम्ही पांच पंडुतनय गुणी । भय नाहीं कांहीं तुम्हांते.' ॥ १७९ ॥ सुयोध- नासी म्हणे देवव्रत । 'अजोनी तरी करीं स्वहित । मित्र करोनी पंडुसुत । सुख- रूप नांदे का.' ॥ १८० ॥ दुर्योधन दुराचार । सहसा नेदी प्रत्युत्तर । असो मग तो गंगाकुमर । नाममाळाजप करी. ॥ १८१ ॥ तेव्हां अर्जुनाचे स्त- वन । राजे करिती अवघे जण । भये आणि आर्श्वयेकरून । कौरव तेव्हां कों- दले. ॥ १८२ ॥ असो यावरी तो महाराज कर्ण । पहावया आठा भीण्मा- लागून । कंठ दाटला नेत्री जीवन । म्हणे 'तुजसीं स्पधा बाढविली.' |१८२३॥ मग डोळे उघडोनी देवव्रत । कर्णांसी करें कुरवाळीत । 'तूं मज भेटलासी येउनी येथ । इतुकेन तृप्त झालों मी. ॥ १८४ ॥ मज नाररदें सांगितलें ये- उनी । कुंतीपुत्र तूं सूर्यवीर्येकरुनी । तूं नीचाश्रयें निदिसी वदनीं । भगवद्धक्तां पांडवां. ॥ १८५ ॥ येरबीं तुजसारिखा पवित्र । उदार सगुण गुणगंभीर । तूं महाराज प्रतापसमुद्र । प्रतिअजुंन दुसरा पैं. ॥ १८६ ॥ तरी तूं पांडवां- कडे जायीं.' । कर्ण म्हणे 'न घडे काळत्रयीं । मज हें वर्तमान सर्वही । पूर्वीच श्रीकृष्ण श्रत केलें. ॥ १८७ ॥ पांडवां सांभाळी द्वारकानायक । तैसा मी कोरवांचा रक्षक । आम्हां क्षत्रियांचे भाग्य देख । समरांगणीं पडावें पैं ॥ १८८ ॥ आतां पांडवांते जिंकीन । कीं समरांगणीं देईन प्राण । माझे अप- राघ भीष्मा पूरण । क्षमा करीं आतां यावरी. ॥ १८९ ॥ मग नमुनी भी- ष्मचरण । स्स्थळा गेला उदार कर्ण । तैसेचि कौर संप्रणे । खशिबिराते पे गेले. ॥ १९० ॥ मग तो श्रीकृष्ण द्वारकावासी । भीष्मासी म्हणे हृषीकेशी । 'शिष्यावीण गती कोणासी । नाहीं, तरी वचन ऐक. ॥ १९१ ॥ तुजप्रती मंत्रास्रविद्या आहे । ती पार्थासी अर्पी पाहें । सच्छिष्य अर्जुन नरावतार हें । म्हणोनि सांगणें तुज वेदमतें.' ॥ १९२ ॥ ऐसें बोलतां श्रीकृष्णरायें । मग पार्थासी बोलाविले भीष्माचार्य । मंत्रास्रविद्या सर्व पाहें । अजुनातें दिधली. ॥ १९२ ॥ भीष्म म्हणे श्रीकृष्णातें । 'त्वां अंगीकारिलें पांडबांतें । तरी राज्यीं स्थापिल्या धमात । लाहस्तें क्रिया करवी माझी. ॥ १९४ ॥ धर्मराज तो माझा प्राण । कीं धर्ममार्गे याचें वर्तन । तूं कौखांचें करिसी हनन । तें बर्म गहन मी जाणें. | १९५ ॥ युधिष्टिरप्रतिष्टापन । साधूचे करिसी प्रतिपा- लन । अवतरलासी मधुसूदन । दुष्टदेंडन करावया.' ॥ १९६ ॥ ऐसी ऐकोनी मडाडाडाडाडवाडडडड कड तकडला डत वडडावाी - गा 0 णन 022“. १, हें भाषण मुळांत नाही. २. हे भाषण मुळांत येथे नाहीं. . २२ अध्याय] महाभारत. १२९ भीष्मस्तुती । प्रसन झाला लक्ष्मीपती । म्हणे 'भीष्मा! घेई वरदोक्ती । अक्षय मुक्ती तुज होऊ.'॥१९७॥ भीष्म ह्मणे 'कमलापती! । त्वां वर दिधला मजप्रती। तरी पूर्वी कोणासी जाळिली क्षिती । मज तेथें यदुपती जाळूं नको.' ॥१९८॥ 'बरवें' म्हणोनी जनार्दन । भीष्मासी दिधलें भाकदान । हें पुढां सांगिजेळ तु- जलागोन । शांतिपर्वी जाण राया! ॥ १९९ ॥ भीष्मस्तवराज, अनुस्मृती । सहस्रनाम, धर्मनीती । धर्गभीष्मसंवादोक्ती । श्ांतिपर्वी सर्वही कथिजेळ. |॥ २०० ॥ भक्तांमाजी भक्त परम । भागवतीं जयाचें नाम । जयामुखींचें सहस्रनाम । पठन करितां जन उद्धरती. ॥ २०१ ॥ त्रतियांमाजी श्रेष्ठ ग्रती । ब्रह्मचर्य चालविले तृपतीं । ऐकतां परमाश्चर्य चित्तीं । करीत भूपती जन्मेजय ॥ २०२ ॥ 'शूरांमाजी समथ शूर | तो हा भीष्म' म्हणे व्यास योगींद्र । “नैराश्य भागवतीं प्रियकर । वचन यदुवीर पाळी ज्याचें.' ॥ २०३ ॥ संजय म्हणे धृतराष्ट्रासी । 'आजीं पडला भीष्म रणासी । पूर्ण पराक्रमी कौरवांसी । ज्याणें दश दिन रक्षिले. ॥ २०४ ॥ रेकतां संजयाची वाणी । प्रज्ञाचक्ष शोक करी ते क्षणीं । गांधारीही म्हणे आक्रोशोनी । 'न बांचती कोणी पुत्र माझे. ॥ २०५ ॥ धृतराष्ट्र गांधारी करिती शोक । म्हणती 'भीष्माऐसा गेला देख | याहीहुनी काय काय आणिक । देखणं आम्हांसी, नेणों की. ॥ २०६ ॥ शोक १. शरपंजरीं खिळलेल्या भीष्मानं जी भगवत्स्तुति केली, तिला भीष्मस्तवराज असें म्हणतात. हा स्तवराज शांतिपवीतील राजधर्माच्या ४७ व्या अध्यायांत आहे. २. हें विष्णुस्तुतिविषयक प्रक- रण अनुशासनपवीत दानधर्मोत आलें आहे. ३. हें विष्णुसहस्ननाम होय, हे अनुशासनपवीत दानथरमांच्या १४९ व्या अध्यायांत आहे. स्तवराज, अनुस्मृति व विष्णुसहस्रनाम या प्रकरणांचा समावेश पंचरलगीतेंत होतो. येथें एक गोष्ट लक्ष्यांत घेण्यासारखी आहे, ती ही कीं अनुस्मृति ब विष्णुसहस्रनाम हीं दोन्हीं प्रकरणें अनुशासनपबोतील असून तीं येथे शांतिपवीत आहेत, असे म्हटलें आहे. यावरून अनुशासनपर्वे स्वतंत्र न गणितां, शुभानंद त्याचा शांतिपर्वोत अंतभोव करितात हे उघड आहे. आमच्या जवळील एका संस्कृत भारती पोथींतही दानधमे हे प्रकरण अनुशा- सन पर्वातील न समजतां शांतिपवीतीलच गणिलें आहे. कारण त्या पोथीच्या मुखपृष्ठावर व आंतही मुख्यमुख्य अध्याय किंवा आख्यानें यांच्या समाप्तीच्या वेळीं “शांतौ दानधमेः' असे शब्द आहेत. ही व्यवस्था एका दृष्टीने सयुक्तिकही आहे, कारण भीष्माने धमोला राजधमे, आपडमे, मोक्षथमे ब दानधर्म यांचा उपदेश केला आहे, तेव्हां या सबीचा समावेश एके ठिकाणीं एका पवीतच होणें साहजिक दिसतें. मुक्तेश्वरांनींही शांतिपवे व अनुशासनपर्वे हीं दोन्हीं पर्वे मिळून एक पवे गणले असावें, अशी शंका घेण्यास पुष्कळ जागा आहे. यासंबंधे मुक्ते्ररकृत आदिपवे, ओव्या ११६- ११८ व काव्यसंग्रहांतील मोरोपंती शांतिपर्वाच्या प्रस्तावनेतील टीप पहा. ४. राजधमे, भापद्धमे, मोक्षपमे व दानधमे यांचा उपदेश. ५. निराशपण, निरिच्छपणा, कामनारद्वितत्व, १७ झु० क० म« भी? १३० झुभानंदकबिळृत [भ्रीप्मपर्व करावया सर्वार्थी । आम्ही धांचलासे निश्चिती | यदर्थी सांडोनी गेली सत्यवती । बद्रिकाश्रमी लुषांसहित.' ॥ २०७ ॥ ऐसियापरी करितां शोक । मग विदुर संजय म्हणती 'देख । राया! नश्वर सर्वेही लोक । यया मृत्युभुवनीं स्य पै. ॥ २०८ ॥ आणि सर्वांसी जन्ममरण । वारंवार होतसे जाण । ऐसियासी तू विवचक्षण । राया ! शोक किमथ करिसी! ॥ २०९ ॥ भीष्में पराक्रमें जिंकिले शूर । आणि श्रीकृष्णासी केला चक्रधर । ऐसा पराक्रम केल्यावर । मरतां स- त्वर मुक्ती होय. ॥ २१० ॥ ऐसा क्षत्रियांसी रणांगणी । बोलिला धर्म म्हणोनी । घर्मयुद्धी गॅंगानंदन हानी । पावतां, मृत्यु तो नव्हे. ॥ २११ ॥ ययापरी अनेकदृष्टांते । संबोखिलें धृतराष्ट्रगांधारीतें । येथोनी भीष्मपर्व निश्चितें । संपूर्ण म्हणे संजय. ॥ २१२ ॥ जन्मेजयासि म्हणे वैशंपायन । ररपंजरी पडला गंगानंदन । रात्री होतांचि, बोलिला वचन । श्रीकृष्णासमवेत तेघबां.॥॥२१३॥ म्हणे सर्वही श्रवण करा । आतां दक्षिणायन होय जों पुरा । तों काळ प्राण न सोडीं निधीस । पाहेन युद्गासी सकळांच्या. | २१४ ॥ इतकियांत उत्तरा- यण । होईल, तेव्हां सोडीन प्राण । हरिइच्छे मुक्तीस जाईन | पुढें जनार्दन भे- टतां. ॥२१५॥ आतां करितो मी हरिस्मरण । मज विक्षेपन करावा म्हणून । ऐकतां मग पांडुनंदन । स्थाणुकेश्ररीं रक्षिळा. | २१६ | गूढ स्थान निर्मानि ते क्षणीं | भीष्म रक्षिला तया स्थानीं | रक्षक विचक्षण ठेवोनी । गेले खस्थानीं पां- डव.॥२१७॥ वारवार समाचार घेती । पंडुनंदन तया क्षितीं। ऐसं क्षणक्षणी येउनी प्रीती । जाण भेटती भीष्मासी. ॥ २१८ ॥ येथोनी भीष्मपर्वेसमाप्ती । झाली जन्मेजया रृपती ! । नैमिषारण्यीं कषीप्रती । सूत सांगे कथा हे. || २१९ | ऐकत चारी अध्याय । यया भीष्मपर्वाचे होय । ते हे तेतीस अध्यायी अ- न्वय । भावार्थ भावार्थ काढिला. ॥ २२० ॥ पुढां लागलें द्वोणपर्व । येथोनी १. त्या ठिकाणीं. २. संस्कृत भारताच्या छापील पोथीत भीष्मपर्वांचे एकशे बावीस (१२२) अध्याय आहेत. २. आमच्या जवळील भीष्मपवाच्या हस्तलिखित प्रतींतील उपसंहारात्मक ओव्या येथील ओव्यांहून अगदीं भिन्न आहेत. परंतु त्या महत्वाच्या असल्यामुळें येथे सबंध देत आहोंः--तें द्रोणपर्वीचें कथन । पुढां ऐकोत सज्जन । खुबानंत केळे नमन । संत श्रोतेयां आवडी. ॥ सदुरुविशवंभरळूपा गहन । यालागीं संतसभे आला दीन । कथिले श्रीकृष्णलीला- कथन । भारत गन त्रेलोक्यीं. ॥ तयामाजी भीष्मपर्व । आत्मशान अपूर्व । पुढां द्रोणपवे, परिसा सर्व । माटकलीला दरीची. ॥ गौराष्ट देशामाजारी । गोकणपंचक्रोशाभीतरी । शके सोळाशे अट्ठथायशीं उपरी । मास सप्त लोटले. ॥ अंकवला नाम पुरी । छोंडण्यगोत्री पिकला नाम उप- धारी । संतक्रपेने साचारीं । पक्त संसारी जाहलो. ॥ श्रीम्ञांगीशकुळदेवकृपा । होतां, प्रकाश झाला ज्ञानदीपा । गेल्या जन्ममरणखेपा । संसारतापातीत झाला. ॥ ब्षोर्यकारभारकरनंदिनी । ३३ भध्याय] महाभारत. १३९ संपलें भीष्मपर्व ! जे होय अपूर्वा अपूवे । सात्विक अनुभव जाणती. ॥२२१॥ हें पर्व वाचितां, श्रवण करितां । शत्रुक्षय होती तत्वता । संपत्ती, संतती, श्रवणी आर्तता । अंतीं सायुज्यता प्राप्त होय. ॥ २२२ ॥ ब्राह्मणासी विद्या प्राप्त । क्षत्रिया आगळें शूरत्व । वैश्यासी धन अद्भुत । इच्छिलें पावत शूद्रही.॥२२३॥ श्रवणें होय रोगहरण । स्त्रियांसीं सौभाग्य संपूर्ण । ऐसें बोलिला वैशंपायन । महासत्कारण पव हे. | २२9 ॥ प्रभुविश्वंभरप्रसादे । श्रवणेंद्रियां निघती दोंदे । शुभानंद प्रेमानंद । संतचरणीं विनटला. || २२५ ॥ इति श्रीमन्महाभा- रते । भीष्मपर्व सभाग्य श्रोते । ब्यासोक्त ऐकतां, निश्चितें । तरती श्रोते संसा- रभव. ॥ २२६ | " पगणाप२0”0? शण ते अनंतसांगरीशधर्मपत्ी । ज्ञानकी या नामे जननी । तिचे गभी देहजन्म. ॥ यालागीं सुवा- नंतासी । माता ज्ञानकी निश्चर्येसीं । हरिनामध्वज उभविला वंशी । सदुरुविश्वंभरप्रसादे. ॥ हें मद्वाभारत महृदाख्यान । कथा भीष्मपवे पुण्य पावन । श्रवण पठ्णे प्राप्त विष्णुपदभुवन । कृपा पूर्ण गुरूची. ॥ ढ्य॒यसंवत्सर, आश्रीनमासीं । मंदवार, शुद्ध प्रतिपदे दिवशीं । पूर्ण केलें भीष्म- पर्वासी । देवालयीं कल्शाच्या. ॥ संतश्रोतेयां नमस्कार । मी अनाथ तुमचा किंकर । कांही न्यूनाधिक अक्षर । झालेया क्षमा करा. थम, अर्थ, काम, मोक्ष । कथा श्रवणें प्रत्यक्ष । जैसें पूर्ण- ब्रह्म भेटलें पाथीस । तैसाचि भेटेल श्रोतेयां. ॥ नाना तीथी क्षाळितां काया । वरील मळ जाईल ल्या । मनोमळ जळखाने विल्या । सर्वेथाही न जाय. ॥ तरी भारतकथाश्रवण । होय संसार- मळनाशन । ऐस व्यासक्रषीचें वचन । विस्तारेंसीं बोलिलों. ॥ भारतस्य समुद्रस्य । ऐसें व्यासवाक्य प्रत्यक्ष । मिती नाहीं समुद्रजळास । तैसें पुण्य भारत ऐकतां. ॥ भाश्रम, याग, तप, दान, तीथे । तया पुण्यासी होय गणित । परि भारतश्रवर्णे अगणित । स्वयें भगवंत बो- लिला, ॥ अठरा पुराणीं भारत नाहीं । हा केवळ वेद म्हणवी, पाहीं । जेथ क्षानोपदेश स्वमुखे शेषशायी । कृष्ण करी पार्थाते. । ऐसी भारतमहिमा वर्णितां । शेषासही अंत न लागे सवेथा । खुवानेत चरण वंदी संता । सभाग्य श्रोते यांचे आवडीं. ॥ शति श्रीमन्महाभारते भीष्मपवणि प्राहू- तटीकार्यां एकत्रिशत्तमोष्याय:. | पृष्ठ. | पद्य. १ टी. २ ३ ४५ षद ७५ ६ टी.१ टॅ ५० १० १ १ १ ३ “1 १ . | ४५ 2) ५६ १४ ३ १६ , ३३ १७ । ४३ क 1. २१० ।' १०४ | । 1 | (१) शुभानंदकृत भीष्मपर्वातीठ शुद्धाशुद्ध, पाठभेद, अधिक टीपा वगेरेंचें परिशिष्ट, स्पष्टीकरण. ही टीप चुकीची आहे, कारण हे श्रीधरखामी भागवतटीकाकार होत. रामविजय, हरिविजय इतल्यादि प्राकृतम्रंथांचे कर्ते नाझरेकर श्रीधर नव्हत-कांकीं (१) शुभानंदानीं ११ वे ओवींत संस्कृतग्रंथकारांची नांवे देऊन १२॥१३॥१४ या ओव्यांत प्राकृतग्रंथकारांचीं नांवें दिली आहेत. तेव्हां ११ व्या ओवींत प्राकृत कवि श्रीधर यांचा एकद्याचा उद्लेख होणें संभवनीय नाहीं. (२) शिवाय 'टीका चतुर जयाची' हें विधान प्राकूतकवि पांडवप्रताप्रकार श्रीधर यांस लागू पडतच नाहीं. रामदास, वामनखामी, केशवस्वामी, शिवरामखामी या संतांचीं नांवें आलीं आहेत, यावरून शुभानंद यांच्या मागूनचे असले पाहिजेत, परंतु ते प्राकृतकवि जो श्रीधर याच्या मागून झाले, असें या ओवीवरून म्हणतां येत नाहीं. 'पीतवास' या ऐवजीं 'परिपिता? हा योग्य पाठ. “विषोदक' ऐवजीं 'विषमोदक?' वाचावे. ही टीप सवसंम्रहांतील टीपेप्रमाणेंच दिली आहे. पण ती चुकीची आहे. 'गुरूदरजांचे' याचे ऐवजीं “गरोदर ज्याचे' असा योग्य पाठ. सबंध ओवी:-गरोद्र ज्याचे मंदिरी । तेथेंचि असावी हे सुंदरी । प्रसूत झालिया, दुजे मंदिरी । जावें तिणें ममाज्ञे. ॥ “बेंडू' याऐवजीं 'चेंडु' वाचावं. “तीनीं' ऐवजीं 'तीन्ही' पाहिजे. मकररकसब, कपट, कोंडळ. हा शब्द आरबी भाषेतील आहे. “अवघे? याऐवजी 'आघवे' पाहिजे. कारण या ओवींत 'वे'चं य- मक आहे. “शिष्य येथे 'लॅजय? हा अन्यपाठ. 'मातापिता' याऐवजीं 'कुंती माता? ह्या पाठ अधिक योग्य आहे, कारण या वेळीं पांडु जीवंत नव्हता. 'वाढितां तिथी? याऐवजी 'वाढितसां' असाही पाठ आहे. “नये? ऐवजीं न यें! वाचावे. “खकु (१)? याऐवजी 'खड्ड' पाहिजे. “कराव्या? ऐवजीं 'करावा' वाचावे. राहिला कथार्थ करावार्बाकीची कथा सांगावी किंवा ऐकावी, पृष्ठ, | पथ, स्पष्टीकरण. “तांत्र अनामा' याऐवजी 'ताम्रनामा? हा योग्य पाठ. “राज्यभोग सुखें' बद्दल 'राज्यभोगसुखे' वाचावे. हरिखे्हर्षानें, आनंदानं. “'ठाकितां' एवशीं 'टाकितां) हा योग्य पाठ. 'सांडितां' असा पाठभेद, 'खुधोषमणिपुष्पक' याऐवजी 'खुधोष, मणिपुष्पक' असें पाहिजे. 'र॒मा कों उमावर? यांतील 'वर' शब्दाचा संबंध 'रमा! या शब्दाकडेही आहे. ही रचना लक्ष्यांत ठेविण्यासारखी आहे. इंग्रजींतही अशी रचना आढळते; उदा० 1115 ४90010-दयाते 11000९-11-]". “अभिगर्भी' याऐवजीं 'अभिगर्भी' असा निरनुस्वार पाठ अधिक चां- गळा; कारण धृष्टयुत्र हा अमनिप्रसादानें यज्ञकुंडांतून झालेला होता. 'वीजूशीं' यांत “वीज? याची प्रथमा 'विजू' करून, मग तृतीयेचा प्रत्यय 'शी' लाविला आहे. कृष्णसअजुंन. “ह्री !” याऐवजी 'हरी' पाहिज. ह्रीऱहरीकडून. “तव? बहल “तंव? पाहिजे. वनंसवनांत. हा सप्तम्यर्थी तृतीयेचा प्रयोग आहे पांडव ते पेडूचे पुत्र । धमेभीमादी पे ॥ याऐवजी अन्यपाठ-याँडव बिगे! ऐंबंली 'येरे' झसा पाठभेद. 'तेणें पर्वेताश्र सोडिले' याऐवजी “तों येर स्मरे पर्वतास्र* असा पाठभेद टाकिले'बद्दल अन्यपाठ 'ढाळिले. “तया अवसरीं” याऐवजी अन्यपाठ “तयासरी,' “पंडुतनुजु' याऐवजीं अन्यपाठ 'माद्रीतनुजु.' हाच पाठ अधिक चां- गला आहे. कारण येथे सहदेवाचा संबंध आहे. » | ४५७ | “तयाची? ऐषजीं 'आतां माझी? असा अन्यपाठ, ७: “अठरावा? ऐवजीं 'सतरावा' असा. अन्यपाठ, 'सतराबा' हा पाठ अधिक चांगला आहे, कारण दुःशासम खरोखर १ ७व्या दिवशींच मारला गेला होता. » । प२ "सातःऐवजीं 'शत' असा अन्यपाठ | ५ आसपास ऐवजीं अन्यपाठ 'असमद्वास | ५५९ उसळती' ऐवजीं अन्यपाठ “तुटती, ,, | ६३१ | 'रणकंदळ' ऐवजीं 'रणखंदळ' असा अन्यपाठ. १०१ १११ ११७ २९ काक स्कल व ६७ व ६८ या ओव्यांचा कम एका हस्तलिखित पोथींत उलट आहे; व तसा क्रमच अथौशीं सुसंगत दिसतो. “आपटी? ऐवजीं अन्यपाठ 'आफळी.” “तया? ऐवजीं 'यया' असा अन्यपाठ, राक्षस पें कुळेंस्राक्षसकुळें पे. ही रचना फारच चमत्कारिक आहे. तुम्हीं गेलेंस्तुम्ही गेलांत. येथील क्रियापदाचें रूप चिन्य्य आहे. “भग? ऐवजीं “भंग? पाहिजे. उळ्लकाहातीं पाठविलेला निरोप जसा आुभानंदकृत उद्योगपवीच्या ४८ व्या अध्यायांत, तसा या भीष्मपर्वातही तिसऱ्या अध्यायांत आला आहे. मात्र येथें तो संक्षिप्त रीतीनें दिला आहे. (ए०१० ओ०३-१० पहा.) “बमन? हा शब्द पुल्लिंगी योजिला आहे. “तव ऐवजीं “तव? असें निरनुखार पाहिजे. निरनिराळ्या ग्रंथांत जे रावणाचे वंशवृक्ष दिले आहे, त्यांत बरोबर भेळ नाहीं. कुबेर हा पुलस्तीचा मुलगा व रावणाचा भाऊ असें वणेन आढळतें. तेव्हां राबण हा एलस्तीचा मुलगा ठरतो. परंतु बऱ्याच ग्रंथांतील वेशाबळींत तो पुलस्तीचा नातू असें सांगितलें आहे. कांहीं ग्रंथांवरून तो कुबेराचा भाऊ तर कांहींवरून तो त्याचा पुतण्या होतो. भारती रामा- यणांतील रावणवंशवृक्षावरून पुलसीला दोन मुलगे होते, एक विश्रवस्‌ ब दुसरा वैश्रवण (स्कुबेर) व विश्रवसाचीं मुलें रावणकुंभकणीदि भावंडे. अध्यात्मरामायणावरून पाहतां पुलस्तीचा मुलगा विश्रवस्‌ व वेश्रवण (स्कुबेर), रावण, कुंभकर्ण वगेरे सवे त्या विश्रवसाचींच मुले, एकंदरींत मूळांतील 'पौत्र' हा पाठ चूक नसून, सयुक्तिकच आहे. दोन्ही पक्षस्दोन्ही वुळें, मातूकुळ व पितृकुळ. (२) शुभानंदकृत भीष्मपर्वांची छापील प्रत व एक हस्तलिखित प्रत यांतील तफावतीचे परिशिष्ट. हस्तलिखित पोथी. _ छापील प्रत. ----ऑॅलकसशित विषय. ० गोरा. भध्याय.. ओव्या. 'अध्याय. ओव्या. या ८. 0. | क । व 1 | | ५ १-२० मंगलाचरण, विषयप्रस्ताव. ...! १ ५१-२० | ).-_ २ १-३ | जन्मेजयप्रश्न । १ ' ११-२३ |ओव्या एकच. २ | इ-१३ दुर्योधनाचा गावल्गणीच्या मार्फत | | धमोस निरोप. कृष्ण शिष्टाई. | | पतकरतो टि . १ ' २४-२७ ओव्या निराळ्या. २ । १४-१०२ कृष्णाचे विदुरग्रहीं उतरणें, कृष्ण- | | विदुरसंवाद, कृष्णशिष्टाई.... « : ० २ ।॥१०३-११५ कृष्णदुर्योधनसंवाद, कृष्णास बां-. | धण्याचा दुर्योधनाचा बेत ृ | दु्योधनगवेहरण, ... ...| १ र्‍रे ८-३० | ओव्या निराळ्या. २ ।११६-१३८ कृष्णाचा दुर्योधनास उपदेश, दुर्यो- धनदर्पाक्ति, कृष्णकर्णसंवाद. . ० | ० ३ । १-२ ।जन्मेजयाचा अलुनाच्या कपि- ध्वजत्वाविषयीं प्रश्न, या प्रश्ना- बद्दल त्याची स्तुति ...। २ | पेटे ओव्या एकच. ३ ३७३ ।अजुनाच्या कपिध्वजत्वाची पूव- पीठिका.. ... ... २ । ३-७३१ ओव्यानिराळ्या, डं १-७ कृष्ण धमाला शिष्टाइची हकोकत कथाभाग एकच, सांगतो. ... ,। १ । ३१-३३ ओव्या निराळ्या. ४ । १०-४२ त्यावर भौमादिकांचे भाषण, युद्ध । _ निश्चय, पांडवपक्षीय राजे ० ० ४ | ४३-४४ कृष्णाच्या संमतीनें पांडवदळ इंद्र । प्रस्थीं येते क्क ळे त? देव ४ । ४५-४९ युद्धस्थान ठरवा म्हणून पांडवांचा दुयीधनास व दुर्योधनाचा पांडवांस निरोप ० क. ४ ० ० ।पांडव कुरक्षेत्री आले, हं ऐकून को व ।_ रवही दळासह येतात. ...। १ | ३५-४१ ।*७1८ओव्या मा- ४ । १०-६९ शेतकऱ्याची गोष्ट, युद्धभूमिनिश्वय.| १ ।४२-६१* त्र साधारण जुळ- तात, बाकीच्या भिन्न आहेत. क- थाभागांतही ज- | रासा फरक आहे हस्तलिखित पोथी. अध्याय. ओव्या. .$ 1. ० प षद षु ७६-१३६ ७“ १-२७ विषय. ह शि यवा ७०-७५ 'पांडवसेन्यवणन. बभ्रीचा इतिहास. दुर्योधनाचा पांडवांस उळूकाहातीं निरोप व ल्यास त्यांचे उत्तर. कोरवदळगणना; दु्यौधन कृष्णाचे . साहाग्य मागतो;व कृष्णाने शास्त्र न १७-७९ 1." १-१८ | क १८ शु० धरण्याची प्रतिज्ञा केली असल्या- मुळें, छप्पन्न कोटी यादवांसह ब- ळरामाचे साहाय्य पसंत करितो. बभ्रीचे आगमन व त्याचा भीम- हस्ते वध. ... ... कृष्णाच्या युक्तीने बळरामाला ब्राह्मणहृत्या घडते व तो पृथ्वी- प्रदक्षणेस निघून जातो. संजयास दिव्यदृष्टिदान. पांडवांची युद्धाथ तयारी, कृष्णाच्या अर्जुनसारथ्याविषयीं प्रश्न. कृष्णाच्या अजुंनसारथ्याविषयीं खुलासा. कौरवपांडवदळें युद्धास उभीं राह- तात, अजुनाचा युद्धोत्साह. कोरवदळाचें वर्णन. ... ... युद्धारभींचें भीष्मभाषण, युयु- त्सूर्चे पांडवांकडे येणे, कौर- वीस अपशकुन... > क० म० भी? , छापील प्रत. | न रा; गाद ओव्या. १ | ६२-९२ ओव्या निराळ्या, | मतलब एक. १ , १7१२ ०“ ७० , ० ३ । १३-४२ २॥३ओव्या मात्र - जुळतात. बाकी- च्या भिन्न, पण : कथा एकच. ३ & ४३-७६ निम्मेहून अधिक ओव्या जुळतात. ३ ७७-८६ . डं १-२२ दोनतीन ओव्या मात्र जुळतात. बाकीच्या भिन्न. २३-१०४ सुमारे २५ओव्या जुळतात; इत- रांत बरेंच शब्द- साम्य आहे; प- रंतु ला अक्षरराः मुळींच जुळत नाहींत. ण्ट | ४. ११५-१२१ ५ ' १-२८ ओव्या एकच, मात्र छापील प्र- तींत १०ओव्या अधिक आहेत. ३ | २९१६१ | हस्तलिखित पोथी. शि प्ला प्रत न्याय, ओव्या. अध्याय ओव्या २५ १-१४ जू दुर्गादशेन, वर प्रदान ५ | ६२-६८ ओव्या निराळ्या. ० | ० !युद्धारंभ, गीताप्रस्ताव.... ... | न र र ७ । १९-१०३१ गीता अध्याय १ ला..., ...| ६ | ७९-५८ ओव्यांत मुळींच मेळ नाहीं ८-१२ सबंध, गीता अध्याय २-६, ,., ... | ७-११ सबंध. एकही ओवी ज मत नाहीं १३-२४ संघ, गीता अध्याय ७-१८. ... १२-२३ सबंध. ओव्या तंतोतंत जुळतात | | ढे १ | गीतामाहात्म्य, धर्मे व अजुन यु- | द्वारंभी भीष्मादिकांस भेटतात, २४ १-३१८ | २५ । १५-५७ 'ठृष्णाझा उद्लंघिल्यामुळे लंकेचा || २६ । ५३-६६ व्या अगदीं भीमाने फेकलेल्या गजशवांच्या योगानें नाश, बिभीषण व मं- दोदरी कृष्णास शरण येतात. | ओव्या साफ २७ ५-१२ । निराळ्या; मात्र २८ | ९-३४ | मतलब एक, १५ | ५८-६८ ब्रह्मा व सावित्री यांचा संवाद, ० ० 'संकुलयुद्ध. ० ० २४ । ३८-९९ छापील प्रतींत प्र- त्येक दिवसाचे | युद्ध स्पष्टपणें व- | णिलें आहे. ह- | स्तलिखित प्र- | | तींत प्रत्यक दि- | , वशी घडलेल्या गोष्टी स्पष्ट नि- रनिराळ्या न द्तां, क तेक सर्व प्रकारचे यु- द्वप्रसंग एकद- मच देऊन, अ- शा प्रकारें आठ दिवस युद्ध चा लले असा मोध म शेरा आहे हस्तलिखित पोथी | अध्याय. | ओव्या लन ६०-८२ २ * ब संकुलयुद्ध. ... ८३-८६ १ भीमाबरोबर न लढण्याविषयीं २५, व द्रोणाचा कोरवांस उपदरा व ८९-१०२| ) पाथभीष्मयुद्ध २५ ।१०३-११२ दुर्योधनभीष्मसंवाद, भीष्मप्रतिज्ञा २६ | १-४ (दुर्योधनाचा शरण येण्याविषयां पांडवांस निरोप व भीमाचे उत्तर, मया ५-९७ ।संकुल्युद्ध; भीमदुर्योधनदंद्र. . ० * सं कुलयुद्ध क ००५ ००७ ०५ | ० दुर्योधनशकुनिकणाचा संमंत्र, भी- प्मदुर्योधनसंवाद, भीध्मकृत करणेनिंदा र “धा द्र भीष्मकृत अजुनगोरव, नि- वाणयुद्धाची तयारी. .... भीष्माचं दुर्योधनास आश्वासन २६ १०१-१११ २७ 0 व्ष | सबध ।परशुरामकथा. ... ० ० ।नवमदिन-युद्ध, भीष्मप्रतिज्ञा.... ३० | सबंध | शिखंडीजन्मकथा. सबंध र शी । ददमदिनयुद्ध. ... छापील प्रत, |. हो तती) शेरा, अच्याव ओव्या. र ढ हस्तलिखित प्र- २६ | ४४-५२ , तींत बऱ्याच , आहेत;परंतु छा- . पील प्रतींतील बहुतेक ओव्या जुळतात २६ | २९-४३ 'ओव्या एकच २८ १-८ ओव्या जुळत नाहींत. 9 ० | र! १३-९४ ओव्या बहुतेक ३५-६३ | जुळतात. १-१०४ १-१७ कांहीं ओव्य़ा जु ी 7” . १८-९६ ळतात:छापीलप्र 4१ तींत कांहीं ओव्या भै फाजील आहेत ] | ३२-१२६ दोन अध्याय मि- सबंध ' ळून तंतोतंत जु- ळणाऱ्या ओव्या । सुमारें २५ नि- घतील.बाकीच्या अगदींच निरा- सबंध । ळ्या. मतलब- १-९७ । मात्र एक. ९८-१५० | ओव्या निराळ्या. "५ नमा हस्तलिखित पोथी, । छापील प्रत, अध्याय.) ओव्या, अध्याय. ओव्या. | प ट्र 11 )-) ६) ओव्या निराळ्या. ३१ । १६-३१ भीष्माबद्दद शोक व जय झाला | २२ २०४-२१२ | म्हणून पांडवांचा हषे. ० | ० भीष्म शरपंजरीं पडले असतां | त्यांस कौरवपांडव वगरे भेट- ण्यास येतात, अजुन भीष्मांस | बाणाची उशी करून देतो व | . पाताळची भोगावती आणतो; | भीष्मकृत पांडवस्तुति. ... | ३३१ |१६२-१८२ ७ ! ० भीष्मकणे यांची भेट.... ...! ३२ |१८३-१९० ३११ | ११-५० ।भीष्मकृष्णसंवाद व भीष्माचे गु- | णानुवाद. ... ... ...। ३३ १९१-२०२ ओव्या एकच. ५१-६१ ।कौरवांचे पुढील बेत. ... ... ० ० | ११ | ६१-७९ उपसंहार, ... .., ...| ३३ २१२-२२६ ओव्या निराळ्या. (३) भीष्मपवांच्या हस्तलिखित प्रतींतील २९ व्या अध्यायांत भीष्म पतन पावले, त्या वेळी उपसंहारात्मक ज्या ओव्या आहेत लांचा उतारा. अने तचर “भीष्ममुक्तिप्रदायक' । ऐस अशोत्तरीं नाम एक । कथा श्रद्धे जे ऐकतील लोक । सायुज्यता पावती. ॥ धर्म, अर्थ, काम, मोक्ष । भारत एकतां प्रयक्ष । तयामाजी भीष्मपव मुक्ष । ऐसें श्रोतीं जाणिजे. ॥ येथ पार्थासी जीवन्मुक्ति । भीष्मासी सायुज्यपदप्रा्ति । गीता बोलिजे दीनोद्वाराथी । सेतु भवपूरीं बांधिला. ॥ तया सेतुपंथें जो गेला । तो संसारसागरीं तरला । अन्य मानी तो बुडाला । ब्रह्मकल्पपरियंत.॥ यालागीं साधूंचे संगती । गीतार्थ बरवा धरिते चित्तीं । त्यासी एक छोकश्रवणें मुक्ती । खय श्रीपती बोलिला. ॥ सोपि मुक्तः थुभान्‌ लोकान्‌ । ऐसें बोलिला श्रीभगवान्‌ । अन्यथा मानी तो अज्ञान । नरदेही पाषाण हरिद्रोही. ॥ संस्कृत अथवा प्राकृत । सुवर्णकुंभ रोप्यकुंभ निश्चित । रस एक हरिनामामृत । तृप्ती सारखो भोक्तेयां. ॥ संस्कृत अर्थ विरळा जाणे । तरी जन उद्धरती कवणें गुणें? । म्हणोन श्रीनारा- यणें । प्रगट केलें प्राकृत. ॥ प्राकृत ऐकों नये जे म्हणती । ते विष्णुद्रोही दैत्य होती । पा- षांडी ते भाविक भक्त नव्हती । अधोगती पें गेले. ॥ भक्तीचेनी आथिलेंपणें । दैत्य राक्षस वेष्णव म्हणे । श्रोते हो! तुम्हांसी काय सांगणें? । ते बिभीषण प्रऱ्हाद. ॥ म्हणोनि कुळम- ताभिमान । करितोची जीव अज्ञान । येथ भक्ति श्रवणकीतन । भाषाभिमान धरूं नये. ॥ छप्पन्न देश, छप्पन्न भाषा, । संत वर्णिती एका जगदीशा । भाषा दूषी तो उन्मत्त म्हसा । सराचि जेसा धांवत. ।॥। अथवा तो पाल्था घट । हरिनाममेघ अनंतधारीं उद्भट । त्यावरी न धरे थेंउट । वृथा कटकट जन्म तया. ॥ मताभिमानी, देहाभिमानी, । भाषाभिमानी, ध- नाभिमानी, । कुळाभिमानी, ज्ञानाभिमानी । चौऱ्यायशी लक्ष योनी बांधी तया. ॥ जे अभि- मानातीत झाले । संतवचनीं विश्वासले । ते मोक्षनिशाण लावोनि गेले । जन्ममरण लां नाहीं, ॥ जयां कथाश्रवणीं आवडी । हरिकीतंनीं जयां गोडी । जयां सत्संगाची आवडी । तिहीं मोक्षगुढी उभविली. ॥ जे भूतदया सत्यवादी । परनिंदा न बोलती कधीं । ते नर देवी संपदी । खमुखें गोविंदें वानिजे, ॥ 'देवी संपद्रिमोक्षाय' । ऐसें भगवद्राक्य आहे । हें न मानी तो नरका जाय । विशेष काय बोलावें! ॥ भीष्मासी मुक्तिपद गहन । श्रीकृष्णकरृपेंक- रून । तें परिसोत सज्ञन । विश्वंभरकृपे बोलिजे. ॥ इति श्रीमन्मह्वाभारते भीष्मपवेणि भीष्म मुक्तिकथनो नाम एकोनात्रिशोध्याय: ॥ २९ ॥ ५१९ शु० म० भी? ७ अश्याय] महाभारत. ६" ज्राह्मणमाहातम्य बहु श्रीमद्वंगातनूज वदला, हो! । 'कीं जन याच्या श्रवणें जोडुनि शुचि सुकृत, उच्च पद लाहो. ॥ ३ “अयश न आलें, न खरी लक्षिलि, रक्षिलि यथोक्त महि म्यां, तें । द्विजभजनबळ; रुपा ! किति वणू मी भूमिदेवमहिम्यातें? || ४ श्रीकृष्ण ब्रह्मण्य ब्राह्मकणमाहात्म्य जाणतो; या तें । पूस, म्हणे जेवि तृषित चातक जलदासि, “आण तोयातें.. ”॥ ५ धर्म म्हणे, 'श्रीकृष्णा! कथितो तुज ज्ांतनव पुसायास, । वैदतां व्हावें याचें बहु मानस शांत, न वपु सायास.! ॥ ६ कृष्ण म्हणे, “म्हणतो जो 'गर्व मजपुढें करूं नको' पँबिला, । प्रययुत्न भूसुरांहीं कांहीं विप्रिये करून कोपविला. | ७ तो प्रद्युत्न मज म्हणे, 'आहे गुण कोण विप्रभजनांत ? | 'जी ! जी!! म्हणुनि मुनिस, कां व्हावें दांटूनि विश्रंम जनांत? ॥ ८ श्रीमदंगेचा पत्र (भीष्म), २. सार्थान्वयः-कों (कारण) याच्या (बह्मणमाहात्म्याच्या) श्रवणें जन शुचि (पबित्र) सुकृत (पुण्य) जोडुनि (संपादन करून) उच्चपद (श्रेष्ठस्थान) लाहो (पावो), ३. सार्थान्वयः-[मला] अयश॒ (अपकीति) न आले, म्यां स्री न लक्षिली (स्त्री कामेच्छेने पाहिली नाहीं), [व म्यां] महि रक्षिली (पृथ्वीचे पालन केलें), ते [सवे] द्विज- भजनबल (आह्मणभक्तीचें सामथ्य); नृपा! भूमिदेवमहिम्याते (बाह्मणमाहात्म्यात) मी (भीष्म) किती वण ! ब्राह्मणमहिम्याचें वणन करावें तितके थोडेंच, असा भाव. ४. जाह्मणाविषयीं आदर- बुद्धि बाळगणारा, ५. साथोन्वय-जेविं तृषित (तान्हेलेला) चातक जलदासि (मेघासि), 'तोयातें (जलाते) आण, म्हणे, [तेविं] या (श्रीकृष्णातं) [तूं ] ते (बाह्मणमाहात्म्य) पूस (विचार). ६. सा- ्थान्वय:-[अशाकरितां कीं, तूं] वदतां (जाह्मणमाह्यात्म्य सांगत असतां) याचें (माझे, धर्माचे)मानस बहु शांत व्हावे, [व] वपु सायास (आयासयुक्त, सध्यथ, (कळावेदना लागलेले) न [व्हावें]. माझी आधि व्याधि दूर व्हावी म्हणून भीष्म मला तुझ्या तोंडून आह्मणमाहात्म्य श्रवण करण्यास सांगत आहेत; तरी तूं तें सांगावेंस, ह्या धमौचा भाव. आमच्या जवळील दोन्ही हस्तलिखित प्रतींत या गीतीच्या उत्तराधीतील “मानस? शब्द गाळलेला आहे, परंतु त्याच्या ऐवजीं दुसरा कोणताच शब्द घातलेला नाहीं, त्यामुळे चार मात्रा कमी येऊन छंदोभग होतो. एका पोथीत मात्र 'बदतां! पूर्वी 'कीं' शब्द घातला आहे; तरी पण तेथेही अखेर दोन मात्रांची वाण पडतेच. ७. वज़ाला, बज्र इंद्राचे आयुध असल्यामुळें, 'गवे करूं नको असें पविला म्हणे' या वाकयांतून प्रद्युद्न इंद्राहून बलिष्ठ होता असा ध्वनि निघतो. ८. ब्राह्मणांनी, ९. न रुचणारें आचरण, अपराध. १०. हांजी हांजी करून, .मनधरणी करून. ११. जाणूनबुजून, बुद्धया, १२. नष्टतेज, हीनदीन, ९ मो० म० अनु० ६६ मोरोपंतकृत [ अनुझासब्रपव वदलों मी, 'प्रेथुम्रा ! सुज्ञा ! बापा! असं कसें वदसी! । आम्हां मुख्य जयप्रद विप्राशीरवांद, नच अंसा सैदसी. ॥ ९ आधीं पात्र ब्राह्मण सीच्या वंदनास देवत रे! । संसारी सुख भोगुनि, विप्रमजक, नंदना ! संदेव तरे. | १० कुळपूज्य तुझा आजा बसुदेवहि, देवकीहि आजी, जीं । बिप्रांसि करिति, जैसे चातक मेघांसि, करुनि 'आ' 'जी! जी!' ॥ ११ सुख द्यावया समर्थ ब्राह्मण, अतयंत दुःख अथवा; है । सर्वोहीं प्रजावे, हौ धडक अनादि राजपथ वौहे. ॥ १२ पुत्रा ! श्राह्मणपूर्वक सर्वहि जे लोक आणि ोकेश. । सय्याज्यपात्रदूषक, जो विप्राभक्त, होय तो केश. ॥ १३ पहिली भस्म कराया, क्षिप्रे रचायाहि नूतना सृष्टी, । जाण यथार्थ समथी विप्राची हेशेशक्तिसी दृष्टी. ॥ १४ आयुष्य, फीति, यश, बळ, फळ हें द्विजपरजनीं सुता! आहे; । साहे न क्षिति यांच्या अहिता, जरि नगशता सदा बाहे. ॥ १५ प्रद्युत्ना! मी 'आपण ईश्वर.' ऐसें मनांत आणून, कैसा आदर न करूं, विप्र तपोनिधि समर्थ जाणून ? | १६ १. “बापा?! “बाबा !' “ताता !' हे शब्द प्रेमरशक आहेत व ते थोरांनीं लहानास लाविलेळे आढळतात. बापा! बाळा ! २ .सत्‌--असी-उत्तम तरवार. शस्त्रबलापेक्षा विप्नाशीवोदच जयार्चे बीज होय.तेव्हां क्षत्रियांना ब्राह्मण पूज्य असले पाहिजेत, हा गीतीचा मतलब.३.पहिल्या प्रथंम.४.योग्य. ५. साथौन्वयः-नंदना ! (बाळा प्रधुम्ना !) विप्रभजक (बाह्मणभक्त) संसारी (प्रपंचांत) सुख भोगून सदैव (सवदा) तरे (सजन्ममरणांतून सुखरूप पार पडतो). ६. साथोन्वय:-तुझा आजा वसुदेवहि, आजी देवकीहि कुळपूज्य, जीं [वसुदेवदेवकी], जैसे मेघांसि चातक, [तैसी] विप्रांसि 'आ' कशनि, 'जी! जी!' करिती. ७. हा फार दिवस चालत आलेला हमरस्ता लोकांच्या बहिवाटीत आहे; ह्याच मार्गानें लोक नेहमीं जातात, असा हा धोपटमागे आहे. ८. आहण अ्यांच्या पूवी असे, ब्राह्मण ज्यांचे मागदशक असे. 'बाह्मणपूजक' हा पाठ अधिक सरळ व सुबोध झाला असता. ९. इंद्रादे लोकपाल. १०, जो विप्राभक्त (विप्रन-अभक्त-जाह्मणास न भजणारा) तो सत्याज्यपात्रदूषक (सत्य--आज्य--पात्र--दूषकऱ्सत्यरूप तुपाचे भांडे दूषित करणारा) केश होय. गुंतवळ अश्नामर्ध्ये अगर कोणत्याही खाण्याच्या पदाथौत सांपडल्यास तो पदाथ निषिद्ध म्हणून खाण्यास अयोग्य होतो असा समज आहे. (मार्गे अ० १ गी० ३० ब शांतिपर्व अ० ४ गी० ६१ पहा.) ११. सत्वर. १२. परमेश्वराच्या सांमर्ध्यांसारखी. १२३. साथान्वयः-क्षिति (पृथ्वी) जरी नगशता (शेकडो पर्वेतांना) संदा वाहे (अंगावर सहन करिते), [तरी] यांच्या आाह्मणांच्य| ' अहिता (विप्रियास) न साहे (तिला सद्दन करवतं नाही) ७ अध्याय] महाभारत. ६७ म्हणतिल हो! एखादा, पात्र करुनि रक्त नयन कोपा, हू! ! । विप्र महद्वूत, तया होउनि तू यक्तनय नको पाहूं. ॥ १७ ज्या प्रेमे सवाप्रया, लया प्रेमें त्राझणासि पोसावें; । कल्याणार्थ, सुनेनें सासूर्चे जेवि, तेविं सोसावे. || १८ शत पथ आहेत, पारि क्षेमपथ नसेचि या पथापरिस, | पुत्रा! स्वानुभवाची कथितो, ती आदरें कथा परिस. ॥ १९ हरिपिरीळ, चीरबसंन, कृश, दौ्घरमश्रु,बिल्वैदंडधर, । बहु उच्च जो प्रमाणे जसा विंथ्यामिध प्रचंड धेर, || रत ऐसा एक ब्राह्मण हिंडे तो द्वारकेत येऊन; । तें तेज तसें झाले, प्रीष्मीं दुःसह जसेंचि ये ऊन. ॥ २१ हिंडे रांजपथांत प्रकट सभाचलरांत यदुनाथा! । प्रदयम्रा ! तो गय खमिप्रायप्रकाशिका गाथा. | २२ 'सूंकारुनि, दुर्वीसा ब्रेषिण कोणी ग्ृहांत वसवील, । १. साथीन्वय:-रक्त नयन कोपा पात्र (न्यागाचें स्थान, कोथाचा ठेवा) कर्सने एखादा (कदा- चिव) 'हूं' म्हणतील हो! [तेव्हां हे प्रयुत्ना फार भिऊन रहा]. विप्र (बाहमण) महद्भूत (बलिष्ठ प्राणी) [आहे], तया (त्याल्म) तूं त्यक्तनय होउनि (नीति सोडून, उद्धट होऊन) पाहूं नको (-्सद्दतेन सोडून त्यांश्लीं वागू नको; त्यांचा आदर कर). २. हं गीत्यध महाराष्ट्रीयांच्या नित्याच्या पाठांतीळ आहे, आपल्या समाजांत रूढ असलेली एक समजूत ह्यावरून स्पष्ट होते. कविकुलयुरु कालिदास झांनीं आपल्या झाकुंतलनामक नाटकांत घातलेल्या उपदेशश्रेकाची (शुश्रुषस्व गुरून्‌ १०) आठवण मरमेश बाचकांस झाल्यावाचून राहणार नाहीं (शाकुंतल अं० ४), ३. कल्याणप्रद मार्ग. ४. रंगाने ह्ांबूस व पिवळसर. ५, वल्कलधर, ६. दाढी वाढलेला. ७. बेलाच्या झाडाची काठी हातांत घेत- हेह. ८. उंचीच्या मापाने, उंचीने, ९, विंध्य नांवाचा पर्वत. १०.अन्वयः-ग्रीप्मी जसेंचि दुःसह कन गे, तसे ते (त्या आहणारचे) तेज आलें. ११, इमरस्यांत, १२. “राजरोस, उघडपर्णे; हा अर्थ देवल्यास ईं क्रियाविशेषण “हिंडे ह्या क्रियापदाचे; ब “साबंजनिक' असा अथे घेतल्यास तें, 'स॒भाचत्वरांत! झा पदापैकीं “सभा ह्याचें बिशेषण घेऊन “प्रकटसभाचत्वरांत' असा एक सामासिक शब्द करावा. १२, चत्वरसचौक, चव्हाठा, चार रस्ते एकत्र मिळतात ते स्थान. याचा 'भेंगणः असाही अथ्रे होतो. १४. गाई, सुरावर म्हणे, १५. स्वन-अभिप्राय--प्रकाशिकाऱआपला हेतु प्रद- शिंत करणारी, १६. प्रीति, साल, १७.आदर करून. १८.संस्कृतांत 'दु्वांसस' असा शब्द असून त्याचें प्रथमेचे एकवचनी रूप 'दुर्बांसाः' असें होतें; त्यावरून “दुर्बांस' असा शब्द प्राकृतांत न घेतां 'दुर्बांसा/ असा घेऊन, त्याचें प्रथमेे एकबचनी रूप ।दुवासा' असें येथे योजिले आहे. :दुर्वांसा आझण? हें 'वसवील' इत्वादि सवे भविष्यकाळी क्रियापदांचें कमे; ब 'कोणी? (स्कोणी एकादा मनुष्य) ह प्रभच्योतक सर्वनाम त्याच क्रियापदांचा कतो आहे, ६्ट __ मोरोपंतकृत [अनुशारूनपव बसवील दैवतापरि, सुखवीळ, न कोपवील, हेसवील !' || २३ उंच सैरेंकरुनियां गाथा सर्वत्र गाय हिंडत या; | ग्राहक न मिळे, सुयशोवस्त्रांचें जें तदुक्त दिंड, तया. ॥ २9 स्वगृहांत वसविला म्यां, सेफला व्हाया खेसंपदा, नमुनी; । खोम्रत्वें देता जो प्रथमचि सबीसि कपदान मुनी. | २५ वसला माझ्या सदनीं तो दुर्वीसा मुनींद्र मै्रमनें. । ते तें सिद्ध असे, बा ! जें लाच्या वांठिजेल अन्न मने. ॥ २६ निलय उपासित होतों * अंगें लया हैव्यभुप्रविप्रखरा, | तरि तो न तुष्ट, रष्टचि; डंग्रांशप्रभव उग्र विप्र खरा. ॥ २७ वत्सा! मैरसेवेला जपली क्षणही तव प्रेस नाहीं. । वर्णावी सुकुंमारी जी जातीच्या नेव प्रेसूनांही. || २८ निजले गोहींच दिसा, घटिकाहि न राति सू मोंबांचे; । अंहि ज्यांत, लया ग्रहीं बा! 'धृंति काय अरातिसूदना ! 'बीचे; ॥ २९ हिडंडिगब आड किव्हा १. देवाप्रमाणे, २. खड्या सुरानें. २. सार्थान्बय:-्जे तदुक्त (त्याचें बोलणें) सुयशोवस्त्रांचे (य- शोरूप वस्ांचे) दिंड (गांठोडे) तया (त्याला) ग्राहक (गिऱ्हाईक) न मिळे. दुर्वास्याचें सादर अभि. नंदन करणाऱ्याला यशोनिधान मिळणार; तेव्हां दुर्वांसक्रपीर्चे भापण हेंच कोणी कीतिरूप वखांचे गांठोडेंच होय,परंतु तं विकत घेणारा कोणीही द्वारकेत भेटला नाहीं. पाठीवर खण, लुगडीं इत्यादिक वखें घेऊन कापडाचे फिरस्ते व्यापारी रस्त्याने हिंडतात व ग्राहकांचे लक्ष जावें म्हणून मोठ्यानेःखण, लुंगडीं ! खण 'चोळ्यांचे !? असें ओरडतात, हव सवंत्रांस माहीत आहेच. शॅ.्मीं श्रीकृष्णाने, ५,आ- पल्या संपत्तीचे साथेक व्हावें ह्या हेतूने, ६. आपल्या उम्र मुद्रेने, आपल्या चेहऱ्याच्या कठोरपणारने. ७. देणारा, जो प्रथमचि स्वोगरत्वें सवौसि कंपदान देतानज्याला पाहतांक्षणींच सवंत्रांस त्याच्या रागीट मुद्रेने कांपरें भरे, असा भाव, ८. राहिला. ९, वंदन करून केलेल्या माझ्या विनंती- वरून, १०. जातीने, स्वतः, ११. इृब्यभुकू--रवि--प्ररान्अभि व सूर्य यांप्रमाणे कडक अ- शाला. १२, उग्र्‌--अंश--प्रमवररुद्राच्या अशापासून उत्पन्न झालेला असा. दु्वांसा हा अत्रि व अनसूया यांचा मुलगा असून, शिवांशाचा अवतार होता. १३. आमच्याजवळील तीनही हस्त- लिखित प्रतींत 'तत्सेवेला' असा पाठ आहे. १४. माता (रुक्मिणी). अन्वयः-वत्सा! तव प्रस मत्सेवेला क्षणही जपली नाहीं, श्रीकृष्णाच्या म्हणण्याचा भावाथे असा की, दुर्वासकरपी षरीं राहूं लागल्यापासून मीच त्यांच्या सेवेत तत्पर होतों असें नव्हे, तर रुक्ष्मिणीयुद्धां माझी सेवा सोडून, त्यांच्याच तैनातींत गुंतली. पतित्रतेला आह्मणसेबेसाठीं पतिसेबासुद्धा बाजूस ठेवावी लागली; अथोत्‌ ही गोष्टही तिनें पतिसंमतीनेंच केली, १५, कोमल, नाजूक, १६. जाईच्या ताज्या फुलांनी, १७. पाठभेदः-माझे न, १८.रात्र.झोंप घेण्याची वेळा जी रात्र,त्या वेळीं सुद्धां. १९ आचारी; स्वयं- पाककर्ते. २०. नांवाजलेले, २१, सपे, २२, पै. २२. शत्रुनाशका! प्रश्ना! २४. टिके, ७ क्रध्याय] महाभारत. ८९ २ अन बहुसहस्तांचें एके समयीं पळांत जेवि, खरी । प्रळयाम्निशक्ति दावी; ते काय कथूं, पदार्थ जे विखरी? ३० “नीज सुखें, करितों पदसंवाहन, जेव, मायबापा ! न्हा;! | मुनिसि म्हणें, कोपे; परि थानी प्रेमे न माय बा! पान्हा, ॥ ३१ व्हावें गुप्त, अकस्मात्‌ प्रकट, हसावे, उगेच वरडावें, । नाचावें, धावावे, जाळुनि ग्रह, वस्त्रही नव, रडावे. || ३२ भलते भल्या समयीं युक्तायुक्तहि पदार्थ मागे जे, ते तत्काळहि देतां, न खीकारी; उगाचि रोगेजे. ॥ ३३ त्यागुनि पलंग, मागे होईनि अतितप्तकाय बाजाच, । कॅथाचि आणवी तो; सांगावा फार काय बा! जाच. ॥ ३9 सदनी कन्या मरूदुळा शय्या धृतताप सासिता पाहे; । “जाय, पदार्थ, म्हणे बहु होतिळ मज तापसासि तापा हे. ॥ ३५ ऐसा बिलोकिला म्यां प्रेंचुर चमत्कार निल नव यांचा; । आढळला जन तैसा तितुक्‍या कोणीच अन्य न वयाचा. ॥ ३६ नह जपाणणण पटका शाप 0 पट ९ १. हजारों माणसांस पुरणारें. २. खाई, ३. साथान्वय:-सुर्खे नीज (सुखाने झोंप घे) पद- संवाहन करितों (पाय चुरितों), मायबापा! जेव, न्हा (खान कर)' [असें मी] मुनिसि म्हणे; [तो] कोपे; परि (परंतु) बा (प्रथुस्ना) थानी प्रेमे पान्हा न माय (अंतयोमीं दयेचा पाझर मावेना), येथें दुवी- स्यास 'आईची' उपमा दिली आहे तेव्हां त्यास साजेल अशीच शब्दयोजना उत्तराधीत केली आहे. मुलास पाहून आईस पान्हा फुटतो हें योग्यच आहे; त्याप्रमाणें श्रीकृष्णाची निष्ठा पाहून दुर्वास मुनीस पोटांत प्रेमाचे भरते येत होते, पण तो वरकांतिमात्र राग दाखवी; कारण श्रीकृष्णाचे सत्व खऱ्या कसोटीस लावण्याची त्याची इच्छा होती. ४. 'व्हावे' इत्यादि क्रियापदांचें कतृपद त्याने (स्दुवोस्याने) हे अध्याहृत आहे. ५, रागावत असे. या गीतींतील “मागे” इत्यादि क्रियापदांचा ब पुढील दोन गीतींतील क्रियापदांचा कती दुर्वांसाः हा अध्याहृत आहे. ६. अंगाचा संताप करून, ७. खाटलीच. ८, गोधडी. ९, त्रास, टोचणी. १०, साथौन्वय:- तो धतताप (ससंतप्त झालेला) [क्षी] सदनी (घरांत) कन्या (दासी) [व] म्रदुला (मऊ) शय्या (अंथरूण), [ह्या] सासिता, (>स--असितारखड्ृत्वयुक्त, तरवारीने युक्त, घातक) पाहे; [व] म्हणे, [मी] जाय (स्जातो), हे पदार्थ मज तापसासि (तपसूव्याला) बहु तापा होतील (न््फार ताप देण्यासाठीं होतील, संतापप्रद होतील), ११. पुष्कळ, १२. दुर्वोसक्रषीचा, १२३. तसे थेरथेर करणारा. अन्वय:-तितुक्‍या वयाचा (सतितका वृद्ध) अन्य कोणीच जन तैसा (सत्या प्रकारचा, तसा चमत्कारिक) आढळला न, पाठभेद:-आढळला जन न तसा, तितक्‍या कोणीहि अन्य न बयाचा. ७० | मोरोपंतकृत [अनुशासन जातां गेळाचि दिसे, करि रेसव्याच्या उंदेड पोरे, पॅर तो । सासूस जांवईसा बाढे गेला रुसोनि परि पस्तो, ॥ ३७ खैरगकळहीं न ज्याचा मागे, वाहूनि आण, पाय सरे; । प्रकटुनि सहसाचि म्हणे, 'उष्णचि वाहूनि आण पायस रे!! ॥ ३१८ 'अ्याचे ज्ञानहि अपिति, केवळ दासासि न वसु, पाय सखा । न म्हणो देति सुरतरुसि, तो तूं हें उष्ण नब सुपायस खा. ॥ १९ ऐसें म्हणोनि कांचनपात्रीं म्यां वाढिलें सुपायस लया, । जैपलो सुनिस बेहु, जशा जपति पतिस करुनियां उपाय सया. ॥४० प्रद्य्ता! सूंदजना * सोडूं दे श्वास न मुनि पायसदा, । झाला तृप्त मेर्ू कीं अपेलो मी दास नसुनि पाय सदा. ॥ ४१९ होउनि तृप्त मुनि म्हणे, 'कृष्णा! जें शेष राहिलें पात्री, । हें पायस लावावें सर्वत्र क्षिंप्रे आपुल्या गोत्री.' ॥ ४२ ग्रमुसि 'अवश्य' म्हणुनि म्यां पायसशेषें स्वकाय सारविला. । नक्षत्रांसि असो, परि विधुचा संकोच कायसा रविला? | 9३ "१ सुसण्या फुगण्याच्या. २. पुष्कळ. ३. प्रकार, तऱ्हा. ४. साथोन्वयः-पर (परंतु) तो सासूस जांवशेसा (सत्जसा सासूला जांवई तसा) रुसोनि गेला, परि (परंतु) परतो (परत येवो) [असें] [आम्हांस] घाटे. सासऱ्यापेक्षां सासूचे प्रम जांवयावर जास्त असतें, ईं सवेप्रसिद्धच आहे; तेव्हां सासूचे जें प्रेम जांवयावर असतें, ते प्रेम श्रीकृष्णांनी आह्मणावर ठेविलें होते, असा भाव, उपमा फार ठसकेदार आहे. ५. स्वर्‌--अग--कलहींन्स्वगे--तरु--कलहींस्मकल्पवृक्षाबरोबरील भांडणांत. साथोन्वय:-|[औदायांसंबंर्ध] स्वरगकलद्दीं (कल्पवृक्षाशीं स्पधी करण्यांत) ज्याचा (ज्या दुधोस्याचा) पाय आण वाहूनि (शपथ वाहून, पुन्हां अशा खटपटींत पडणार नाहीं अशी आण घेऊन) मार्गे न सरे, [तो] सहसाचि प्रकडुनि ३०. 'जो औदायोसंबर्ध कल्पबृक्षाशीं टॅक देणारा होता! हा पूर्वो्धांचा भाव, पाठभेदः-स्वरकलहीं न जयाची. ६. पाठमेद:-पाहूनि, ७. दूध किंवा खीर, ८. साथोन्वयः-ज्याचे पाय दासासि (भक्तास) केवळ वसु (धन) न, [तर] शानहि आअपिति, [व] सुरतरसि (कल्पवृक्षास), सखा म्हणों न देति (कल्पवृक्षाला औदायीत जे आपली बत्तेबरी करूं देत नाहीं) तो तूं (दुवोसकृषी) हे उष्ण, नब सुपायस खा (ह्या उत्तम खिरीचा आदर कर). ९, अनेक प्रकारें त्या दुर्वांसक्षषीची मनधरणी केली. १०. पतित्रता. ११. आचा- न्यांस, १२. उसंत पढूं देईना, दम टाकू देश्ना, ११. खीर वाढणाऱ्या, १४, दुवांसकपी, १५, सेवेला तत्पर होतों. १९. पाठमेद:-ते. १७. सत्वर, १८, देहास. १९. सावोन्बय:--विधुचा संकोच नक्षत्रांसि असो; (नक्षत्रांस चंद्राची प्बो किंवा भीड वाटावी ईं योग्य);परि (परंतु) [विधुचा 'संकीच्र] रविळा (सर्यास) कायसा! अर्थात्‌ कांहीं नाहीं. मभपेक्षा कमी जे असतील त्यांस मजला डन्छिष्ट अंगास सारबाक्‍्यास सांगण्याचा संकोच वाटला असता, हॅ बिहितच आहे; परंतु दुर्बा- स्यासारख्या महाजराझणास तर्से कर असें मला सांगण्यास काय संकोच वारणार! कांहींच नाही, ७ अध्याय] __ महाभारत, ७१ पायसलेपन देहीं दृष्टांतीं उष्ण वा रुचो; पडतें, । नीटचि युक्ति पहातां, हे, वीं मी कूष्ण वारु, चोपड तें. ॥ १४ भेष्मीचाही झाला मुनिवचनें काय पौयसा मान्य, । मोडीळ कोण आज्ञा ! बापा! ते काय पौय सामान्य ? | ४५ मग रुक्मिणीस 'योजी, आधीं योजूनियां र्यास मज; । विप्रेप्रभुत्व, पुत्रा! सादर परिसोनि ही कथा, समज. ॥ 9६ जेवि रथाळा घोडा जोडावा, एक ल्या दुजी घोडी, । जोडी स्रीस तसं; बा! वद कोणाच्या यी अशी गोडी! ॥ १७ बसुनि रथी राजपथीं बैद्द मिरवत चालवी प्रतोदानें; । लोकां शोकांची दे, धरुनि तसी चाळ, विप्र तो दोन. ॥ ४८ जी जतीपुष्पांच्या नव मालेसींच सुतनु तोठीवी, । त्या भैष्मीस नृपपथथीं विप्रप्रवर 'प्रेतोद तो ठावी, || ४९ री प्रतोदे यद्याचें वाटोंच ची मुनि प्रतोदे, उघडि यशाचें कवाड; वाटोंच । दीन जनांत, परि म्हणें मी मारन, 'निःदांक वाडवा टोंच.' | ७५० म्हणूनच निःशंकपणें दुवोस्यांनीं मजला उच्छिष्ट पायस अंगास माखण्यास सांगितलें, असा कृष्णोक्तीचा भाव. 'जह्मणो मम दैवतम्‌' हे वाक्‍य सवेश्रुत आहेच. तेव्हां श्रीकृष्ण विधूम्रमाणे व दुर्बासा हे सरयाप्रमार्णे होत. १, साथोन्वयः- वा (-अथबा) देहीं उष्ण पायसलेपन वृष्टान्तीं (> पुढील दृष्टान्तानें, दाखल्यानें, उदाहरणाने) रुचो (स्योग्य किंवा मनोहर वाटो); युक्ति पाहतां (योग्य विचार केला असतां, हें नीटचि पडते (स्स्धडतें, ठरतें), दौं मी कृष्ण वारु (घोडा) [व] ते॑ (लेपन) चोपड (:स्माळीश करण्याचें लोणी वगेरे) [होय]. येथें कृष्ण शभ्दावर कष आहे, असें भासते. कृष्ण-(१) बासुदेव. (२) काळा. एका हस्तलिखित प्रतींत उष्ण बा रुचो' याऐवजी 'सच्छवा रुचो' असा पाठ आहे. २. काय (देह) पायसा मान्य झाला (खीर चोपडून घेता झाला), ३२. ते दुवांसक्षषींचे पाय. सामान्यससाधारण, असेतसे. ४. जोडिता झाला, जुंफिता झाला. ५. जआाम्हणसामथ्ये. ६. पाट- भेदः:-असे. ७, मोठ्या ऐटीने, ८. चाबुकाने, चाबूक भारून. ९. शोकांचीं दाने दे< शोकाकुल करिता झाला. १०, जाईच्या फुलांच्या. ११, तुलनेला घालावी, बरोबरीची समजावी, रुक्मिणी जाईच्या फुलाच्या ताज्या माळेसारखी नाजूक होती, असा गीत्यथोचा मतलब. याच अध्यायांत मार्गे गीति २८ पहा. १२. चाबूक मारता झाला. १२. साथान्बय:- मुनि [मज] प्रतोद (:चाबुकाने) टोंची, [ब] यशाचे कवाड उघडी; मी जनांत (ऱ्रछोकांच्या दृष्टीनं) दीन (स्दुःखांत पडळेला) वाटोच, परि मानि म्हणें [कीं] 'बाडवा ! (आम्दणा!) निःशंक (बेलाशक) टोंच,? ७२ मोरोपंतकृत | [अनुशासनप्व मुंनिनें गमे कराया देह सफळ जनन टोंचिला गावा । कर्विनीं मुक्तामणिसा श्रुतिभूषण, जन नटोंचि लागावा. ॥ ५१ 3 यादव म्हणति, 'देवानळ दुर्वीसा, हे लता पहा काय. । या टंप्र प्रीष्मी हे दुर्बी साहेळ ताप हा काय ?' ॥| ५२ ब्राह्मण जाती श्रैश्रू, अससिळ कसि वृष्णिसंपदे ! सासू! । लोकीं बहु दाष्टिकही ऐसी न सुनेसि कंप दे सासू. ॥ ५३ पुर तळमळे तसें, हदतापें बहु जेवि यांद तळमळतें; । म्हणति, “'पथरजांत स्रीर्न नलिनम्रंदुलपादतळ मळतें!' ॥ ७५४ केष्टी पेर्माचरणीं श्रैशञुरानें योजिती खदेयितातें, । पाहूं, वारू, न शके जाणो ती विनयवसति दयिता तें. || ५५ केकेयीवरे मुनि, मी राम; म्हणति, 'विरह पळ नयो,/ ध्याती । १. साथोन्वय:-[असें] गमे (वाटले), [कीं] जनन सफळ कराया (जन्मार्चे साथक व्हावें म्हणून) टोंचिला (टोंचिलेला) देह कविंनीं श्रुतिभूषण मुक्तामणिसा (कणभूषण होणाऱ्या मोत्याप्रमाणे) गावा स्तवावा; [व त्यामुळें] जन नटोंचि लागावा (शोभू लागावा). मोत्यांस भॉर्के पाडल्याने तीं मोत्यें कणभूषण होतात व त्यांची सुज्ञजन तारीफच करितात, त्याचप्रमाणें दुर्वास्यानें टोंचिलेला माझा देह पवित्र व स्तुतिपात्र व्हावा, ही माझी इच्छा होती. थ्रुतिभूषणस्वेदांस भूपणावह; पक्षी कणाचा अलंकार, २. वणवा. ३. अन्वयः-काय (देह) हे (ही) लता पहा, ४. कडक उन्हाळ्यांत. हे दुवी (सदूवो) ह्या ताप साहेल काय? ही रुक्मिणीरूप दुवो हा उष्मा सहन करूं शकेल काय? अथात्‌ ह्या दुर्वासरूप वणव्यापुढें ह्या रुकमिणीरूप दूर्वेचा निभाव लागणार नाहीं, असा भाव. ५. सासू. ६. हे यादवकुलाच्या लह्ठमी ! वृष्णि हा यादवांचा एक पूर्वज. ७. जिवंत. ८. खाष्ट, कठीण, ९. डोह तापल्याने, १०. जलचर. ११, नलिन--गृदुल-- पाद--तळःरकमळाप्रमार्ण मऊ आहेत पायाचे तळवे ज्याच्या असे.हे 'खीरल' या नामार्चे विशेषण, १२. खडतर कतेव्यांत. १२. सासऱ्यासारखें नाते आहे ज्याचे असा दुर्वांसा त्यानें. १४. [करा- वयास] लाविलें असतां. १५. आपल्या पतीतें; श्रीकृष्णास, १६. सार्थान्वयः-जाणों ती बिनयबसति (विनयाचें माहेर, अत्यंत मयोदशील) दयिता (स्री; अर्थात्‌ रुक्रिमणी) ते (कष्टप्रद धर्माचरण) पाहूं न शके [व] बारू (टाढू) [न शके], (तिला तें पाहवेना व त्याचा परिहारही करितां येईना), १७. सार्थान्वय:-मुनि (दुवीसा) कैकेयीवर (कैकेयीस दशरथाने दिलेला वर), [व] मी (कृष्ण) राम [असे वाटत होतों]; [व] विरह (वियोग) पळ (क्षणभर) न यो (न होवो) [असें] म्हणती (म्हणणारी) [व] परिद्दारोपाया (मजवरील संकट वार्याच्या उपायाला) ध्याती (सचिंतणारी) जाणों कों (नजणूं काय) द्वारका न, [तर] ती अयोध्या. कैकेयीच्या वरामुळें रामास अयोध्या सोडून वनवासास जावे लागलें, त्याप्रमाणेंच दुर्वास्यामुळे कृष्णाला द्वारका सोहून जावें लागत होते, म्हणून येथें 'कैेकेयीबर' व मुनि! यांचे रूपक साधिलें आहे. “राम! व कृष्ण! आणि 'अयोध्या' व द्वारका? यांमधील साम्य उघड आहे. सवेसंग्रहपाठ:-जाणें न द्वारका, ७ अध्याय भहाभारत. क भू ष्रै परिहारोपाया कीं जाणों न द्वारका, अयोध्या ती. ॥ ५६ मी नाकावरि ठेवी वाराया लोक अंगुलीलाच, | धरिली तापभरातें सर्व जनें स्पष्ट पंसुलीलाच. | ५७ झाले चित्रचि पाहुनि पौरांचे वीटसुर थवे गा! तें; । देती मुनिच्या धार्के राजपथीं वाट सुरथवेगातें. ॥ .___ एट भगवंताची सेवा कींहींसी द्वारकापुरीं घडली; । धौंबडितां रथ, मंथरंगति वैदभी संती पर्थी पडली. ॥ ५९ मुनिच्या मनांत होतें कीं बहुवेगें रथा पिटाळावें, । माझ्या चित्तीं सवं दुस्तर संकट तथापि टॉळावें. ॥ ६० परि क्षष्मी स्थैलनातें 'पीवे; जे सौकुमार्य, तो दोष; । रोष प्रभुला आला; गुंगहि अगुण होय, जो न दे तोष. ॥ ६१ तों मुनि कोपोनि म्हणे, 'तरते सिंधूंत जे नदा भणगा । दुस्तर म्हणति, तयांचें हृदय सदुपदेरा जेन दाभण गा. ॥ ६२ स्खलन समी राजपथीं पावतसे बायको, समजलाहे । १. अंयुलीलाच नाकावरि ठेवींऱ्स्तब्ध राहण्यास खूण करीं, बोट नाकावर ठेवून चूप राहण्यास खुणावीं. २. दुःखपीडितानें. पाठभेदः-तापसभीती. ३. जने पंगुलीलाच (पांगळ्यासारखी वृत्ति किंवा स्थिति) धरिली-लोक जणों काय पांगळेच झाले, कोणी एकानेही एक पाऊलही पुढे टाकिले नाही ४, चित्रचि झालेरचित्रासारखे तटस्थ झाले, ५. पायीं चालणारे. ६. भयाने. ७. दुर्वासमुनीची. ८.थोडीसी. 'सेवा घडली'प्ः्चाकरी झाली. अर्थात्‌ कांहीं थोडासा मार्ग मुनीस रथांत बसवून आम्हीं कंठिला. ९. पिटाढिला असतां. १०. मंद आहे चाल जीची अशी. ११. विदभभे देशच्या राजाची मुलगी, रुक्मिणी. १२. साध्वी. १३. प्रतिज्ञा सांभाळून, जीद राखून. १४. कठीण प्रसंग निभ- वावा, कठीण प्रसंग पार पाडावा, १५. रुक्मिणी, १६. स्खलनातें पावेऱठेंचकडून पडली. १७. अन्वय:-जो [युण] तोष न दे, [तो] युणहि अयुण (सदोष) होय. १८. साथोन्वयः-तों (तेव्हां) मुनि कोपोनि म्हणे 'जे सिंधूंत (समुद्रांत) तरते (तरणारे) भणगा नदा (सभिकार ओढ्याला, यःकश्चित्‌ ओहोळास) दुस्तर (तरून जाण्यास कठीण) म्हणति (म्हणतात), तयांचे हृदय जेन (ऱ्बुरणूस) [व] सदुपदेश दाभण गा (म्हणा), [त्यांच्या हृदयास बुरणुसाप्रमाणे समजा व सदुपदेशांना दाभणाप्रमाणे माना.] बुरणुसांतून दाभण काढून घेतला म्हणजे भोंक बुजून तो बुर- णूस पूबेबत्‌ होतो; त्याप्रमाणे लबाड लोकांच्या मनावर सदुपदेशाचा परिणाम काडीमात्रही घडत नाहीं, अर्थात्‌ रुक्मिणी लबाडीने ठेचकळली. वस्तुतः तिला पडण्याचे कांहींखक कारण नव्हतें, असा रागावलेल्या दुर्बास मुनींच्या भाषणाचा भाव, १९. साथोन्बय:-समीं (सपाट, सारख्या;) राजपर्थी बायको स्खलन पावतसे! [तेव्हां मजला तिचा] आशय (ऱ्हेतु) समजलाहे (कळला आहे). [तिच्या मनांत मजला रभ्ांतून धेऊन जावयाचे नाहीं हं माझ्या ध्यानांत आलें आहे, असा भाव.] हे (ही) मजला एक कोस तऱही (तरी) घेऊन आली [आहे] काय? १० मो० म० अर ७9 मोरोपंतकृत [अनुशासनपव आडाय; आली घेउनि.एक तंऱ्ही काय कोस मजला हे ॥ ६३ ऐसें बदला, रुसला, गेला टाकुनि रथावरूने उडी; । मैन्मति विकेळा झाली, प्राणवियोगेंकरूनि जेबिं कुंडी. ॥ ६४ हुत दक्षिणेकडे मुनि पौयाने उंत्पर्थेचि तो धांवे, । होता गुप्त, तरि सुता! कोठें तचरणपद्म शोधावे? || ६५ तैसाचि 'तूर्ण पायसदिग्धतनु, विरोनि आपुल्या आगे, । “भगवन! प्रसीद' ऐसें म्हणत सुता ! मीहि धांबलो मागे. ॥ ६६ बेदर्भीही धांडनि ये, प्राथी मंजु मौजियाचितसे, । “न घडेल स्खलन पुन्हा, बैस रथीं हेंचि आजि याचितसें.' || ६७ वात्सल्ये कळवळला चित्तांत; सुजाण विप्र सॅनमने; । खोराधनफळ आम्हां, विश्वासहि, जाणवि प्रसन्न मनें. ॥ ६८ तो तेजसी मातें सादर पाहुनि म्हणे, 'महाबाहो ! । २० बा! हो धेन्य; रंपॅथी करुनि परमह न तुझ्या महा बाहो. ॥ ६९ अंति दुर्जय परि कृष्णा! त्वां कोप प्रकृतिनेंचि बा जितिला. || जी महिषध्नी देवी योग्य मिळालीच आलि आजि तिला. || ७० १, पाठभेदः-अयश न, २. माझें मन अगदीं व्याकुळ, हवालदील झालें, ३. शरीर.४. सत्वर, ५, पाठभेद:-पायांनीं, ६. आडवाटेने, आडमार्गानें, ७. जर झाला असता. ८. प्रथयम्ना ! ९.तसाच म्हणजे जसा दुवोसा आढवाटेरने, पळूं लागला तसा मीहीपण आडवाटेनें त्याच्या मार्गे धाबूं लागलो. १०. घाहेघाईेनें, लागलेच, ११, खिरीनं माखिलेला आहे देह ज्याचा असा मी. १२. खेद पावून. पाठभेद:- दिग्धतनू खिन्न आपुल्या आगे. १२३. अपराधानें. १४. महाराज! क्षमा करा, १५. पाठभेदः-द्रुत. १६. ग्रदुस्वरानें. १७. माझ्याप्रमाणेच. १८. उत्तम नमनानें, मनो- भावाने केलेल्या नमस्काराने. १९, साथोन्वय:-[तो विप्र] स्वाराथनफळ (आपल्या सेवेचे फल) प्रसन्न मम (मोठ्या संतुष्ट मनानें) आम्हां (श्रीकृष्णास व रुत्रिमणीस) [व] विश्रासहि (अवघ्या जगाला) जाणवी (दाखवी). २०.कृता्थ हो. २ १.साथोन्वय:-परमह (दुसऱ्याचे तेज) स्पधा करुनि (वढाओढीने) तुझ्या महा (तेजाला) न बाहो (बोलावो), तुझा तेजाची बरोबरी दुसऱ्या कोणाच्या ही तेजानें होणार नाहीं, हा भाव, २२. साथीन्वयः-कोप (अथात्‌ माझा राग) अति दु्जेय (शम- विण्यास अतिशय कठीण), परि (परंतु) बा कृष्णा! त्वां [तो] प्रकृतिनेचि (स्वभावाने अर्थात्‌ आपल्या सालिक वृत्तीनं, सुस्बभावानें, सोजन्यानेंच) जितिला (जिंकला), जी मदिषष्ली देवी (महिषासुरमर्दिनी दुर्गा देवी) तिला आजि (आज) योग्य आलि (सखि) मिळालीच. महिषासुरा- प्रमार्णच अति दुर्जंय असा माझा कोप आज तुझ्या प्रकृतिरने(सुस्वभावाने)नाहींसा केला, तेव्हां अर्थात्‌ ती तुझी प्रकृति दुगोदेवीप्रमाणेंच प्रतापी होय; असा प्रताप दाखविणारी आजपर्यंत कोणी मिळालीच नव्हती, हा भाव, | ७ अध्याय] महाभारत. ७७% तुजं दिसंठे पळहि इतुक्‍्या दिवसांत तुझें दिसले नाहींच तिळहि आग मला, । सादर गमलासि, जसा चातक मेघासि करुनि 'आ' गमला. ॥ ७१ झाळों सुप्रीत, मळा वांछित वर सर्व माग, अथवा हो । 'दे! न म्हणतांचि पूर्ण, ब्राम्हणपदभक्तिभव्यपथ वाहो.॥ भ ढढ ७२ तें काय योग्य, भक्ते मुख, 'दे! हे शब्द वदत, पसरावे! । सुभजकहितार्थ कृष्णा! माजें सवीर्थपद तप सरावें. | ७३ बी! भाव मनुष्यांचा अनीं जोंबारे जसा दृढ असेल, । तोंवरि तैसाचि तुझ्या ठायी “तो भाव निश्चळ वसेल. ॥ ७९४ तवत्कीतिपुण्य लोकीं नांदेळ सदैव पूतनाकाला, । खतपुण्यगुणश्रवणें जातिल होवून पूत नाकाला. || ७५ सपष्ट विशिष्टेत्वातें तूं त्रेलोक्यांत पात्र होशील, । सवी ठोकांस प्रिय परम 'तैंझे ऐक मात्र हो शीळ. ॥ ७६ पात्रादि फोडिले जें, गृह भूषण वस्र जाळिले रागे, । स्रकूचंदनाननपानहि जें कांहीं व्यर्थ नासिलें मगे. ॥ ७७ दिव्ये यथास्थित सर्वेहि किंवा तैदधिक गृहीं पहासील, | किंबहुना पुष्पादिक, ते देवब्राह्मणा वहासील. || ७८ अमृतचि सारविलें हें माझें उच्छिष्ट अन्न गात्रास; । १. पाठभेद:-घडलें, २. किंचित्सुद्धां. २. अपराध, ४. 'आ' करुनिस्तोंड पसरून. चातक हा मेघर्बिदूकरितां तोंड पसरून टाहो फोडतो हा संकेत सवमान्य आहे. ५. सार्थान्वय:-[मी] सुप्रीत (पसन्न) झालो (झालों आहे); मला वांछित वर माग; अथवा दे? न म्हणतांचि (सवे वांछित) पूर्ण हो (होवो); [व] ब्राह्मण-पद-भक्ति-भव्य-पथ (जाह्णचरणाच्या सेवेमुळें प्राप्त होणाऱ्या कल्याणाचा माग) बाहो (वाहत राहो;) [अर्थात्‌ सवोस आह्मणमाहात्म्य कळून, ते ब्राह्मणसेबेला लागोत), ६. कृष्णा! सुभजकहिताथे (उत्तम भक्ताच्या कल्याणाकरितांच) माजे (माझे) सवोथपद तप (स॒सवे संपत्तीचे माहेर असें जें तपश्चरण ते) सरावें (कामास यावें, खची पडावे), ७, भावाथः-मनुष्यमात्रास अन्न हे अत्यावश्‍यक आहे, त्याचप्रमाणे तुझी भक्तीही त्यांना आवश्यक होईल; अर्थात्‌ प्राणिमात्र तुला सदेव चाहतील. ८. पाठभेदः-हा. ९. त्वत--कीति- पुण्य-सतुझ्या यशाची पवित्रता. १०. पूतना नामक राक्षसीचा वध . करणाऱ्या? ११. तुझे पवित्र गुण कानीं पडल्याने जन उद्धरतील, असा भाव. १२, स्वगोस. १३. भ्रेष्ठत्वाते. १४, केवळ तुझा एकट्याचाच स्वभाव. शीलऱस्वभाव, सद्दतेन, १५. स्रकू--चंदन--अन्न--पानहिहार, चेदनादिकांचीं उटणी, अन्ने व पेय वरु सुद्धां, १६. पूवी. गरीति ७७ व ७८ यांचें युग्मक आहे. १७. पूवीप्रमाणेच सुंदर, १८. ततू--अधिकऱ्नत्याहून अधिक, पूर्वीच्याहून जास्ती, १९, सारांश, थोडक्यांत, | ७६ मोरोपंतकृत [अनुशासनपर्व मृत्युदवाचा नाहीं या सद्दुणपत्रिसन्नगा त्रास. ॥ ७९ बा! त्वां देहीं धरिले जें हँ, पायस न, होय पैबिकवच; । प्रात्तामृतसें प्यावें माझें बहु आदरूनि भैविक वैच. ॥ ८० कां सारविले नाहीं पायांचे मात्र पत्रका ! तळवे । उरलें अपक्क गरदुपण कीं हे, जेणें फुलाहि नातळवे. | ८१ हें न मम प्रिय, पायसलेपा केलीं न पात्र पादतळें, । निवड करुनि, तृषितासीं सुज्ञा! सांगेळ काय वाद तळे? | ८२ मुनिचा प्रसाद होतां वैत्सा! जों आपणाकडे पाहें, । तों पहिल्याहूनि अधिक मी श्रीसंपत्न शीतगुणें आहें. | ८२ करुनि प्रसाद मजवारि, वैदर्भातेंहि. मग म्हणे विप्र, । | :“बत्से ! मत्सेवेचें सत्फळ, 'दे' न म्हणतांचि, घे क्षिप्र.॥. ८४ सवी स्त्रियांत रुक्मिणि ! कन्ये! होसीळ वेरयक्या पात्र, । पावेल न रोगजरावैवण्यातें कधीं तुझे गात्र; ॥ ट्‌ दिव्येकुसुमदामतसें चोहेल सदैव पुण्यगंधातें; । सेव्यं गुणात होइल हें, जैसें सत्य सलसंधातें. ॥. ८६ १, साथोन्बयः-या सद्गुणपत्रिसन्नगा (सद्गुण--पत्रि--सत्‌त-नगार्सद्रुणरूप पक्ष्यांच्या उत्तम वृक्षास, युणरूप पक्षी ज्याचा आश्रय करितात अशा तुझ्या देहरूप वृक्षास) मृत्युदवाचा (मृत्युरूप वणव्याचा) त्रास नाहीं. अर्थात्‌ तुझ्या देहास मृत्यूचे भय उरलें नाहीं, असा भाव. २. अन्वया्थः-बा! त्वां जें दे देही थरिलें, [तें] पायस न, [तर] पविकवच (बजकवच, दुर्मेय चिलखते) [होय]. ३, हितकर बोलणें, बऱ्याचें भाषण, ४, वाळा! बाबारे!. ५. साथोन्वय:--नेणे (ज्या मृदुपणामुळे) फुलाहि (फुलाला सुद्धा) नातळवे (स्पर्श करबणार, कत गेगब्हने. सुदा पायास इजा होई असे ते मरू व नाजूक आहेत, जक, द. साथीन्यय;-बादते (प याचे तळवे) पयसलेप्रा . [त्वां] पात्र न. केली, पह भम प्रिव न, हें मला आवडलें नाही.) [हे] 'सुझा! (अरे शहाण्या!) निवड करुनि तळे तृषितासीं वाद सांगेल काय! अमुक, चांगला तमुक बाईट, अशा कल्पनेने तलाव कधीं ताहानेल्याबरोबर हुजत घालीत बसेल का! नाहीं. कोणी- ही असो, तो ताहानेला असल्यास तळें त्यास पाणी देऊन त्याची तहान भागवीलच; तहत .“पादतळ' हे नीचांग आहे असे कधींही पायसास वाटलें नसतें; तूं ते॑ पायस तळव्यांस ला. बिळे असतेस तर श्‍तर गात्रांम्रमाणें तेही वजकठोर झाले असते, हा भाब. ७, प्रथन्ना, : ८. शंभरपटीर्ने. ' ९, उत्तम कीतींला. १०. रोग व वृद्धपण ब॒तिस्तेजता. ११, पारिजातक फुळाच्या माळेप्रमाणे, १२, याचा कता 'गात्र' हा मागील गीतींतून ध्यावयाचा. ११. गैस (म्या्रमाणे) सत्य (>सचोटी) सत्यसंधाते (सत्य हेच ज्याचें जीद आहे त्यास) [तैसें] ह (इ हश शरीर) गणाते (सद्रुणाते) से्य होल, तुझे ठायी सद्ठुण सदैव नांदतील, असा भाष... क ७ अध्याय] महामात, ण ७७, पुत्रि! वरिष्ठा होसिळ हरिच्या षोडशसहस्रभायात; । र, कीतीत कीर्ति तव हो मान्या, मम माय जेवि आयात. ॥ ८७ आराधन कृष्णाचे निल्यप्रेमेंकरूनि करिशील, । | हरिशीळ चित्त पतिचें, घैरिशीळ सुशील जेवि हरिशींल, ॥ टॅट बहु आवडसिल कृष्णा, जी अँन्रमु जेवि ला सैदान गेजा; । पतिसह उत्तमलोकीं वससिळ, जसि शंभुसह सदा नंगजा.' ॥ ८९ मुनि सुवरभूषणांहीं. बैन्मातेते असे अलंकारी, । | ठकारी जो, तोचि प्रभु कायोतीं जसा अलंकारी. ॥ ९० भैमी चित्तांत म्हणे, 'अगइ! गेवसला मेहाकसाल्याठा । देह, शिरःक्लात जसा लग्नी, शोभा पहा कसा त्याढा!!॥. ९१ प्रथथानीं तो भगबान्‌ मुनि कुरवाळुनि म्हणे नेतास मज, । कृष्णा ! मेघऱ्यामा! बा! माझ्या माधवा! मता समज. ॥ ९२ १. माझी माता, अनसूया (मागें अ० १, गरी० ४६-५२ पहा), २. पतिवतांत. ३. अन्वया्थ- जेवि हरिशील (श्रीकृष्णाचा स्वभाव) [तेवि] सुशील (उत्तमस्वभाव) धरिशील (अंगीकारशील), अथोत्‌ श्रीकृष्णाप्रमार्ण तूही सुस्वभावाची होशील. येथ रुक्िमिणीस दिलेला वर पतित्रतेस गोड वाटेल व साजेल असाच आहे. यांत अपत्यक्ष रीतीनें पतित्रतेचें वतन कसे असावें, तेंही सुचविले आहे, ४. ऐेरावताची खरी. ५. त्या सदान गजारमदमत्त हत्तीला, ऐरावताला, दानःमत्त हत्तीच्या गंडस्थळांतून वाहणारा मद, ६. पबेतकन्या, पावेती. ७. उत्तम वररूप दागिन्यांनी. ८. त्वत-]- मातेतेरतुस्या आहेत, स्गरिमणींस. ९. नटविता झाळा. १० . सा्थीन्वय:-जो प्रभु (रामचंद्र) लॅकारी 'पलकेचा शत तो जेवि कार्वाती (काम तडीस गेल्यावर, ए्वीचा राक्षसभार उतरल्यावर) अलंकारी हकवा शत्र नव्हे असा) [होय] [तेविं हा मुनि होय]. रामचंद्रांनी लंकापति रावण मारिला, पण दुष्टांचा संहार केल्यावर, तयाच रामचंद्रांनी बिभीषणास लंकानाथ केलें; त्याचप्रमाणे दुवांस्यांनीं सत्व पाहण्याकरिता आम्हां उमयतांस फार छळिळें पण पुढें आमचें सत्व ढळत नाहीं असें पाहतांच आम्हां उभयतांसही बर दिले. स्रियांस जात्याच दागिन्यांची होस असते. तेव्हां प्रसक्ष होऊन दुवोस्मांनीं बररूप अलंकारांनी रक्मिणीचा देह भूषित केला, असें खरीजनास प्रिय अशा शब्दांनी वर्णन केलें आहे. ११. तावडीत सांपडलेला. हे उत्तराधीतील देह! ह्या नामाचे बिशेषण, १२. महाकसालारअति दुःखद स्थिति, 'महाकसाल्याला गवसला 'म्स्अतिशय दु:खद स्थितीच्या फे- ऱ्यांत पडलेला, १३, धारण करिता झाला. अन्बयः-'अग£! महा कसाल्याला गवसला देह, जसा केशी (लय्नाचे वेळी) शिरःखात (ज्यास अभ्यंग नाहाण घडलें आहे असा) [देह] [तसा] कसा शोभा ल्याला पहा.” *अगइ! हे आश्चर्ययोधक अव्यय असून सख्रीजभाच्याच तोंडी असतें केकावली 'म्हणे अगइ! ऐकिलेंहि न कधीं असें पाप गा! केका १० पहा. १४. जातेसमयी १५. नभ्न झालेल्यास, १६. हेतूरते । ७८ भोरोपंतकृत [अनुशासनपर्व भजकांतें असों देही १ आम्ही शिव, यश द्याया भजकांतें, जाहलो असों देही; । कृष्णा! नित्य जाझणभजनीं ऐसीच मति असो दे ही, ॥ ९२ वदुनि असें, तेथेंचि प्रभु झाला गुप्त; पुनरपि तयातें । देखावेंचि म्हणें मी, सैःस्थातें जेवि सुनर पितयातें. | ०४ तेव्हांचि प्रद्मश्ना ! अतिचित्रा अनुभवूनियां महिम्या, । त्वन्मातेसह, ने सेर देतां अर्धार्धमात्र यामहि, म्यां, ॥ ९५ ब्राम्हण म्हणेळ जे, तं सर्व कराकेंचि सवेदा साचें; । हं गुप्त त्रत धरिले; कीं, यांतचि दृष्ट सर्वे दीसाचे, | ९६ तदनंतर भैमीसह आलों होवूनि मुदित बहु धामी, । पाहें मुनिप्रसादेकरुनि चमत्कार उेदित बहुधा मी. ॥ ९७ जो काय दग्ध केला होता मुनिनें पदार्थ, जो भग्न, । त्यातें अभिनव पाहुनि, झालों बहु विस्मयांत मी मेमन, | ९८ आंत सदय शांत सदा, दिसला बाहेर मात्र कोपने गा! । प्रभु मंदेहा, गेहा, शोभा दे, कुदळ जेवि ओपे संगा, ॥ ९९ म्यां देखिले रुचिर, नव, दृढ, वस्तु सकळ, जया विनाशी, तें. । * जीं उष्णे, तींच करिळ नयन न इतर तयाविना शीते. | १०० जे पात्र भंगिलें, जो सुरस उडविला, तैयाचि सुरसानें । तें पात्र पूरण झालें; करि कौतुक काय भूंमिसुर साने? | १०१ १. देही जाहलो असोसमानवदेह धारण केला आहे. २ ठेव, राहूं दे. २. स्व --स्थऱ्स्वगंस्थ, मृत, ४. सुक्ील मनुष्य, ५. न घालवितां, ६. प्रहराचा चवथा हिस्सासुद्धां, ७. कारण. ८. गीति ९५ व ९६ यांचें युग्मक आहे. युग्मकान्वय:--हे प्रयुस्ना ! तेव्हांचि अतिचित्रा महिम्या अनुभवु- नियां, अधोधमात्रहि याम न सरों देतां, 'जें ब्राह्मण म्हणेल ते त्वन्मातेसह म्यां सर्वदा साचें करावेंचि? हें गुप्तत्रत धरिले; काँ, यांतचि दासाचें सवं इष्ट [असे]. ९. उत्पन्न झालेले, घडून आलेले. १०. नवा झालेला पाहून. ११. गढलेला, गके, दंग, १२. रागावलेला, तापट, १२, जिल्ह, १४. अलंकारास. अन्वय:---प्रभु (दुवांसा) मदेहा [व] गेहा शोभा दे, जेवि कुशल (हुशार कारागीर) नगा ओप दे (दागिन्यास जिल्ह देतो). १५, सार्थास्बय:---जया (ज्या वस्तूर्ते) [तो दुवोसा] विनाशी, ते सकळ वस्तु रुचिर (सुंदर) नव (नवीन) [ब] वृढ (बळकट) [असें] म्यां देखिले. “वस्तु' हा शब्द संस्कृताप्रमारणे नपुंसकलिंगीच बोजिला आहे. १६. अन्वयः--जीं नयनें उष्णें (दुःखाश्रंनी) तापलेली [आहेत] तींच नयनें तयाविना (दुर्बोस्याशिवाय) इतर (दुसरा कोणीहि) शीत (आनंदाश्रंनीं गार) न करील, दु:खितांना पुखी करांबें असें दुर्वांस्यानेंच, इतरांना ते साधणे नाहीं, हा भाव, १७, त्याच. १८. चमत्कार, १९, जाझण, दुर्वासा, २०, लहानसहान, । ७ अध्याय] महाभारत. ७९ तुंडवी, उडवी, पूर्वी कोपोनि न. ज्या मनोरमा ल्याला, । याचि पहाता झालां रम्या फुला गृहांत माल्याठा. | १०२ जे पूर्वदग्ध, झाले पैरयक प्रैकट शुचि नवे दींत; । विप्रप्रसाद जैसे ते देती, तेवि रुचि न वेदान्त. || १०३ ऐसा परम क्षोभचि झाला परम प्रसाद बा! गा! तो; । हा कृष्ण विप्रमहिम्या, इतरांसि म्हणावया “दबा, गातो. | - १०९ खापासुनि देहाने, वाचेने, प्रेमयुक्त चित्ताने, | विप्रासि रौक्मिणेया ! मी एजितसें सदैव वित्तानें.' | १०५ यापरि कथिले धर्मा ! म्यां प्र्ुम्ञासि तेंचि तुज राया! | सथ वदविलें भीष्में विप्रभजनश्ुद्गमार्ग उजराया.'? || १०६ रामसुत मयूर म्हणे, 'जाणेळ निका मनीं चेमत्कृतिला; ।. युमजुनि कथे! न मानिळ तुज, तेबि निर्कीम नीर्च मेत्कृतिळा.'॥ १०७ - -/*- “८-८ “५-० ५4-५५ 000 000 70000 काची १. अन्बय:-ज्या मनोरमा (सुंदर) [माल्याला] पूर्वी कोपोनि [तो] तुडवी [व] उडवी . [व] न ल्याला (अंगावर अलंकाराप्रमाणें धारण न करी) त्याचि माल्याला (फुलांना) गृहांत रम्या [व] फुहा (टवटवीत) [अशा] पहाता झालों, २. पलंग, २. प्रकट झाले-उद्‌य पावले, उत्पन्न झाले. ४.हस्ति देताचे. हे पर्येक' ह्याचे विशेषण, ५. अन्बया्थ:---विप्रप्रसाद (जाह्णांचे प्रसाद, जह्यणांची कृपा) जेसे रुचि (गोडी) देती (देतात) तेबि (त्या प्रकारची) रुचि वेदान्त न (देती). ६. सा- थान्वयः--बा! गा! ऐसा (या प्रकारे) तो [दुर्वास कषषीचा] परम क्षोभचि (विलक्षण रागच) परम प्रसाद (शेवटीं मोठ्या प्रसादाप्रमाणे) झाला. [म्हणून] हा कृष्ण इतरांसि दबा! (ाह्मणांपुढें नश्न व्हा) म्हणावया विप्रमहिम्या (आह्मणमाहात्म्याते) गातो (वर्णन करितो), ७. तेव्हांपासन, ८. रुक्मिणीपुत्रा, प्रथम्ना. ९. ह्याप्रमार्णे, १०. साथांन्वय:-विप्रभजन- शुद्धमार्ग (आह्मणभक्तीचा पवित्र रस्ता) उजराया (उजळ करण्याकरितां) सत्य, (खरें ते) भीष्मे बदविलें. ११. धुद्ध अंतःकरणाचा, सुशील, १२. चमत्कारातं. १३. न--उमजुनिरबोध न झा- ह्यामुळे, १४. अत्यंत क्षुद्र, १५. मत-न्कृतिलार्माझ्या ग्रंथास, अन्बयाथ:--रामसुत मयूर म्हणे “निका मनीं चमत्कृतिला (या कथेच्या कौतुकाळा ) जाणेळ; [हे] कथे! निकाम नीच [मात्र] नुमजुनि, [जेवि] तुज तेविं मत्कृतिला (माझ्या ग्रंथास) [ही] न मानिल (मान देणार नाही), जे शुद्ध अंतःकरणाचे म्हणजे अथात्‌ भाविक आहेत, त्यांच्या मनावर ह्या दु्बासकृत सत्वपरीक्षणाचा रम्य ठसा बरोबर वठेल; पण जे हलकट आहेत, त्यांस ह्या कथेपासून बोध न झाल्यानें ते हिला तुच्छ करितील ब त्याप्रमाणेंच माह्या ग्रंथासही न समजल्यामुळे दोष देतील, असा कबीचा आशय. आपंली कृति जरा दुर्बोध पण सरस व सुज्ञांस मान्य अशी आहे, असें पंतांनीं या गीतींत ध्वनित केलें आहे. आपल्या कृतीचे गुणदोष पंतांना कळतच होते, असें यावरून स्पष्ट दिसते, ८० - मोरोपतहत [अनुशासनपर्व अध्याय आठवा, व्यास म्हणे, “गांगेया ! श्रवण करुनि सर्व दानधर्माते, । दृप पावला प्रैक्ृतिते, अम्रृते रोगात जेवि हमीत. ॥ (९ तां मेथे केला हा गर्जुनि कौंतेयमोर सानंद, | .बोध दिल्हा पुष्कळ या, कृष्णा दे जेवि गोरंसा नंद. ॥ २ धर्ममना बोध सुखद झाला, मैणिलाभ जेवि इरगमना; । | आतां आज्ञा द्यावी या कुंतीनंदनासि पुरगमना.' ॥ ९ भीष्म म्हणे “स्पुरातें त्वां संद्रृणहसमानसा ! जावें, । रपदी देवेंद्रापरे होउनि बहु ऐज्यमान सोजावें. || ही संश्री, सुकीति, होइल गतिही बरवी; प्रजाचि रंजीव, । _ या काळहि कर जोडी, म्हणती वेर विप्र ज्या “चिर जीव, ॥ ५ भढि प्रताप सुकते, अल्पहि जो अग्नि, जेवि तो धमनें. । दुब्धें धनसंचयसा, संरक्षावा जपोनि बोध मनें. ॥ ६ १. अंतःकरणाची मूलस्थिति, मनाचे स्वास्थ्य, प्रकृतीची व्याख्या बामन पंडित अश्शी करितात:- जे आपली स्वच्छ मती । तेचि म्हणावी ग्रकृती' । ते घाबरी होतां, तिचे होती । बिपरीत भाव. ॥ दूरी होतां घाबरेपण । जो स्वस्थ होतो आपण । तो प्रकृतींत पावला हे खूण । अजुन सांगे आपली. ॥ स्वस्थ चित्त जालें । ते आपल्या प्रकृतीत पाबलें । तेव्हां मन आटोपले । जें घाबरे होतें अत्यंत. ॥ (यथाथदीपिका, अ० ११, ओंब्या ९८८-९९०). २. सुखार्ते. ४. कुंतीपुत्ररूपी मोर. ४. थमेराजास, ५. दूध, दहि बगेरेंस. ६. श्रीकृष्णाचा पिता. श्रीकृष्ण वसुदेवाचा मुलगा, पण नंदाने व यशोदेने त्यास अगदीं लहानपणापासून वाढविले होते. ७. रक्षप्राप्रि, जातिवंत नागाच्या फडेवर, मणि असतो व तो फार सतेज असतो. तो सर्व सर्पीस असत नाहीं; तेव्हां ज्यांच्या फणेवर तो असतो, त्यांस त्यामुळें आनंद बाटणें साहाजिक आहे. ८. उरगरळउरसा गरछ- तीति, छातीने चालणारा. सपीस पाय नाहींत व तो छातीने सपंटत जातो, म्हणून त्यास 'उर्गः म्हणतात. ९. हत्तिनापुराते. १०, सद्रुणरूप राजहंसाच्या मानससरोवरा! मानससरोबर असें इंसार्चे बसतिस्थान आहे, त्याप्रमाणे तूं सदुणांचें माहेर आहेस, असा भाब. ११, आपल्या अधिकाराचे ठायीं अर्थात्‌ सिंहासनीं. १२, पूजित होत्साता, मान्य. १३. शोभाबे. अन्बय/--> देबेंद्रापरि पूज्यमान होउनि स्वपदीं बडु साजावे. १४, उत्तम लक्ष्मी, मोठें बेमब. 'होशल! बा क्रियापदाचे “सुश्री' “सुकीर्ति' व “गति? हे सर्व कर्ते होत. .१५. संतुष्ट ठेव. पाठभेद:--प्रजा चिर» १६. भरे. १७. दीघ काळपर्यंत जीवंत रहा, १८, सार्थान्वय:--[अल्महि] प्रताप संहत. (पुण्याने) वाढे, जेवि ओ अस्पही आभ्नि, तो धमनें (फुंकण्य़ाने) [वाढे] | ८ भध्याय] ___ महाभारत. ८१ यावास आणुनि घनऱ्यामास दयासुधारसमयास; । व्हावा सहाय घेडनि करवाळ जसा सुधार समयास. ॥ ७ होतांचि उत्तरायण ये मज जावयास बोळेंबायास. | मुनिहो! या सर्व तुम्ही, खेपदरजांमार्जि घोळवा यास.” | ८ भीष्मासि धर्म वंदी भ्रायांसह, लयाहि केशवासहित, | यैतपदपद्माचा करि मातृशतांहूनि लेश वास हित. | ९ केरुनि पुढें ग्रांधारीसह धृतराष्ट्रास, शक्रसम हैषी, । गेला पुरा युधिष्ठिर राजा, सन्रातृवर्ग, सॅमहर्षी. | १० प्रेषी खस्थानाप्रति सत्कारनि पौरंभानपदलोक; | 'सांत्वुनि हरि स्रियांचा दानेमानेंकरूनियां शोक. ॥ ११ आंद्रे चित्ते वित्ते नमुनि यथायोग्य गोरवि, प्राशी । सादर चकोरसा तो कोंतेय सुधांशयुगौर विप्राशी. । १२ १. साथोन्वयः-सुंधार (उत्तम धारेचा) करवाल (खड) घेउनि जसा सहाय (मित्र) समयास (ऐन प्रसंगीं, वेळेवर) व्हावा (असावा, पाहिजे;) [तसा तूं] दयासुधारसमयास (दयारूप सुधेच्या रसाने भरलेल्या) धनऱ्यामास (धननीळाला, कृष्णाला) आणुनि यावास (तूं यावेंस अशी माझी इच्छा आहे). 'यावास' ह्या विध्यर्थात इच्छा व्यक्त होते, हे ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. २. सूर्य मकरराशीस आला म्हणजे उत्तरायण सुरू होते. तो कर्कराझीस गेला म्हणजे दक्षिणायन लागते. ३. जाणाऱ्यास अर्थात इहलोक सोडून जाणाऱ्यास. ४. पाठ- वणी करण्यास, निरोप देण्यास, ५. यास (मला भीष्माला) स्वपदरजांमाजी (आपल्या चरणधूलींत) घोळवा-अ्थात्‌ तुमची चरणधूली मजवर पडो, हदी प्रचलित असलेला मराठी प्रयोग पहा-'पायथूळ झाडा?. ६. साथान्वयः-यत्‌पदपद्माचा (ज्याच्या चरणकमलाचा) लेश (थोडासा, अल्पमात्र) बास (साश्चिध्य किंवा गंध) मातृशतांहूनि (शेंकडों आयांपेक्षां अधिक) हित (कल्याण) करी, ७. पुरगमनाचे वेळीं अग्रस्थान चुलता ब चुलती यांस देऊन, त्यांच्या मागून धमराज चालं लागले, ह्यावरून वडिलांविषयीं त्यांचा किती आदर होता, हॅ व्यक्त होते. ८. इंद्रासारखा. ९. संतोष पावलेला. १०. सन-महा--करषिस्मोठमोठ्या क्रषींसहवर्तमान, ११, पोरःस्नागरिक, जानपदऱखेड्यांत राहणारे लोक. पौरजानपदलोक--सर्वे प्रजाजन. १२. ह- स्तिनापुरांतील योडे कुरक्षेत्री समर करण्यास गेले व तेर्थे पुष्कळांचा अंत झाला, झामुळें मागें राहिलेल्या त्यांच्या स्त्रिया शोकाकुल झाल्या. अशा स्रियांस देणग्या देऊन म्हणजे अर्थात्‌ त्यांच्या पोषणाची तजबीज करून व त्यांचा मोठा सन्मोन करून धमाने त्यांचे समाधान केलें, राजांनी प्रजेबद्दध कशी काळजी वाहावी, ह्याचा हा उत्तम मासळा आहे. १२. सार्थान्वय:-तो कोतेय (धमराज) [विप्रांते] शुध चिर्ते (मोकळ्या मनानें) नसुनि, वित्ते (दब्यद्वारा) यथायोग्य गौरवि ११ मो० म० अनु० ८२ मोरोपंतकृत [अनुशसत्षपव वारी अवृष्टिचा बहु तो भीष्मचि गाधिसुत कषी वळसा, । ओळे धर्मघन, सुखी होय जन समग्रही कृषीवळसा. ॥ १२ होता पुरी युविष्टिर लोकव्यवहार चालवीत नयें, । लो कथिला सर्वज्ञ सैद्रवतिकीत्येथ जान्हवीतनयें, ॥ १४ सरतांचि दक्षिणायन झ्ांतनवप्रोक्त समय आठवुनी, । साहित्य पुढें चंदनध्ृतरत्नसदंबरादि पाठवुनि, ॥ १५ गांधारी, धृतराष्ट्र, भ्राते, कुंती, युयुत्सु, युयुथान, । याजक, विदुर, जनार्दन, होतो ज्यांचा सभेंत बहुमान, | १६ या सवोतें घेउनि, अग्नि पुढें करुनि राज आज्याचे, । (सत्कार करिता झाला); [व] सुधांशुगोर (चंद्रासारखा स्वच्छ, अर्थात्‌ शीतळ व तापहारक) विप्राशी (बह्मवृंदाचा आशीवांद) चकोरसा (चकोरपक्ष्याप्रमार्णे) प्राशी. “चंद्रचकोर' कविसंकेत सवंप्रसिद्ध आहेच. धमराजास चकोरपक्ष्याची, व विप्राक्षीवांदास चंद्राची उपमा दिल्यामुळे पंतांनी “प्राश्ी' हे क्रियापद योजिलें आहे, | १, साथान्वय:-तो भीष्मचि गाधिसुत कषी (तो भीष्म हाच विश्वामित्र, भीष्मरूपी विश्वामित्र) बहु अवृष्टींचा वळसा (अवषेणाचा फेरा, दुष्काळार्चे संकट) वारी (टाळी), [व] धमन (धमराजरूपी मेघ) ओळे (बर्षे, पडे); समग्रही जन (अवघे प्रजाजन) कृपीवळसा (शेतकऱ्यांप्रमाणें) सुखी होय. एकदा भयंकर दुष्काळ पडला असतां विश्वामित्राने प्राणसंरक्षण करण्यासाठीं एका न्वांडाळाजवळून कुत्र्याची तंगडी मागून घेतली. नंतर त्या अह्यपींनें आपल्या कुटुंबासह ते श्रमांस पकवून खाण्यासाठी तयार केलें. परंतु तं खाण्यापूर्वी देवसंतरपण यथाविधि करण्याचा संकल्प करून, विश्वामित्राने ऐेंद्राझयविधीने चरु कढविला व निरनिराळ्या देवांना व पितरांना भाग देण्यास आरंभ केला. पण इंद्रादि देवांना भाग देतांक्षणींच, इंद्राने पजन्य पाडिला, प्रजांचे प्राण वांचले, वनस्पती उगवल्या व दुष्काळाचा वळसा टळला; या गोष्टीवर येथें कटाक्ष आह, २. प्रजाजनांचा न्याय; अथात्‌ प्रजाजनांच्या उत्पन्न झालेल्या तंट्यांची योग्य तडजोड करणें, न्यायकारभार. ३. राजधमोने, नीतीस अनुसरून. ४. जो नय. ५, सतू--गतिन-की्ति--अर्थसमोक्ष व यश यांच्या प्राप्तीस्तव. ६. गंगा- पुत्राने, भीष्माचार्योने, ७. दक्षिणायनामध्यें वैकुंठाची द्वारें लाविलेलीं असतात, त्यामुळें दक्षिणाय- नांत मरण आल्यास, प्राणी कितीही पुण्यबान्‌ असला, तरी त्यास वैकुंठप्राप्ती होत नाहीं व म्हणू. नच भीष्माचार्य हे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होईपर्यंत शरशय्येवर प्राणोतक्रमण न होऊं देतां राहिले होते. मार्गे गीति ८ “होतांचि उत्तरायण इ० भीष्मोक्ति पहा. ८. चंदन--एत--सत्‌ --अंबर--आदिःर्चंदन, तूप, उत्तम वें इत्यादि. ह्या गोष्टी अंत्यविधीच्या वेळीं लागतात. गीति १५, १६, व १७ यांचें विशेषक असल्यामुळे एकच अन्वय करावा, दाभ्यां युग्ममिति प्रोक्तं त्रिमिः होकेर्विशोेषकम्‌ । कलापकं चतुमिः स्यात्तदूरध्व कुलक त्रृतम्‌ ॥ ९. आज्याचे राजस्तुपाचे अधिपती (असे अमी), पाठभेद:-राजराजाचे, -.------०-०- “५-५ ८ अध्याय] महाभारत. टश गेला पाय पहाया गुरुवत्सळ धर्मराज आज्याचे. ॥ १७ जाऊनि कुरक्षेत्री व्या श्रीभीप्मासमीप तो पावे; । श्रीब्यास नारद निकट ज्याच्या, ज्यांहीं पुमर्थ ओपावे. | १८ नानादेशसमागत नृपतिमुनि न वदति निकट लेश, तशा । पाहे, गमे पिपीलिक लया गुडराशीस चिकटले शतशा. ॥ १९ डंतरुनि धर्म नमी यां; जे विपुल अलिप्त, जेवि गगन, मुनी; । वदला विनय ऐसं श्रीगरेगानंदनासि मग नमुनी. ॥ २० व तो हा नमितो, वदतो, पढविशि तूं मनुजदेव कीरा ज्या; । आला असे पहा तो, जो प्रसवलि तनुज देवकी, राजा! | २९ संस्तीक ज्येष्ट तनय आला आहे, केॅनिष्टही राया! । नेत्रें उघडूनि पहा राजेंद्रा! सुज्ञमुकुटहीरा ! या. || २२ 7८-५० --॥५/0५५-॥४५0॥/१0 000000 ०. 0.0 टण - “णा. टण“ १. वडील माणसांच्या ठायी निष्ठा ठेवणारा. २. आजोबाचे, भीष्माचे. २. नारदादि- कांनीं. ४, धमोथेकाममोक्ष हें चतुष्टय, ५. द्यावे. ६. सार्थान्वयः-नानादेशसमागत (अनेक देशांतून आलेले) नृपतिमुनि (राजे व क्रुषि) [ज्या] निकट लेश (किंचितही) न बदति, तशा [शरपंजरीं पडलेल्या भीष्माला] (धर्मराज) पाहे, [व] [त्यास] गमे (स्वाटे, वाटले) [कीं] त्या युडराशीस (भीष्माचार्यरूप गुळाच्या ढेपीस) शतश (शेंकडों) पिपीलिक (मुंगळे) चिकटले. गुळास जशा मुंग्या लागतात, त्याप्रमाणें ह्या सवज्ञात्या भीष्माचायीजवळ गोळा झालेला नृपगण ब मुनिवृंद धमराजास दिसला. ७. वाहनावरून उतरून. ८. येथे “विपुल वब 'अलिप्त' हे शब्द छिष्ट आहेत. विपुलन(१) (गगनपक्षी) अमयाद, विस्तृत; (२) (मुनिपक्षा) विशाल दृष्टीचे किंवा अंत:करणाचे, ज्यांचे विचार किंवा नजर कोती नाहीं असे. अलिप्त-(१) (गगनपक्षी) सर्व- व्यापी, परंतु कोणत्याही पदाथौत न मिसळणारे. (२) (मुनिपक्षी) संसारांत राहणारे, परंतु विषया- धीन किंवा काम्य कमोत गुंतलेले नाहींत, असे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायांत भ- गबद्धक्तांची लक्षणे सांगतांना हीच उपमा योजिली आहे व “विपुल? व 'अलिप्त' याच अथी लांनी अनुक्रमे 'व्यापक? व 'उदास? हे शब्द वापरले आहेत:-व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सवेत्र गा! ॥ (शानेश्री, अ० १२, ओंबी १८०.) ९. साथीन्वयः-ज्या कीरा (पोपटास) तूं मनुजंदेव (नरपति) पढविशि (बोलावयास शिकविलेंस), तो हा (मी धर्मराज) न- मितो [व] वदतो. पोपटास जे शिकवावें ते ज्याप्रमाणें तो जसेंच्या तसेंच बोलतो त्याप्रमाणे भी- ष्माचार्यानीं जे जे शिकबावें, ते तै अगदीं बरोबर वठविणारे धमराज होते. १०. गांधारीसहवतं- मान. ११. धृतराष्ट्र, १२. कनि्ठही [तनय]सविदुर. धृतराष्ट्र व विदुर हे भीष्माचे पुतणे, व म्हणून मुलांसारखे होत, १३. विद्वानांच्या मुकुटमणे, सुज््रेष्ठा. ८४ मोरोपंतकृत [अनुशासनपव भीम, सिताश्व, नकुळ, सहदेव तुझे नमिति पाय; हेमा जी । ने म्हणे तबचरणरजोधिक, करिती नमन माय हे माजी. ॥ २२३ नृप, मुनि, कुरु, जांगळेजन, देवाषिहि, पातला असे व्यास; । आले सेव्य तरुकडे द्विजे जेवि, लजुनियां असेव्यास. ॥ २४ हे कतिक सर्व तुझे आले घेऊनि अभ्नि समयास; । साहित्य सकळ केलें श्रीकृष्ण, हें सुचेल न मैयास. | २५ नेत्रे उघडुनि रजा! आम्हां सर्वोकडे पहा, बोल; । तेववचनामृतपानीं झाले आहेत कणे हे लोल.” | २६ उघडुनि नयनें ' भीष्म, प्रेक्षुनि सर्वाकडे, म्हणे “धर्मा! । आलासि बरा सँमेयीं, वत्सा! मी बहुत पावलों रामो. || २७ सिंर्ते पेक्ष, भांघ कीं हा? शरशयनीं बहुत जाहलो कष्टी, । बापा ! वर्षशंतासम म्यां द्या रात्रि कंठिल्या ष्टी. ॥ २८ "ण सायोलय:-जी हेमा (सुवणोस) तव चरणरजोधिक (तुझ्या च चरणरजोबिक (तुझ्या चरणधूळीपेक्षां अधिक) न म्हणे [रजिला तुझ्या पायघूळीपुढे सुवण कःपदाथे वाटतें] [ती] हे माजी (माझी) माय (कुंती) नमन करिती (बंदन करीत आहे). खीजातीस स्वभावतःच सुवण व अलंकार ह्या गोष्टी अत्यंत प्रिय असतात, तेव्हां स्त्रिया व त्यांच्या प्रियवस्तु ह्यांचा उछेख करण्याचे प्रसंगीं पंत ह्याच संबंधाच्या उपमा व दृष्टान्त वारंवार योजितात. (मार्ग अ० ७ गीति ९० पहा.) २. कुरदेश किंवा सवे कुरुकुलोत्पक्ष जन. ३. जंगलांतील रहिवाशी. ४. नारद. ५. पक्षी, ६. आश्रय करण्यास अयोग्य अशास, ७. मय हा असुरांचा शिल्पकार (कारागीर), मयासुर हा अत्यंत कश्पक होता, अर्से असून, त्याच्याही ध्यानांत ज्या गोष्टी आल्या नसत्या, त्या सर्व गोष्टींची तयारी श्रीकृष्णांनी केली. ८. भीष्माचाया ! ९, तुझ्या भाषणरूप असताच प्राशन करण्यांत. १०. ज्यांना चट लागली आहे असे, उत्सुक. ११. पाठभेद:-मीरष्मॅ. १२, वेळेवर, १३. सुखार्ते. १४. शुद्ध किंवा शुक्ठ पक्ष, पहिला पंधरवडा. १५. माघ महिना. १६. शंभर वषीप्रमाणे. १७. द्वि--ऊनास्दोहॉनीं उपण्या, कमी. थना षष्टीसदोन कमी साठ, १८. साठांमध्यें दोन कमी म्हणजे ५८ रात्री भीष्माचायौनी शरपंजरीं पडून घालविल्या. भीष्माचाये माघझुड अष्टमीस निजधामास गेले. त्यापूवी ५८ दिवस ते शरपंजरीं होते व भारतीयुद्धांत प्रथम दहा दिवसपर्यंत ह्यांच्याकडे सेनानाय- कत्व होते; ह्यावरून भारतीयुद्धास आरंभ जाहल्यापासून ६८ दिवसांनीं क्यांचा काल झाला, तेव्हां, भारतीयुद्धास केव्हां आरंभ झाला ह ह्यावरून ठरविण्याजोगे आहे. प्राचीन विषयजि- शासस हातीं घेण्याजोगा हा विषय आहे ब ज्योविषीवरगासही, 'चांद्रमास किंधा सौरमास धरून त्या मानाने अधिक महिन्याची व्यवस्था लावणे, तर्सच भारतीयुद्धास प्रारंभ झाल्यादिवश्ी अस. णाऱ्या शुभाशुभ मुहूतांची चर्चा करणें, व भारतीयुद्धापासून आजपर्यत लोटलेल्या काळाचे परिगणन करणें व त्यावरून ग्रह्मांमर्ध्ये पडलेला फरक पाहणें इत्यादि! गोष्टीसंबंधाने बारकाईने शोध करण्यास, हें चांगलें साधन आहे. ८ अध्याय] महाभारत. ८५ वत्सा ! 'धृतराष्ट्रा! तूं ज्ञाता, तुज पाठ चारही वेद, भावि कदापि चुकेना, आतां कांहीं करूं नको खेद. ॥ २९ तुजला देवेरहस्य ब्यासापासुनि असे विदित सेजा ! । संत्सूक्ति सेबिल्या त्वां, नै मिळोव्या संसृतींत इतरा ज्या. ॥. २० हे पांडुचे जसे सुत, धम तैसेचि सर्व तव राया! । गुरुवत्सल धर्म, समज अचळ तुल्य पर्वतवरा या. | ३१ चिंतामणिची तापा जसि न, कराने शर्महानि, दे शाला, । सत्संगति तसि; न तुझ्या उलुंधिल धर्म हा निदेशाला. ॥ ३२ पुत्र न ते अतिदारुण खळ तक्षक सर्प पाकवणवेच; । तच्छोकें तेजाचा, सुज्ञ असुनि, करिल बा! कवण वेच” ॥ ३३ इतुके धृतराष्ट्राा सांगुनि, मग ह्योसि औपगातनय । १. होणारे, धडून येणारे. २. देवांची गुप्त गोष्ट, ३. धृतराष्ट्रा! ४. उत्तम उपदेश, ५. मिळण्याजोग्या नाहींत, दुर्मिळ आहेत. ६. संसारामध्यें. जो सदुपदेश अन्यजनांस ह्या संसारयात्रेंत सहसा लाभण्याजोगा नाहीं, असा भाव. ७. धमंशाखतरदृष्ट्या हे पांडव जरी वस्तुतः पांडूचे पुत्र, तरी धमशाखरानुरोधाने हे तुझेही आहेत; कारण, तुला पाणी देण्याचा अधिकार धरमशास्त्राने ज्याप्रमाणे तुझ्या पुत्रांस प्राप्त होतो, त्याप्रमाणे ह्या पांडबांसही आहे, ८. साथोन्बयः-धमे गुरुबत्सलळ (वडिल माणसांचे ठायीं आदरबुद्धि ठेवणारा) [आहे]; अचललत्वे (स्थेयामुळे, पक्षीं धमनियमबाह्य आचरण न करण्याच्या दुढनिश्चयावरून) या (ह्या धमंराजास) पर्वतवरा (पर्वतश्रेष्ठाच्या, मेरुपवंताच्या) तुल्य(बरोबरीचा) समज. ९. सार्थान्वयः- जसी चिंतामणिची शाला (<घर, श्मारत), तसी सत्संगति, शमेहानि ("सुखाचा भंग) करुनि तापा न दे, चिंतामणि हा सवे चिंता-इच्छा-पुरविणारा मणि आहे. तेव्हां जी इमारत या मणींनीं रचिली आहे, तींत राहणाऱ्याला सुखभंग व संताप हे कधींच शिवणार नाहींत; आणि या सुख देण्याच्या कामांत सत्संगतिही (>सज्जनाचें सात्रिध्य, मेत्री) अगदीं डुबेहूब तशीच आहे, हा भाब, अथेसावृश्यः-(१)प्रीति प्रभुची, चिंतामणिची जसि सवे काम दे शाला, ॥ मोरोपंती अश्वमधपर्ब, ९ १३८. (२) देती स्त्रियांसि सुख पति जाउनि येऊनि जेबिं देशाला । श्रीसुनिकरुणा चिंतामणिरचिता सवे तेविं दे शाला ॥ मोरोपंती आश्रमवासिपवे, ६।१६, पाठभेद । 'चिंतामणि चिंता या जसि न करुनि' ३०, १०, आशेला, ११, साथोन्वयः-ते (तुझे मुलगे) पुत्र न; (त्यांस पुत्र म्हणतांच येत नाहीं. कारण 'पुंनाम नरकारत्रायतेडसौ पुत्रः! 'पुं'लामक नरकांतून सुटका करणारा तो *पुत्र' होय), [ते] अतिदारुण, खळ तक्षक सप पाकवणवेच (परिणामी शुद्ध दावानला- प्रमाणे) [होत]; भा! (हे धृतराष्ट्र) तच्छोके (त्यांच्याविषयी शोक करून) कवण (कोण) सुश (शहाणा) असूनि, तेजाचा बेच (हानि, नाश) करी७? पाकस्परिणाम. १२. श्रीकृष्णास. १२, गंगापुत्र, भीप्माचाये, ट्‌ मोरोपंतकृत [अनुश्ासक्षपर्व नमि, ज्याचे रिपु वसले ज्यासह होऊनि आप गात नय. ॥ ३४ “चालाया, बोलाया देसी जीवांसि तूंचि देवाद्या! । पैतळीस सूत्रधारक कीं वादक शक्ति जेविं दे वाद्या. || ३५ पांडव आहेत तुझ्या पदरीं, म्यां रीति म्हणुनि निरंबावे. । झक्षाप्तत्व तुजपुढें बा त्रिजगजनका ! कशास मिरवावें? || ३६ मज भैक्तवत्सला ! त्वां आज्ञा द्यावी दीरीर सोडीाया, । देसीळे तूंचि, सुकृत न माझ्या पदरांत सुगति जोडाया? ॥ ३७ हा घेतो जेणे तव नाम, परा मुख न वासु देवा तं. । "मागेन, भजन सोडुनि, दुसरें तुज सुख न वासुदेवातं शट उक्त न करुनि, सुयोधन दुर्मति बुडवुनि घरा, बुडालाच. । १. साथान्वयः-ज्याचे (ज्या कृष्णाचे) रिपु (शत्रुवग) ज्यासह (रज्या करृष्णासह) आप (ऱरआप्त) होउनी, नय (वर्तन, रीति) गात (स्तवीत) बसले, कृष्णाचे वैरीसुद्धां आपल्या दृढ़ विरोधी भक्तीनें मुक्त होऊन त्याचे आप्त होऊन बसले, या गोष्टी येथं संधय आहेत. सव- संग्रहाची 'आप' यावर उदक, थंड असा भाव? अशी टीप आहे. २, आदिदेवा! ३. साथो- न्वयः- सूत्रधारक (कळसूत्रे चाळणारा) पुतळीस (र्‍बाहुलीस) कीं (किंवा) वादक (वाजविणारा) बाद्या जेबिं शक्ति दे, [तेवि] देवाद्या! तूंचि जीवांसि (प्राणिमात्रांस) चालाया बोलाया [शक्ति] देशी. “चालाया? व “बोलाया? हीं दोन्ही जीवास लागू होतात, परंतु त्यांपेकी एकेकच अनुक्रमें ।पुतळी' व “वाद्य? यांस लागू होते. आंग्ल कविशिरोमणी शेक्‍्स्पीयर ह्यांनी आपल्या बिख्यात ह्यामलेटनामक नाटकांत पांचव्या अंकांत अलयुजाविषयीं असेंच हटले आहे. ४. शि ष्टाचार. ५. द्यावे, घालावे. ६. आप्तत्व मिरवावेसूनात्याबद्दल डोल, फुशारकी मारावी, तूं जगत्त्रयाचा पिता आहेस व पित्याइतकी मुलाची कळकळ करणारा दुसरा नाहीं; तेव्हां पांडवांच्या हिताची कळकळ तुझ्यापेक्षा माझी काय असणार, असा भौीष्मोक्तीचा भाव, ७, भक्तांच्या वाली, ८. देह ठेवण्यास. ९. अन्वयाथ:-तूंचि सुगति देसील. (कृष्णा! तूंच मला सुगति दिलीस तर दिलीस) [नाहीं तर ती मला कांहीं मिळणार नाहीं,] [कारण] सुगति जोडाया (मोक्ष मिळविण्यापुर्ते) सुकृत (पुण्य) माझ्या पदरीं न. १०. सार्थान्वयः-हा (समी भीष्म) जेणें (ज्या मुखानं) तव नाम घेतों, तं मुख परा देवा (सइतर देवांजबळ) न बासू (नवन बेंगाडू, याचना न करू), कृष्णा! तूं मजवर कृपा करच, ज्या तोंडाने मी तुझे नाम जपतों, त्याच तोंडानें इतरांजवळ याचना करण्याचा प्रसंग न येवो; त्यांत तुला ब मला दोघांनांही हीनत्ब आहे, हा भीष्माचा भाव, ११. अन्बय:-तुज बासुदेवाते (न्न्तुह्याजवळ) भजन सोडुनि (भजनाव्यतिरिक्त) दुसरे सुख न मागेन. १२. साथोन्बय:-दुर्मति ((दुष्टबुद्धि) सुयोधन, उक्त न करुनि (तूं सांगितल्याप्रमारणे न वागून; किंवा योग्य आचरण न ठेबून) घरा बुडवुनि (कुलाची नाश करून) [स्वतः] बुडालाच; ज्या कलशाच्या (घागरीच्या) बुडालाच (तळाशींच) घरा (छिद्र) [आहे], तो (तो कल्श) सद्रसा (उत्तम पातळ पदार्थास, पाणी दूध बगैरेस) कसा धरील? ८ अध्याय] महाभारत. ८७ धरिळ कसा सद्रस तो, ज्या कलशाच्या घरा बुडालाच? | २३९ व्यासेहि नारदेंही तूं मजला मैघुरिपो! कॅळविठास, । तैम्हिच तुजपुढें शत्रश्रीचे दुर्जयहि पोकळ विलास. ॥ 9० नारायणा ! त्वदाज्ञा होतां हा, जेवि मंडपा वेल, | उत्तमलोकासि तुझा सेवक, होऊनि थंड, पावेल.' || ४१ कृष्ण म्हणे, 'या लोकां, म्हणसी होबूनि सज, न वसू; ते, । रुचलं; जा पाव सुखं भीष्मा! तूं सुक्ष सजन बसूंतं. || ४२ या लोकीं तुज कांहीं झांतनवा ! लेशमात्र अघ नाहीं, । कामरारांहीं भिन्न प्रभु तू , वज्ञाद्रि जेवि न घनांही. ॥ ४३ माकंडेय तसा तूं पितृभक्त, मुनींद्र वर्णिती बा! हे, । यास्तव मृत्यु तव 'बशीं आनत होऊनि झंयसा आहे.' | 9४ १, मधुनामक राक्षसाचा वध करणाऱ्या, श्रीकृष्णा! २. गीतीचा भावाथे:-तूं कोण ही ओळख न्यास, व नारद झांसारख्या महपींनीं मला करून दिली; अथात्‌ तुझा मोठेपणा, व तुझी ओळख सामान्य जनास द्दोण्याजोगी नाहीं; ह्यावरून अश्या ह्या तुजपुढें कोणाचेंही कांहीं चालणार नाहीं, हा निघणारा ध्वनि पंतांनीं उत्तराधात 'तऱ्हिचरम्हणूनच' अशा शब्दानं स्पष्ट व्यक्त केला आहे, २, सार्थान्वयः-तऱ्हिच (म्हणूनच) दुजयही (सजिंकण्यास कठिण अशा) शतब्रुश्रीचे (शत्रूच्या लक्ष्मीचे) विलास तुजपुढें पोकळ (व्यथे) [आहेत]. टीप:-'शत्रुश्री' असा शब्द घातल्यामुळे स्रीस्वभावानुरूप ज्या चेष्टा त्या व्यक्त व्हाव्यात म्हणून “विलास' असा शब्द योजिला आहे. ४, उत्तम लोक ह्या मृत्युलोकाच्या वर आहे, ह्या संकेतास अनुसरूनच ही उपमा दिली आहे, वेलाची गति नेहमीं वर जाण्याची असते. ५. शरीरसंताप ब मानसिक दुःख ह्यांपासून मुक्त हो- ऊन किंवा प्राणज्योती विश्रून. (बेलाच्या पक्षी) पाण्यानें गार होऊन. ६. साथान्बय:-कृष्ण म्हणे, सज्ज होवूनि (आत्मलोकीं जाण्यास तयार झाल्यावर), या लोकीं (मृत्युलोकी) न वस (न राहावें) [असें जें] म्हणसि, ते रुचले (मला आवडले); [हे] भीष्मा! तूं सुक्ष (शाहणा) [व] सज्जन (साधु, सत्पुरुष) जा (इहलोक सोड) [व] वस्त सुखें (आनंदाने) पाव. आठ वसपकीं तिसरा जो सोम त्यास शाप झाल्यामुळें तो गंगेच्या उदरीं भीष्मरूपानें अवतरला होता, म्हणून त्यास क- ष्णार्ने इहलोक सोड व 'वसूंते पाव' असें म्हटलें आहे, ७. थोडेंसुद्धा. ८, पातक. तूं पापा- पासून अलिप्त आहेस, ९. अन्वयाथ:-जेवि वजाद्रि (हिऱ्याचा पर्वेत,) धनांही [भिन्न न], [तेविं] तूं प्रभु (समथ) कामशारांहीं भिज्ञ न. भीष्माच्या अढळ शुकमारुतितुल्य जह्मचयोवर येथ लक्ष्य आहे. वज-हिरा-धणांच्या घाबांनीं फुटत नसतो. “हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा. ॥ (तुकाराम), १०, आशेत. ११. नम्र, १२. चाक- राप्रमाणे. तूं बापाच्या वराने इच्छामरणी झाला आहेस, हा गीतीचा भाव, शांतिपवोत कृष्णाने भी- ष्माच्या पितृतोषणाचा व शइच्छामरणाचा असा उलेख केला आहेः-''तूं छंदमृत्यु शंतनुवरदानेंचि प्रभो! महाभागा ! ! हें छंदमृत्युकारण पितृतोषण मजहि न घडलें बा! गा! (मोरोपंती शांति ७२९.) ८८ मोरोपंतकूत [अनुशास्नपर्व आज्ञा देतां देवे, भीष्मा प्रतिपाल्य जे सदा वेपुसे, । पांडव, धृतराष्ट्र, बिदुर सर्व सुद्ृदर्ग जे, तयांस पुसे. | १५ परिसा हो! सर्व तुम्ही, मागंतसे भीष्म हा निरोपातें; । धहोभै न देवू सत्वा, दे जेबि ग्रीष्म हानि रोपातें. || 9६ रक्षुनि शुद्धयशातें मेळवितें जेवि सत्य, यश तातें । तेवि न मेळविलें; हो! हेंचि करी दूर अत्ययशातातें. ॥ १७ भूंतीं दया असोंद्या; व्हा इंद्रियषडरिनिग्रहीं धीट; । सोडुनि अन्य पथ धरा निजधमीचारमार्ग हा नीट. ॥ 9८ चैतेन्य सेम पहावें, गुरु लघु देहें दिसो करी कीट. । ब्राह्मणसत्काराचा येवूं देवूं नका मनीं वीट.' | 9९ कथुनि असें, आटिंगुनि धर्मासि, पुन्हा सरिददराज म्हणे, । “बा! प्रॉहन गुरु ब्राह्मण प्रजावे त्वां संदेव रॉंजमणे!'” ॥ ५० १. पालन करण्यास योग्य. २. शरीराप्रमार्णे. प्राणिमात्राचें प्रेम आपआपल्या शरीरावर असून तो जितकी त्याची जोपासना करितो, तितकी दुसरी कशाचीही करित नाहीं, भीभ्मा, चार्यीस पांडव, धृतराष्ट्र, विदुर हे आपल्या शरीराप्रमार्गे अत्यंत प्रिय होते, असा भाव. ३. सार्था- न्वय:-जेवि ग्रीष्म (उन्हाळा) रोपाते (नवीन लाबिलेल्या वृक्षास) हानि (नाश) दे, [तेविं] लोभ (मायामोह) सत्वा (उष्तम गुणास) न देवू (देवो). लोभाने सत्वाची हेळसांड न होबो. ४. साथौन्बयः-रक्षुनि (नरक्षण करून) जेवि सत्य शुडयशाते (उत्तम लौकिकाला, सत्कीरतीला) मेळवितें, तेवि [आपल्या मुलांना रक्षुनि] ताते यश न मेळविलें; हो! हेचि (स्सत्यच) झत्ययशतातें (प्र्शेकडो संकटांना) दूर करी. रक्षण करण्याच्या कामांत बापाची तर प्रसिद्धी आईच, पण सत्याची त्यावरही कडी आहे. शैकडों संकटे गुदरलीं असतां बाप हात टॅकील व आपलें रक्षणकर्तव्य करण्यास असमर्थ होईल; परतु सत्य अनेक धोर संकटांतूनही लोकांस सुरक्षित पार पाडिते. सववेसंग्रहपाठ:-रक्षुनि शुद्धयक्ञाते मेळबिलें ३०, ५, प्राणिमात्रावर, ६. शंद्रिय-- षटू--अरिन-निग्रहीसरंदि्ये व कामक्रोथादि जे सहा श्ु त्यांचे नियमन करण्यांत. शंद्रियदमन व षडरिजय ह्यांसारखी दुधट गोष्ट दुसरी नाहीं, तेव्हां येथेच अंगचे सामथ्ये दाखविणे विहित होय. ७. आपल्या धमोप्रमार्णे वतन ठेवण्याचा रस्ता. ८. सरळ, ९, परमेश्वराचा अंश. १०, सारखेच. ११. हत्ती, १२. किडा. अन्बयः-करी [ब] कीट देई (शरीरमानानें) [अनुकर्मे] गुरु (मोठा) [ष] लघु (ल्हान) दिसो; [परि] चैतन्य सम पहावे. ४६ उ० अ०, ४७,४८ व ४९ या साडे तीन गीतींत गीतेर्चे सार भरलें आहे. १२. तिटकारा, १४. सरित--बरा-- जन्न्नद्यांमध्ये भ्रेष्ठ तिजपासून उत्पक्ष झालेला, भीष्माचार्य. १५. शहाणे, विद्वान्‌, १६. उपदेश देणारे किंवा वडील, १७, राजग्रेष्टा ! | ८ अुध्याय] - महाभारत. ८९ सबीसि पुसुनि छ्यतनुसुत तो राहे मुहूर्तमारे उगला, । फुगला सुखे, मनांत श्रीकृष्णाच्या धरूनि पेदयुगला. | १ वंदुनि, चिंतुनि चित्तीं, श्ांतनवें भक्तवत्सला हरिला, । ज्या धारणा, तयांच्या ठाई आत्मा यथाक्रमे धरिला. ॥ ५२ ऊर्थ्वे गति प्राणाची करितां आश्चये जाहलें मोटे, । व्यासप्रमुखमुनींनीं जे पाहुनि धातलीं मुखीं बोटें. ॥. ५२ तो ज्या ज्यातें सोडी तत्काळ विशल्य होय तें अंग, । असुंनीं तनुचा तैसा त्या शल्यांनींहि सोडिला संग. ॥ ५५४ झालीं क्षणें विशल्यें भीष्माचीं वीरंरंससुधापात्रे, । कृष्णप्रमुखांचीही झालीं रोमांचितें तदा गात्रे. || ५५ भेदुनि मस्तक ऑत्मज्योति मेहोल्कातसी शिरे व्योमी; । भुंनि वदले “या तेजीं तें आल्हादप्रदत्व, जें सोमी', "६ £कझूंनि प्रकाश गगनीं, मग नीरघरांत, जेवि सविल्याचें । मंडळ, अदृश्य झालें तें आत्मज्योति,” म्हणति कवि, “त्याचें.” | ५७ क्षत्ता, युयुत्सु, पांडव, कष्णागरुचंदनंचि आझु चिता । १. सर्वांचा निरोप धेऊन. २. क्षणभर. ३. उगा, स्तब्ध, निःशब्द. ४. आनंदाने तर- तरला, समाधानाने तट्ट झाला, संतोषार्ने ओतप्रोत भरला. ५. चरणद्दयाला. ६, अनेक व्यापृति नाहींशी करून एके ठिकाणीं मनाचा ल्य करण आणि श्वासनिरोध करणें ह्या धारणा होत. भीष्माने योगक्रमानुसार प्रथम व्याएति नाहींशी केली, नंतर श्वास निरोध केला व शेवटीं समाधी लाविली. ७. प्राणाची ऊध्वे गती करितां[्नह्मांडीं प्राण नेला असतां. ८. चकित झाले. “आंगठे मुखीं धरितो! खरीपर्व अध्याय ६, गीति ९२ पहा. ९. अन्वयः-तो (प्राण) ज्या ज्यांत सोडी, ते अंग तत्काळ विशल्य (शरमुक्त) होय. (निरनिराळ्या अवयवांतून प्राण आक्षण करून, त्या भीष्मांनीं ऊध्वेगति देतांच, ते ते अवयव ताबडतोब दुःखमुक्त व शल्यमुक्त होऊं लागले;) [जेसा] असुनी (प्राणांनी) तैसा शल्यांनींही (ज्या शरशय्येवर आचाये शोते त्या शरांनींही) त्या तनुचा (भीष्माचायीच्या शरीराचा) संग (साहचये, प्रेम) सोडिला. १०. शौयरूप अग्रृतान भरलेली भांडीं. हे गात्रे? ह्याचें विशेषण, भीष्मार्चे अंग शल्यमुक्त झालें, पण त्याच वेळीं प्रेक्षकांची अंगे रोमांचित होऊन, जणूं काय शल्य- युक्तच दिसं. लागलीं, हा गीतीचा भाव. ११. प्राणशतेज,. १२. आकाशांतून पडणाऱ्या तेजस्वी तारकेप्रमाणे, १२, अन्वयाथ:-मुनि बदले जे सोमीं (चंद्राचे ठायी) त॑आल्हादप्रदत्व (आनंद देण्याचे सामथ्ये) या तेजी (रभीष्माचायोच्या आत्मज्योतीचे ठायी) [असे].' १४. अन्वयः- “गगनीं प्रकाश करुनि मग (नंतर) जेविं सवित्यारचे (सरर्‍यांचें) मंडळ (बिंब) तेविं ते त्याचें आत्मज्योति (न्म्राणतेज) नीरषरांत अदृश्य झालें,” [असें] कवि म्हणति. १५. विदुर. युयुत्सुस्धृतराष्ट्राचा दासीपुत्र, १६. काळ्या रंगाच्या अत्यंत सुवासिक चंदनाच्या काष्ठांनीं, १९ मो० म० अनुर ९० मोरोपंतकृत [अनुशासुनपर्य उचिता रचिती, तया श्रीगांगेयाची तसीच बा! शुचिता. ॥ ७५८ र्तकनकगंधांबरमाल्यांही भीष्मदेह तो भावें । धर्म, विदुर शोभविती; जगे सुकृतें उगेंचि शोभावें. ॥ ०५९ ज्या पाहुनि मृत्यु म्हणे, 'देतो मज, करुनि हा तप, त्रास'; । ला प्रमुवरी धरी धृतराष्ट्सुत युयुत्सु आतपत्रास. ॥ ६० जे झाले माराया ज्या रास्त्रत्रातदातयावरि. ते । उडबिति धवळें चवरें भीमाजुंन बा! तदा तयावरिते. || ६१ ज्याचे सुतापसां गुण, कटक जसे सेव्य नुत हिमाद्रीचे, । व्या प्रभुचीं उष्णीषे धरिती सप्रेम सुतहि माद्रीचे. ॥ २ श्रीवातस्पर्शे नसे गंगेवांचुनि जयास; परि वारा । कौरंवपतिस्त्रिया सुव्यजनें धालिति तया संपरिवारा. ॥ ६२ बहु सांमगान झालें; घोटे शोभा तसी न यज्ञांत, । “णा “> १. पवित्रता. २. भक्तिपुरस्सर, आवडीने. २. अन्वयः-जेणें (ज्या देहाने) सुकते (स्पुण्यसं- याचेच जोरावर) उगेंचि (सहज) शोभावे. पुण्यसंयार्ने प्राप्त झालेली भीष्माचायीची तेज- स्विता इतकी होती कीं त्यांचे प्राणोत्कमण झाल्यावरही त्यांचा देह तेजस्वी दिसत होता. तेव्हां रलकनकादिकांची त्यास जरूरी होती अस नाहीं. परंतु धमविदुरांनीं आपल्या स्वतःच्या समाधानाथ ती गोष्ट केली इतर्केच. भीष्मभक्तिभाग्यांत पंत म्हणतात:-अभ्यंतरींच जिरवी उपरम समयांत तो कवि श्वास । झाला, तरि तत्तेजे न धरिति योगीहि लोक विश्वास. ॥ भीष्म- भक्ति० १७५. ४. त्या समथ भीष्माचायोवर. ५. छत्राते. ६. साथांन्वय:-जे [भीमाजुन] ज्या शरू-त्रातदातयावरी (शस्त्रांचा समुदाय टाकणाऱ्यावर-अथात बाणांची वृष्टि करणाऱ्या भीष्माचायीवर) माराया झाले (ठार करण्यास धावले) ते[च] (भीमाजुन) तयावरी (त्या भीष्माचायोबर) तदा (अंत्यविधीच्या वेळी) थवळें चमर (शुभ्र चवऱ्या) उडविती (ढाळूं लागले), ७. साथांन्वय:- ज्याचे नुत (अरशंसित) गुण, जसे हिमाद्रिचे (हिमालय पवताचे) नुत (वाखाणिलेले) कटक (कडे), [तसे] सुतापसां (तपस्विवरांस) सव्य (ग्रहण करण्यास योग्य; पक्षीं आश्रय करण्यास योग्य) [होते], त्या प्रभुचीं (त्या भीष्माचायीची) उष्णीषे (मुकुटादि विशेष खुणेच्या वस्तु) माद्रीचे सुतहि (नकुल व सहदेवसुद्धा) सम्नेम (आनंदानें) धरिती. ८. खि्यांच्या वाऱ्याचा स्पर्श, ख्रियांचा यत्कि- चित्‌ संबंध, ९. कौरव राजांच्या स्रिया, भरतरि्रिया. १०. उत्तम पंख्याने, ११. ह्या क्रियापदाचे कम पूर्वांधीतील “वाराः हे नाम होय. १२. मुलांबाळांसह. ह्यावरून भीष्माचाये हे अह्मचारी असूनसुद्धा मुलांबाळांवर त्यांचं किती प्रेम होते व त्यांजवर ह्यांचे किती प्रेम होते ह व्यक्त होते. १२. सामाचे पठण, सामवेदारचें म्हणणें. १४. जे धर्मज्ञांत (धमेशारत् पारंगत असणाऱयांमध्ये) [व] नयज्ञांत (न्यायामध्ये तरबेज असणाऱ्यांमध्ये) वर (श्रेष्ठ) [असे] नारदादि (नारदप्रभृति) जेथे, [त्या] यज्ञांत तशी (भीष्माचायीच्या अंत्यविशीच्या वेळीं जशी होती तशी) शोभा न वाटे, 'जेथे! झा ऐवजीं ८ अध्यांय] | महाभारत. ९१ कीं नारदादि जेथें, वर धर्मज्ञांत जे नयक्ञांत. || ६४ करुनि पुरावा कृष्णागरुकर्टरादिपुण्यगंधाचा, । संस्कारिला यथाबिधि देह चितास्नींत सैत्यसंधाचा. || ६५ अपसव्य करुनि सर्वहि भृतराष्ट्रप्रमुख सजन चितेतें, । वाटे गॅगेत करिति येज्ञांतावगृथमजनचि ते तें. ॥ ६६ गांगेयास व्यासें, गंगोदक नारदें दिलें, असितें, । तेणंहि, सुगति पाउनि, अरि बहु वर्णिति जयाचिया असित. | ६७ विश्व धैवळिले जेणें स्वयशांहीं चंद्ररस्मिंगौरांही, । त्यासि भरतभायोहीं सतिळ जल दिलें, तसेंचि पौरांही. ॥ ६ प्रगटे जलदानाच्या अंवसानीं भूषणास्यरुचिरहिता, | करि 'पैरिदेवन दीना देवनदी मॉरदादिमुनिमहिता. ॥ ६९ ती रोदन करित म्हणे, “भोरतहो! भूपहो ! अहो! मुनिहो! । धीटे न जपुनि, न तपुनि, न नमुनि, कोण्ही श्रमी न होमुनि हो. | 'तेथे' असा पाठ घेतल्यास असा अन्वय करितां येईल-वाटे, तशी शोभा यशांत [ही] न; कीं (कारण) जे थमेज्ञांत व नयज्ञांत वर [ते] नारदादि तेथे (भीष्मांच्या अंत्य संस्काराचे ठिकाणीं) [होते]. १.पुरवठा. २. भीष्माचायीच्या मृतदेहास धमेशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे यथासांग मंत्राभ़्ि दिला, असा भाव. २. सत्य (खरी) प्रतिज्ञा ज्याची अश्याचा, बोलणें खरे करणाऱ्याचा, भीष्माचार्यीचा. ४. उलटी प्रदक्षिणा घालून. ५. यइन-अंतन-अवभूथ--मजजन-यज्ञसमाप्तीनंतर जे खान करितात ते. हॅ खान अंल्यविधीच्या वेळीं केलं होते तरी अवभूथासारखे भासले; एकंदरींत लया महात्म्याचा अंत्यविधि म्हणजे एक पवित्र यक्षच भासला, असा भाव. ६. अन्वयाथः-तेणेंहि (ऱ्या कृष्णानेंहि) [ गांगेया गंगोदक दिलें], जयाचिया असितें (रज्या कृष्णाच्या तरवारीला) अरि (ऱशब्ुसुद्धा) सुगति पाउनि (स्मुक्ति लाभून) बहु वर्णिती (अत्यंत स्तवितात), (मार्गे, गीति २४ पहा,) ७. शुभ्र केलें. ८. भरतकुलांतील स्त्रियांनी. ९. नगरवासी लोकांनीं. योरजनांनीं भीष्माचायास जलाज्ञलि दिला, ह्यावरून त्यांनीं जनानुरश्जन किती केले होते, हे व्यक्त होते. १०. समाप्तीच्या वेळीं, १ १. भूषण--आस्यरुचि--रह्ितासअलंकार व मुखावरील टवटवी हीं दिसत नाहींत जिच्या ठायीं अशी, हे 'देवनदी (र्गंगा)' या शब्दाचे विशेषण, १२. रोदन, १३. कष्टी झालेली. १४. नारदप्रभ्ूति कृषिंगणांनीं स्तविलेली. १५. भरताच्या कुलांत उत्पन्न झालेल्यांनो ! १६. अन्बयार्थ:-वाटे, कोणी जपुनि श्रमी न हो (कोणीही जपविधि करून श्रमी न होबो, जप करून पुण्यसंचयाथ कोणींह्ी कष्ट करू नये), तपुनि श्रमी न हो, नमुनि श्रमी न हो, [व] होमुनि (होम हवन करून) श्रमी न हो. [कारण एवढे श्रम करून पुण्यसंचय केला, म्हणजे शेवटी सुख प्राप्त होते, मनुष्याचा अंत आनंदमय होतो असें मुळींच नाहीं. पहा, भीष्म खढा पुण्यवानू होता तरी पण अखेर त्याचा अंत शत्रूच्या कपटानें हालांतच झाला ना? हा गंगेचा भाव], ९२ मोरोपंतकृत [अनुझासभपर्व जो झद्धराजवृत्ते संपन्न, धनेंकरूनि येक्षपसा; । कोणीहि कवि धराया ज्या न, जसा पारदास दक्ष पसा!|| ७१ प्रज्ञेने बाक्पतिसा, संपन्न जसा महामुनि र्यमांनीं; । मौणिनीं शेषशिरोगणसा साजे जो सदा सेनियमांनीं; ॥ ७२ सांदर सदा गुरूंचे वृद्धांचे जो सुभाजन कराया, । ज्या तं विशोभवी बहु, जेवि कवींची सभा जनकराया; ॥ ७३ वैदेले सुज्ञ, 'त्रिजगीं जोडा गुरुभक्त ज्या न पहिल्याला? । जो गुरुभक्तिरिचिस रवि, परगुरुभक्तित्वचेस अहि ल्याला; ॥ ७१ अरिकटकझषकुळीं, स्वव्यसनतमीं, जो महात्रत तिमि, रवी; । ज्याच्या प्रसू पुढें नच यद अमृतफळा महात्रतति मिरवी. ॥ ७५ कलत कात हाल जकनचन पावत्या तलना आहिल १, राजाच्या नात्याने केलेल्या पवित्र आचरणाने. २. कुबेराप्रमार्णे, २. साथोन्बयः:-जसा पारदास (पाऱ्यास) [धराया] पसा (ओंजळ) [दक्ष] (समथ) [न], तसा ज्या (ज्या भीष्माचायीस) धराया कोणीही कवि (सुक, शहाणा) दक्ष न. मोठमोठ्या शहाण्यांच्याही जो हाती लागणारा नव्हता, असा भाव. गरीति ७१-७६ यांत भीष्माचें सुंदर वणन आहे, या गीतींतील सर्व संबंधी सर्वनामांचा संबंध ७६ व्या गीतींतील “तो (भीष्म) या सवंनामाशीं आहे. ४. बुडीनें ५. बृहस्पतीसारखा. ६. अहिसादिक इंद्रियदम त्यांनीं. ७. रग्ांनी. ८. शेष सपोच्या मस्तकसमूहाप्रमाणे. शेषास सहस्र शिरें आहेत. तीं जशीं त्यांवरील रक्षांनीं शोभतात त्याप्रमाणें. ९. नियम (--आचारबंधनें) दहा आहेतः-शोचमिज्या तपोदानं स्वाध्यायोपस्थनिग्रह; । जत- मानोपवासं 'च खानं च नियमा दश ॥ १०. सिद्ध, तयार. ११, पूजन, सेवा. १२, ते (स्युरुवृद्धसभाजन) बिशेषच शोभा देई. १२. साथोन्वय:-'ज्या पहिल्याला गुरुभक्त जोडा (बढिलांच्या ठिकाणीं आदरबुद्धि असणारा असा दुसरा बरोबरीचा मनुष्य) त्रिजगीं न' [असें] सुक (शहाणे) वदले. जो [भीष्मरूप] रवि गुरुभक्तिर्चिस (वडिलांची भक्ति हीच कोणी एक कांति तिला) ल्याला (स्स्वीकारिता झाला) [व] जो [भीष्मरूप] आहि परयुरुभक्तित्वचेस (न्न्परगुरुभ- क्तिरूप त्वचेला, विश्वयुरु जो शश्वर त्याची भक्ति हीच कोणी एक त्वचास््कात तिला) ल्याला (न्सस्वीकारिता झाला). “सूर्य जसा कांतिनिधि, तसा जो गुरुभक्तीचा निधि होता; ब फक्त सपंच ज्याप्रमाणे कात अंगावर घाल शकतो, तद्वत खरी श्‍्रभक्ति ज्या एकट्यालाच लाभली होती; हा या गीलयर्धांचा भाव. १४. साथोन्वय:-जो महावत (मान्य आहे अतरप्रतिजा किंबा निश्चय ज्याचा असा) अरि-कटक-झष-कुळीं (शत्रंच्या सैन्यरूप मत्स्यसमूहांत) तिमि (ईबमासा) [व] स्वव्यसनतमीं (स्वकीयांच्या संकटरूप अंधकारामध्यें) रवि; अम्रतफळा (अम्रतफळ प्रसबणारी) महाग्तति (कल्पलता) ज्याच्या प्रसपुढे (मातेपुढे) यश नच मिरवि (प्रोढी दाखवीत नाही) (तिमि' नांवाचे मोठे मासे लहान लहान माशांस खातात, या गोष्टीवर पूर्वाधीचा कटाक्ष आहे ८ भ्रध्याय] महाभारत. ९१ आचारयेही रामे शास्त्रात्रांही न जो पराभविला; । वघिला शिखंडिनें तो, नेवळ कसें भंगिलें तृणे पविळा! ॥ ७६ हें माझें हृदय मळा भारत हो! अश्मसारमय वाटे, । परमप्रियपुत्राच्या न विरहशोकेंकरूनि जें फोटे, ॥| ७७ क्षेत्र समग्रहि 'हा! हा! करि, हरितां कन्यका, शिरा ज्याच्या । तेजे लववी नगरी, करुनि तुमुल जन्य, काशिराजाच्या; ॥ ७८ ज्यासम बलवान्‌ महिवरि कोणीही ऐकिला न सौजन्य; । र जसं $ जेसं अमरवरासीं, दुधेट ज्यासी तसें नरा जन्य; ॥ ७९ वघिला शिखंडिनें तो, नायकवे सजनापयशा काने; । शशकानें मथिला हरि, कीं म्हणतां पक्षिपाळ मराकाने; ॥ ८० जेणें रांमगुरु कुरक्षेत्री बहु पीडिला अबहुयल्ने, । बघिला भुरे, कोर्रतुभ परिभविला कृत्रिमें कसा रते: टर १. काशिराजाची मुलगी अंबा इच्या प्रकरणी प्रतिज्षाभंग होऊं द्यावयाचा नाहीं ह्याकरितां भी- ष्माचायास प्रत्यक्ष आपल्या गुरूबरोबर म्हणजे परशुरामाबरोबर युद्ध करावे लागले; ब त्यांत त्यांचा आचार्यहस्तेही पराभव झाला नाहीं, असे हे महायोद्धे होते. २. अन्बयः-वृर्णे पविला (बज्रास) कसं भंगिलें ? हे नवल. प्रत्यक्ष परशुरामाच्या हातून ज्याचा पराभव झाला नाहीं, त्याचा शिखंडीर्ने पराभव केला; तेव्हां गवताच्या काडीने वज्राचे तुकडे कसे केल? हेंच आश्चये आहे. ३. भरतकुलामध्ये उत्पन्न झालेल्यांनो! ४. लोहमय. ५. तडके. अ्थसादृश्यः-या दुःखपाबर्के गावल्गणि! । मी न पावे जीवित्वहानि । निश्चये बज़ाचें पद्ययोनि । वदय निर्मी हे संजया! ॥ विष, अभि, परवतपात। करितां दुःख नव्हे शान्त । अद्यापि माते कृतान्त । कैसा न भक्षी? संजया! ॥ गोपाळकृत कणेपवे, १॥१५९-१६०. ६. सारथान्वय:-काशिराजाच्या नगरी (राजधानींत) तुमुल जन्य (निकराचे युद्ध) करुनि कन्यका (मुली) हरितां (हरण करून नेत असतां), ज्याच्या (भीष्माच्या) तेजे (सामथ्यानें, प्रभावाने) समम्रह्ी क्षत्र (स्वयंवरास आलेले सवे क्षत्रिय) हाहा करी (हाय हाय करू लागले) [व] शिरा लववी (माना खालीं घाली), टीपः-अंबा, अंबिका व अंबालिका ह्या मुलींचा स्वयंवर येथे अनुसंधेय आहे, ह्या मुलींचा पिता काशिराज. शुभानंदकृत भीष्मपवे २३॥५४-८८ पहा. ७. राजा. ८. साथोन्बय:-जेसें अमरवराशीं (देवभ्रेष्ठ-ंद्र-त्याजबरोबर) तसे ज्याशीं (भीष्माशी) जन्य (युद्ध) नरा (मनुष्यास) दुर्घट (करावयास कठीण). गीति ७८ ब ७९ ह्यांतील 'ज्याच्या,' 'ज्यासम,' 'ज्यासीं! ह्या संबंधी सबंना- भांचा संबंध गीति ८० हींतील “तो! ह्या दशक सवेनामाकडे. १०. अन्वयाथेः-शदाकाने (सशाने) हरि (सिंह) कीं (किंबा) मशकानें (माशीने) पक्षपाळ (गरुड) मथिला म्हणतां. सवेसंप्रहपाठ:-कीं म्हणतो पक्षिपाळ मशकानें. ॥ ११. गुरु परशुराम, १२. सहज, फार श्रम न करितां. १३. दुर्बळ शिखंडीनें. १४. अन्बथ:-कृत्रिमे रले कोस्तुभ कसा परिभविलाःरखोट्या राची ताण कोस्तुभ भप्यावर कशी झाली! गीति ७६,८० व ८१ ह्यांत दिलेले दाखले फारच ठसकेदार आहेत. ९४ मोरोपंतकृत [अनुशासभपवं तुज वदले पाहुनि तंव साधुसभाजनक विप्र “शांतनवा ! । कोठें पाहूं करिता साधुसभाजन कवि प्रशांत नवा! ” || ८२ ऐसा बरिळाप करितां समजावी वासुदेव गंगेत; | मैन शुद्धबोधदुग्धे क्षाठी, शोकेंकरूनि रंगे, तें. ॥ ८२ “देवि! नको शोक करूं; शुद्धयशा तो न तब तनय शामला, । श्रुत इतर असें करितें सत्कविवाणीस न बतन यहा मठा. | ८४ उत्तमलोकासि, यश श्रोत्यांचा हरुनि ताप, गेला गे! । रसिकांसि तव सुतचरित अमृताहुनि गोड आपगे! लागे. ॥ ८५ मद्र! हा बसु येथें शापे होता धरूनि नंरतेतें; । ठावें तुज, या लोकीं तुच्छ सुखा आदरूनि 'न॑ रते, ते. ॥ ८६ वैदैनुमतेंचि करि तुझा हा त्यासी तेवि जन्य पणतू तें, । पुत्राच्या रॅणैमरणें आलें विश्वांत धरम्यपण तूते. ॥ ८७ शुंभदर्शने! सुत तुझा पार्थशरांहींच पाबळा पतन, | ण. साथान्वय:-तुज पाहुनि तंव (पाहतात तों, पाहतांक्षणींच) साधुसभाजनक (ऱनसत्समा- जाचे पोषिंदे) विप्र (न्जाह्मण) वदले, “हे शांतनवा ! (सभीध्मा !), नवा (तुझ्यासारखा दुसरा ) सा- घुसभाजन (-न्सत्पुरुषांचें पूजन, साधूंचें आदरातिथ्य) करिता (स्करणारा) प्रशांत कवि (रशाहणा मनुष्य) कोठें पाहूं! भीष्मासारखा साधूंस मान देणारा, शांतस्वभावाचा व सुज्ञ दुसरा कोणीच नव्हता, हा जआह्मणांचा भाव. २. साथीन्वयः-शोके करूनि [जें मन] रंगे (ज्यावर शोकाचा छटा स्पष्ट उमटला होता), तें मन शुडडबोधदुग्थे (बोधरूपनि्मल दुभानें) क्षाली (धुवून टाकिता झाला). डाग पडला असतां दूध लावून धुतल्याने तो जातो हें सुप्रसिद्ध आहेच. गंगा ही स्वभावाने, मनाने व शरीराने शुभ्र, तेव्हां ति'च्या अंतःकरणावर पडलेला शोकरूप डाग श्रीकृष्णाने बोधरूप शुभ्र पदाथोर्नेच धुवून टाकिला. २. साथीन्बयः-देवि! (हे भगवति ! गंगे!) शोक करूं नको; शुद्धयश्शा (पवित्र आहे यश ज्याचे असा) तो तव तनय न शमला, (मृत झाला नाहीं, अंत पावला नाहीं) [कारण] सत्कविवाणीस (उत्तम कवीच्या वाणीस) वतन (माहेर) करिते (करणारे) असें इतर (दुसरें अथात्‌ भीष्माचायोच्या यशांपेक्षां निराळें) यश मला श्रुत न (माझ्या ऐकिवांत नाहीं). सत्कवींची वाणी भीष्माचायीच्या यशाचे वतन आहे म्हणजे त्या वाणीवर ह्या यशा. वांचून शतर यशांचा हक्कच नाहीं. भीष्माचायीच्या कीतीहून भिन्न विषयच सत्कबिवाणीला नाहीं, असा भाव. टीपः-वतन हा अरबी भाषेतील आहे व त्यांत ह्याचा अथ 'स्वदेश' असा आहे. ४. मा« मिकांस. ५. गंगे. ६. हे कल्याणि ! गंगे! ७. मानवपणातें. नरतेते धरुनिरनरशरीर अंगी- कारून. ८. हलक्या सुखांस, तिरस्काराह अशा विषयोपभोगादि सुखांस, ९. मान देऊन, आ- रबादून, १०. रममाण होत नाहीं. ११.त्याच्याच संमतीने, १२. तुझा पणतू अर्जुन, १२. युल द्धांत पडण्याने. १४. मोठेपण. रणामर्ध्ये जो वीर पडतो त्याच्या आईस वीरमाता! हें पद प्राप्त होतें. हें फार थोड्यांच्या कपाळीं असते. १५. कल्याणकारक आहे दशेन जीचें अशा, गंगे! ८ अध्याय] महाभारत. | ९५ 'बत!! न म्हणावें, गेलें होतें, तें साधिलें पुन्हा वतन. || ट्ट तुज सुत शोक शिखंडी, सिंहीला शश, कधीं न दे वधुनी; । विजयहि न वधी; कीं तो मृत्यु तयाच्या अधीन देवधुनी! ॥ ८९ उंद्यतबाणा भीष्मा होती शक्राहि शक्ति न बघाया, । कीं तव शरुर्चिकुक्षिमवा घडली परमेशभक्ति नेवधा या. ॥ ९० याच्या शराहुनि अधिक तेजस्वी कवि म्हणेल कां पविला? । कीं येणें परिभविला पुष्परारी, वैज़पाणि कांपबिला. || ९१ जरि देवता समस्ता मिळला, कैरित्या रणीं न तच्छमना; । कीं तो होता ज्ञाता, साक्षात्‌ स्मरहरतसाचि अंच्छमना, || ९२ तो सँच्छंदेचि तनु ल्यागुनि गेला, परें न बघिला, गे! । मृत्युवश्ा मर्महेता न मराया बहु असा अंबधि लागे. ॥ ९३ प्रसडनि म्हणती, 'वत्सा! आचर, होवूनि वीर, सूचित रे! ! । तुजसारखी सुंदुस्तरसुतशोकाब्धींत वीरंसूचि तेरे. || ९४ प्रेसवश्रम भोगुनिही, सुयश न मिळतां, अवीरसूचि रडे; । सेमरहतसुवीरस्तुतसुतशोकभरें न वीरसू चिरडे.'” | ९५ र्‍णणी ण्णां ण: सणा | णिणापाचटण नगनाााणापपट १. साथोन्वयः-“बत' (हाय!) न म्हणावें, [जे] गेलें होतें, तें वतन (कायमचा हक्क, वसुत्व) पुन्हा साधि. भीष्म हा अष्टावसूपैकी एक होता, परंतु शापामुळें त्यांच वसुत्व नष्ट होऊन, तो मानव झाला होता. तेव्हां आतां भीष्माला मरण म्हणजे शापमुक्त होऊन हरपलेल्या वसुत्वाचा लाभच होय, हें उघड आहे. २. अन्वयः-सुत वधुनी, शिखंडी तुज [व] शश (स्ससा) सिंहीला कधीं [ही] शोक न दे. [हे] देवधुनी! तो विजयही [तुझा सुत] न वधी; कीं (कारण), तयाच्या (भीष्माचायोच्या) मृत्यु अधीन (न्तो इच्छामरणी होता). ३. सज केले आहेत बाण ज्यानें अशाला. ४. तुझ्या पवित्र कुशीपासून जन्म झाला आहे ज्याचा अशा याला. ५. नऊ प्रकारची. भक्तीचे नऊ प्रकार येणेप्रमाणे आहेत:-श्रवण, कीतेन, स्मरण, पादसेवन, अचैन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, ६, मदन. हे 'परिभविला' ह्याचें कमे, ७. इंद्र, ८. एकत्र झाल्या असत्या. ९. तच्छमना रणीं न॑करिल्यान्त्याला मारूं न शकत्या. शमनःतमृत्यु. १०. प्रत्यक्ष, ११. शंकराप्रमाणेच. १२, शुद्ध अंतःकरणाचा. १२. स्वतःच्या इच्छेने, आपण होऊन. १४. मत्योस, मरणाधीनाला. १५. नाजुक जागीं ज्याला घाय लागले आहेत अश्लाला. १६, भीष्माचायोीस लागला त्याप्रमाणे, १७. वेळ, काळ, १८. आच- रण कर. १९. सुन-उचितरअत्यंत उचित अशा प्रकारे. २०, खडतर अशा पुत्रशोकसमुद्रांत, २१. वीरमाताच. २२. पार पडून जाते. अन्वयः-'रे ! वत्सा [मुला] वीर होवूनि, सूचित आचर' [अस] प्रसउनि (जन्म देऊन) म्हणती (मुलाला म्हणणारी) तुजसारखी वीरसूचि दुस्तरसुतशो- काग्धींत तरे. २२. जिचे पुत्र वीर निपजत नाहींत, तिला प्रसववेदना होतात त्या होऊन, शिवाय अपयश पदरीं येऊन, तिला सर्वे जन्म रडण्यांतच काढावा लागतो; अथात्‌ तिला दुहेरी दुःख होतें. २४. रणागंणीं पडलेले व महायोडयांनीं स्तविलेले अशा पुत्रांच्या शोकानें वीरमाता विव्हल होत नाहींत. कारण शूरास योग्य असेंच पुत्रार्चे रणमरण पाहून त्या दुःख विसरतात, ९६ | मोरोपंतकृत [अनुशासनुप्व व्यासहि म्हणे, “बिशोका हो, तो पडला सुखांत बसु नाकी, । बेसुभायी म्हणती “प्रियकर' पार्थशिलीमुखां तव सुना की.” ॥ «८ श्रीमैत्कृष्णोक्ति करी त्या गंगेच्याहि दूर शोकातें, । जी पापताप वारुनि, निववितसे कीर्तनेंहि लोकातें. ॥ ९७ आज्ञा देउनि, घेउनि ती शिरली निजसुतारक वेनांत, । त्याचि कथेचा आला कांहींसा या डतार कैवनांत. | ९८ रामसुत मयूर म्हणे झ्ञाल्यां रसिकांसि पॅसरुनी पदर, । भ्मी तुमच्या अम्रृतकरें, गरुडें पावे न जेवि नीप दर. ॥ शल सजन मातें देवू संग, जसा गरुड दे कदंबातें; । देणं मीच न, गाइल बहु नाकी मत्पिता मदंबा ते” ॥ १०० १. शोकह्ीन, शान्त. २. गगापुत्र भीष्म हे वसूचे अंश होत. तेव्हां बसच्या भायो गंगेच्या सुना झाल्या हें उघड आहे. अजुनाच्या बाणांनीं आपर्ले हित झालें असे बसुस्त्रियांनीं म्हटले तं योग्यच आहे; कारण, त्यांयोग भीष्माचार्य मृत होऊन पुन्हा बसुरूप झाले; ब त्यामुळे त्या भाया पतिवियोगदुःखापासन मुक्त झाल्या; पा्थेशिलीमुखांन्स्अजुनाच्या बाणांना. २. कृष्णोक्तिर्कृष्णांची “उक्ति, वासुदेव ब व्यास या दोन कृष्णांची. ४. गंगा. ५. उद्धार करणाऱ्या अशा आपल्या उदकांत. ६. उतारा, प्रतिबिंब, प्रतिमा. ७. कवितेत, काव्यांत. ८. हात जोडून, बिनंति करून, नम्रपणे. कवि नेहमीं रसिकांची प्राथेना करितात तं योग्यच आहे, कारण रसिकांबांचून तयांच्या कवितेची प्रसिद्धि होणे शक्‍य नाहीं. ९. साथान्वय:-मी तुमच्या अमृतकर (-अमृता- सारख्या कराने; कृपाहस्ताने) दर (भीति) न पावेन, जेवि नीप (कदंबवृक्ष) अमृतकर (अमृत आहे ज्याच्या हातांत अशा) गरुड [दर न पावे]. इंद्रलोकाहून अमृत हरण करून येत असतांना, गरुड यसुनातीरीं एका कदंब वृक्षावर जरा बिसाव्यासाठी वसला. तेव्हां कांहीं अम्ृतबिंदू पडून तो कदंबवृक्ष अमर झाला. पुढें कालियाच्या विषार्ने यमुनॅतील सर्बेजीव व तीरावरील वनस्पती नष्ट झाल्या, तरी हा कदंबवृक्ष तीरावर कायमच होता. याच वृक्षावरून कालियामर्दनाच्या वेळीं कृष्णाने यमुर्नेत उडी मारिली. गरुडाच्या आश्रयाने अमर झालेल्या कदेबवृक्षावर या व पुढील गीतींत कवीचा कटाक्ष आहे. यासंबंधे पुढील वामनी शोक वाचनीय आहेत-'"*थोर एकचि कदंब तटाकीं, त्यावरून उडि अच्युत टाकी ॥ २५ जाळणार विष जीवकदंब, जाळवे न तरु तोचि कदंब; । त्यावरी अभृतबिंदु गळाला, जाळवे न तरु तोचि खळाला. ॥ २६ न जई विदृगराज सुघेते, पावला शरड त्या वसुधेतें । त्या तरूवर तई बसला हो! घे तई तरुसुधारसलाहो. ॥ २७ (इरिबिलास, १.) १०. साथोन्वयः-ते देणें [त दान] मीच न (मीच केवळ नव्हे तर), मत्पिता ब मर्दंबा (समाझी आई) नाकीं बहु गाईल, आपण दिलेल्या सत्संगाची जोड पाहून माझ्या आहेबापांस स्वगी फार समाधान होशल व ह्या उपकाराबद्दल ते आपली स्तुती गातील, या गीतीबरून एबढें सिद्ध होते की आयोभारताचें अनुशासनपवे पुरें होण्याच्या पूवीच मोरोपंतांचीं मातापितरे स्वर्गस्थ झालीं होती. १. मोरोपंती अनुशासनपवावरील शुद्धाशुद्ध, मुख्यमुख्य अलंकार, पाठभेद व टीपा यांचें परिशिष्ट. 77 पन“ । | पद्य. टीप, ४ | काव्यलिंग. ७ । पू० अ०-निदशेना. हिचे उपमेत पर्यवसान होत आहे. १० । उ० अ०-परं*रूपक. १२ | उ० अ०-' पूज्यहि पूजिसि मज? यांत विरोधाभास आहे. 'एक तुझें यशचि, गांग न वलक्ष' ही परिसंख्या. अनेक पदार्थामध्ये प्रसंगा- नुरूप एक पदार्थ निवडून, त्याज्य पदार्थांचा गर्भित किंवा उघड निषेध केला असला, म्हणजे हा अलंकार होतो. १३ | विरोधाभास. १६ | 'मैध्मी तसि' ऐवजी 'भेष्मीतसि? पाहिजे. १७ | उ० अॉ -प्रतीप. । उ० अ०-परिसंख्या. १९ | उ० अ०-स्हेषमूलक व्यतिरेक. २४ | पू० अ०-'कघ वक्र होणें' ही लोकोक्ति, उ० अ०-येथें प्रतिरोधक गुणसामभ्री असतांही “चक्राचे वृथा होणें* हें कार्य घडलें आहे, म्हणून विभावना. १६ | उ० अ०-काव्याथोपत्ति. ३१ | 'शिव! याच्या आवृत्तीमुळे यमक. ३२ ' अशथोन्तरन्यास. ३१ | वकासुर ऊर्फ भस्मासुर यानेंही अश्याच प्रकारे तप केलें होतें:-होम करी सा दिवस, खकरें शस्त्रं खमांस तो कापी; । पापी निष्ठुरता त्या कड्णांगिथिच्या शिरावरी स्थापी, ॥ कृष्णविजय, अ० ८८, गी० १०. ० असंभव. ४१ बिरोधाभास. ४३ । येथील उत्तर अर्धावर एका हस्तलिखित पोथींत अशी टीप आहे:-देव कममोते म्हणे, 'जरी मजकरवीं भक्तासि अंतर देववाल, तरी सिंधुकरवी सेंधव- खिल्यातें-सेंधवाच्या खड्यातेंही-अंतर देवबाल, तुमचें बळ मजपुढें काय? ४७ | पू० अ०-योग्य पाठ:-दुरितक्षयार्थ सत्कवि ज्या साध्वीरचे ३०, १३ भो० अर पृष्ट, । पद्य, टीप. न-ट२-०८/०--0-- ८ । ४८ ' पू० अ०-त्यजितां श्रीमदत्रि' ऐवजॉ 'त्यजिता श्रीमदत्रि' पाहिजे, “त्यजिता? हं संकेतार्थी तृतीयपुरुषीं एकवचनी रूप आहे. लजिताऱ्सो- , उता तर. ५० | त्रिलोकी पतिस' ऐवजी 'त्रिलोकीपतिस' पाहिजे, , | ७५३ 'नववषं शतें' ऐवजीं 'नववपंशतें' पाहिजे. ९ ५८ , पू० अ०-यमक. व ५९ उ० भ०-असम. 5 ६१. रष्ठान्तन १० । ६३ परिकर; कारण 'एकमुख' हॅ विशेषण सहेतुक आहे. , 'पोषलि! 'शो्षल' हें आद्ययमक. ि 2 1 ११ | ६ | पू० अ०-विरोधाभास. व ११ | उ० अ०-विषम. १२ १३ | उ० अ०-काव्याथोपत्त. १४ । पूर्वांध व उत्तरार्ध यांस जोडणार दामयमक. /, । १८ | अ्थान्तरन्यास. १३ । २३ | काव्यलिंग. », । ९५ अभस्तुतप्रशंस. १४ | १ या पद्याचा टीपांतील अथान्वयापेक्षां पुढील अर्थान्वय अधिक सरळ दिसतोः-उपमन्यु म्हण, 'जेवीं प्रीष्मीं तृषषिता पांथा दाखविला (दाख- विलेला) तोयाचा देश ( तळे, नदी, बिहीर वगरे जेथे आहे असें स्थळ ) [ हितकर, तेवीं ] तो जननीचा उपदेश याचा (माझा, उपम- न्यूचा ) हितकर [झाला ]. 3 । ४ | विभावना. १५ | ५ | उत्पेक्षाग्भ चेतनगुणोक्ति. १६ | १२ | पू० अ०-प्रतीप. , | १४ | निदशेना. धमीमध्यें बिंबप्रतिबिंबमाव असून वाक्य एक असल्यास “निदशना' व वाक्यें निरनिराळीं असल्यास 'दृष्टान्त'-( अलकारमीमांसा). ,, । १६५ | 'वरदराज' हं विशषण हेतुगभ असल्यामुळें परिकर. », । १८ दृष्टान्त. १९-२ | अनुज्ञा. ज्या ठिकाणीं दोषाचें गुणत्वानें वर्णन करून त्याचा खी- १६-१ र ग भं कार-पत्कर-केला असेळ, त्या ठिकाणीं अनुज्ञा अलंकार होतो, मक ॥ पद्य, प न्टॅ | टीप, निरुक्ति. कोणत्याही वस्तूच्या नांवाचे यथाथत्व दाखविळें असतां हा अलंकार होतो. पू अ०-समुच्चय. दृष्टान्त, परिसंख्या. | दृष्टान्त. भ्रांतिमान. पू० अ०-भ्रांतिमान. उ० अ०-प्रतीप. उ० अ०--ग डीते? ऐवजीं 'गडी ते! पाहिजे. विरोधाभास. व्यतिरेक. : स्वरूपनिदशंना, पू० अ०-व्यतिरेक, उ० अ०-काव्यार्थापत्ति. पू० अ०-व्यतिरेक. दृष्टान्त. मीलित. एकाच समान गुणानें युक्त असणाऱ्या दोन किंवा अधिक वस्तू पेकी एकीच्या ठिकाणीं ल्या गुणाचे खभावत: प्राबल्य असल्यामुळें, ती वस्तू बा- कीच्यांस झांकून टाकीत आहे असें वर्णन असलें, म्हणजे हा अलंकार होतो, उ० अ०-विरोधाभास. उ० अ०-भ्तिशायोक्ति. उ० अ०-उत्पेक्षा, उ० अ०-परिकर. उ० अ०-रूपकातिशयोक्ति. अतिशयोक्ति. | उ० अ०-शंकरा' ऐवजीं 'शंकरा' पाहिजे. पू० अ०-अश्वघाटीयमक. । उ० अ०-यमक व अनुप्रास. ! | ! ] पद्य | टीप, | ८ “भगो? ऐवजी 'भगो! पाहिजे. ७-८ ' अप्रस्तुतप्रशसा. ५ & व्यतिरेक. _ ११ ' उ" अ०-विरोधाभास. . ११ ' उ" अ०-विरुद्धगुणन्यास. , २ उभ" भ*-काव्यलिंग. :. १० . दृष्टान्त. : ३५ व्यतिरेक. ३८ स्वभावोक्ति. _ ३९ । योग्य पाठ:-करमस्तकचि न, शिवले क्षितिस म्हणत 'नभन हो बरे' गुडघे; ॥ यांत तुल्ययोगिता नामक अलंकार आहे. एकाच कियेचे अनेक संबंधी सर्वच प्रस्तुत किंवा अप्रस्तुत असल्यास हा अलंकार होतो. येथे तीन्ही संबंधी-कर, मस्तक व गुडघे हे-प्रस्तुत आहेत. उ० अ०--अतिशयोक्ति. ४१-४५ उदास. _ ५२ | उ० अ०-विभावना. . ५४ | उ० अन्-योग्य पाठः:-'शोभो बहुसुनिपद हॅ'१०. पाठभेद:-बहु मुनिवदाश्रमपद त्वां द्रिजराजे ३०. ५५ । प्रियास्दृष्ट गोष्टींना. ष्ट शृष्टान्त. ५९-६१ अशथोन्तरन्यास. . ६५ | अथोन्तरन्यास. ६६ । काव्यलिंग. उ० अ-योग्य पाठ:-बुडतां उद्धार करी क्षितिचा दंट्रेकरेन कोलेश. अन्वय:-[क्षिति] बुडता, कोलेश दृंट्रॅकरून क्षि- तिचा उद्धार करी, ६७ । उ० अ०-परिसंश्या. ३ व्यतिरेक. ११ | पू० अ०-विरोधाभास. १२ पू« भ०-व्यतिरेक. उ० भ०-काब्यटिंग, पृष्ठ, | पद्य, | ४१ १५ ४२ २० ४३ | २५ १2 २६ १) २७ डॅड | ३४ 2 । ५ ४५ | ४२९ १? 1... ११ 8. ४९ ४९ 22 ष्र ड७ | ५५ व 1820 ११ ५ ड्ट ६१ नि ह ४८-४९ ६४-६७ ४९७ ' ६८ टीप, ना: उ० भ०-येथें एका जुन्या हस्तलिखित पोथींत अद्यी टीप आहेः- सुहृत झाले, सरतेही झाले. अथौोन्तरन्य़ास. उ० अ०-उस्प्रेक्षा. उ० अ०-अधिक; कारण, येथें आधेय जें यश, तें आपला आधार | जें ब्रह्मांड त्याहून मोठें आहे, असें वर्णिले आहे. उ० अ०-विभावना. उ० अ०-स्हेषमूलक उत्पेक्षा. व्यतिरेक. उ० अ०-प्ररिसंख्या. उ० अ०-अप्रस्तुतप्रशसा. पू« अ०-सहोक्ति. 'ताल तोडणें' हा शब्दसमूह मुक्तेश्रराच्या कौत हल रामायणांत आढळतोः-पदें गृत्यरगीं मनोभाव मोडी । कळाभिन्न भेदा गती ताल तोडी. ॥ बालकांड ८. उ० अ०-पाठभेद.--पुरतिल तुझ्या न वजनाही. ॥ व्यतिरेक. समाधि. ज्या वेळेस कांहीं अनपेक्षित कारणामुळें कष्टसाध्य कार्यही सुकर झालें असें वर्णन असले म्हणजे 'समाधि' अलंकार होतो. प्रस्तुत प्रकरणी 'प्रभूच्या चरणीं व स्तवनीं शिरेन' असें कृष्णाचें मन उत्सुकतेने म्हणत होतेंच व तदर्थ खटपटही करीत होतें; तों इतक्यांत शंकरानेंच प्रसाद केल्यामुळें तें इष्ट कार्य सुकर झालें आहे. उ० अ०-अतिदायोक्ति. वस्तुप्रतिवस्तूपमा. अथोन्तरन्यास. उत्तराधोतील उपम्ना मोठी चटकदार आहे. उ० अ०-हस्तलिखित प्रतींतील टीपः-सुखकरून परदेशस्मरणदुःख राहत नसतं. श्रीकृष्णाने मागितलेले वर सात्विक बृत्तीचे द्योतक आहेत. परिसंख्या. नना धणा"0ी इ९ | ७१ 'बारसें' हा मुलाचें नांव ठेवण्याचा विधि व समारंभ होय, हा बा- राव्या दिवशीं करण्यांत येतो, म्हणून यास “बारसे म्हणतात. , । ७२ | पू० अ०-चेतनगुणोक्ति, 'पाठ पुरवणे' ही लोकोक्ति. 9 ७२ 'तत्सुतसुतसंभवांनीं' याचा अर्थ ब्रह्मदेवाचा नातू जो कह्यप त्याच्या मुलांनी-अथीत्‌ सव विश्वानें-असा घेणें बरें. ब्रह्मदेवाचा मुलगा मरीचि व त्याचा मुलगा कऱ्यप. महाभारतादि ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं यानें अदिति व बारा दक्षकन्या यांबरोबर विवाह केले. याला अदिती- पासून बारा आदिल झाले; व इतर पत्न्यांपासून विविध प्रजा झाली. अशा प्रकारे करयप हा देव, दानव, मानव, नाग, पशुपक्षी, न- क्षत्रे इत्यादिकांचा--किंबहुना सर्वच प्राण्यांचा--जनक आहे. म्हणून याला 'प्रजापति' असेंही नांव देण्यांत येते. प ० ११ प्रतीप. , । ८३ | अथोन्तरन्यास. ५२ । १० | धमा? ऐवजी धर्मा !' पाहिजे. ५२-५३/१०-१४ अप्रस्तुतप्रशंसा. ५२ ५११ इृष्टान्त. ५२-५३ १२ वामनपंडितांनीं जरेचं वर्णन असें केळे आहेः-जरा म्हातारपण । सकळ शक्ति होती क्षीण । जाती नेत्र जाती श्रवण । वाणी काय मग दुःखासी१ ॥ दन्तविहीन वदन । नाकास हृनवटी संघट्टन । माज वांकला, जन । हांसती चालतां. ॥ कांपती उठतां चरण । मळमूत्र भरे आस्तरण। ख्रीपुत्र दासदासी तयां शरण । जीं स्वशासनें वर्तविली. ॥ यथार्थदीपिका, १३॥६२७-६२९. ५३ | १२ कोयेमध्यें गप्तरूपानेंही असणारें तरुत्व जर कोंबांत व्यक्त होतें, तर स्रियांच्या ठिकाणीं ठळक रीतीनें दिसून येणारा जो लाजवट- पणा, तो ल्यांच्या पोटीं जन्म घेणारांच्या अंगीं उत्पन्न झालाच पाहिजे; अशी या गीतींतील विचारसरणी भासते. हस्तलिखित प्रतींतील उत्तराधांवरील टीप:-'जें इष्ट, तें वदा; आयतें असे, न्या ऐसें म्हणत्या वदान्यातें मागितले.” काव्यलिंग. उ० अ०-विभावना. १५ » ४ क ६ ५४८. | १ र पृष्ठ, । पद्य, टीप, ५४. २१ प्रहषेण. यत्नाशिवाय किंवा अल्पयक्षानेंच अपेक्षिताथीची सिद्धि- ।___ झाली, किंवा अपेक्षितापेक्षा अधिक अथांची प्राप्ति झाली, किंवा फलप्राप्ती ४ । साठीं प्रयत्न करितांक्षणींच फललाभ झाला, तर हा अलंकार होतो. परिसंसख्या, ५५ २६ ' 'पापा न शिव खळांच्या' याचा अन्वय व अर्थ असा करावा:-'ख- :__ ळांच्या पापा शिव न'नदु्टांच्या पापकृत्यांना कल्याण कधींहि लाभत . नाहीं; यांना त्यांचें दुटट फळच लाभणार.' असा अर्थ केला म्हणजे या गी- ।_____. तीच्या अधोचा क्रम उलट आहे, असेंही भासत नाहीं.शिवकल्याण, हित. » '२९८ अझअथोन्तरन्यास. » ' ३२ . येथें कूट किंवा छुट्टा हा शब्दालंकार आहे. अक्षरांची बेरीज किंवा . वजाबाकी करण्यांत आली म्हणजे हा अलंकार होतो. “देशी कवींमध्यें : मोरोपंताचा कधीं कधीं 'क्लिटट' कवितेकडे कळ दिसतो. तरी मोरोपेती “किट' काव्य आणि संस्कृतांतील 'क्रि' काव्य, या दोहोंमध्ये जमीन अस्मानाचें अंतर आहे. संस्कृतांतील कूटें फोडतां फोडतां हातास फोड मात्र येतात, कारण आंतील अथ प्रायः भिकार व नीरस असतो. मोरोपंती | “क्लिष्ट' काव्य नारळासारखें समजावें; कारण फोडतांना जरी कधीं कधीं हातास थोडे श्रम झाले, तरी प्रायः पाणी प्यावयास आणि खोबरेंदी खावयास सांपडतें.” (प्रो, रा« रा० भागवतकृत अलंकारमीमांसा, पृ० ५६-५७), ५६ ३७ | काव्यलिंग. ५७ | ४० उ० अ० -स्वरूपनिदशेना. ४२ ' अथोन्तरन्यास, वर्णनसादइ्यः-पुत्रा! वर माग; तुला द्यावें म्यां काय गा! यशोधीतें £ ॥ जाणसि, जें प्रेम, मुखें वत्साचा काय गाय शोधी, तें. ॥ मोरोपंती वनपवे २1११०९, ५८ | ४७ । पू० अ०-विशेषोक्ति. कारण असून कायोत्पत्ति झाली नाही, म्हणजे हा अलंकार होतो. ५९ । ५५ पू« अ०-'अनराते' ऐवजीं 'अनराते !' पाहिजे. ५६ “पाहे हाही पसरुनि' ऐवजीं 'पाहे हाहि पसरुनी” हा योग्य पाठ, “पदर पसरणे' ही लोकोक्ति. ६० | ६३ उ० भ०-निदर्शना. ६१ | ६९ | उ० भ०-संभावना, सी. 1 | ६१ ७० | ७४ ६२९ | 9४ १2 | ८० » ढ ६३ ८६ भं '८७-टट 22 | र्र ६४ | र्ड | ६६ ६.4 | १ ३ क गेप ६८ | २८ भं | २९ ६९% २१ 22 ३५ ५० २८ 22 | २४ डठे ३ ४ | इंड 272 | ४९ »» | ० ७२९ ९५२९ र : पयली ल ७०७000 ७ पू« अ०-संहोक्ति. यमक. उ० अ०-उत्पेक्षा. उ० अ०-निद््दीना, हिचें पर्यवसान उपमेंत होतें. पू« अ०-सार. उ० अ०-दामयमक. विरोधाभास. व्यतिरेक. स्हेष व अथौन्तरन्यास. उ० अ०-परिसंख्या. उ० अ०-पर०रूपक. उ० अ०-विशेषोक्ति. उ० अ०-व्यतिरेक. रष्टान्त. पूवोधोत नांवाचे, याचा संबंध 'निजले” या क्रियापदाकडे घऊन 'नांवाचे [ही] निजले न? म्हणजे 'नांवालाही निजले नाहींत; जागे का असेनात, परतु नुसते आडवेही झाले नाहींत? असा अर्थ होऊं शकेल. विभावना व विरोधाभास. पू० अ०-विरोधाभास. पू« अ०-व्यतिरेक. पू० अ०-तुल्ययोगिता. 'सुरतरासि सखा म म्हणों देति' यांत ब्यतिरेक आहे. दृष्टान्त, रूपक. विषम. विरोधाभास. पर॑०रूपक व विषम. त ५३ षद थड ५९-६३ प्रतीप. उ० अ०-विषम. उत्प्रेक्षा. परं०रूपक व उत्प्रेक्षा यांचा संकर. निद्शेना. अप्रस्तुतप्रशंसा. निदर्शना. अथोन्तरन्यास. पू० अ०-अपह्ु ति. दृष्टान्त. दामयमक. उ० अ० विरोधाभास. विरोधाभास. अप्रस्तुतप्रशांसा. उ० अ०-पर्यायोक्ति. उ० अ०-व्यतिरेक. परं०रूपक. उत्प्रेक्षा. काव्यालिंग. काव्यालिंग व अर्थान्तरन्यास. स्ठेषमूलक उपमा. पू अ०-अपहुति. उ० अ०-प्रश्न. दृष्टान्त. कावब्यालिंग. व्यतिरेक. “मुखीं बोटें घातलीं' ही लोकोक्ति. तुल्ययोगिता. विरोधाभास. १४ मो० म० अ० टीप. पू० अ०-तहुण. उ०भ०-अप्रस्तुतप्रशंसा. उ० अ०-मालापरं०रुपक, उ० अ० -व्यतिरेक. उ० अ०-असंभव. काव्यालिंग, असंभव. अथोन्तरन्यास, अप्रस्तुतप्रशसा. विरोधाभास. २. मोरोपंती अनुशासनांतील सुभाषितांचें परिशिष्ट. १. समुचित होय बदाल्या परमवदान्यालयीं धनन्यास. ॥ १-६१. २. मातेते सदपत्य प्रिय बहुतचि, सुमधु जेविं मुंगीतें. ॥ २-१८, ३. साचें कीं चित्रींचे वद शिक्लुच्या तृप्तिचें जनक थान ! ॥ ३१-१८. ४. भूपें कुसुम दिलें बहु मानधना, सेवकें नको चवर. ॥ ३१-५०. ५. शीतकर थोर गणिला, उष्णकर कधीं लहान, कोकांही ? ॥ १-५२. ६. अत्युप्राहि हेरोचा बा! बाळक जो भनुग्र हरि लातें. ॥ ३१-६४. ७. 'दुष्टे !, हित साधू दे, धरिसी कोंडूनि का मना ! लाजे !' एसें म्हणति, त्यजिती निपटुनियां स्व कामनांला जे, ॥ तें जोडिलेंचि भावे स्तउनि, नव्हे जें विनाशि बस्तु, तिही. ॥ ४-१,३१. [ शंभो! ] अंभोद हितहि परि भारी चातकास करकांहीं । भड आवरिति जोडिलेहि न त्या सुजडा घातकास कर कांहीं. ॥ ४-७, ५, [भर्गा ! स्वगोगम जड; यद्यपि ते आभ्रितासि शोभविती, । क्षोभविती कामांतें, बहु अपुनि विषय चित्त लोभविती. ॥ ड-८, १०, घेणें रुचतें, परि बा! देणे न रुचे कधींहि वाणीचे. । जें अल्पदान, नोद प्रभुस प्रभुयाचकासही शुभ ते, ॥ ४-'५९, ६०, ११. [कीं] परमार्थपरां तप 'मीच' म्हणे “हित, न सांचवा मास. ॥ ५-१९. परमार्थेच्छु कवण बुध न करिल सुतपीं घुभावहायास? ॥ ५-२०. १२. वाटे गानीं तैसी कोणाहि रसांत मधुरता नाहीं. ॥ ५-४३, १३. चंद्र चकोरीं द्रवतां विश्वाचे सवे ताप हरपावे. ॥ ५-५६, १४, तो काय जन ? जयाच्या धन्यत्वें इषली प्रसू नाहीं. ॥ ५-५७, १५. 'धर्मा! नावडती सुत, सुंदरहि कदापि, जे न कोविद; रे! । तैसेचि पंडितहि, परि बापा ! कोणासही नको विद्रे. ॥ ६-१०, नसतां शांत, सुताचें बहु तापचि दे वपु; त्रपाकारी । काय न अदांत कश्यपमुनिसि तसा देव पुत्र पाकारी. ॥ ६-११. झाले प्राप्त विपुलगुण सुत, तत्संबंधयोग परि टांचा, । तो तेसा ठजञाकर, जेवि परपटोपभोग परिटांचा. ॥ ६-१४, १६. सर्वेहि सद्गुण सोडुनि जातात तया नरा, अरा ज्याला, । आटे प्रबळारिचमूशत मथिल्या ही न राजराजाला. ॥ ६-१२. १७. पुरुषास कानकोंडेपण बा ! करितांचि बायको येतें, । न दिसे तरुत्व म्हणबुनि गेलें सोडोनि काय कोयेतें! ॥ ६-१३. १२ १८, सारत्व सुखें येतें भगवद्भजने भवा असारा या. ॥ ६-८, परमेश्वरपदभजने सकळहि पुरुषार्थ सुलभ या लोकीं. ॥ ६-८२ इतरें असो कसातरि आचरणे, सर्वथा भवी तरतो, । जो परमेश्वरभक्त, व्यक्त महामुनिसमान बा! नर तो. ॥ ६-८'५. प्रभुस्ि मनेचि शरण जे गेले, ते सर्व अमलनय नाकी । सेविति सुरस महित सुरसम हित होवूनि [ कमलनयना |] कीं. ॥ ६-८६. मारिल तृषितां, न मिळो देउनि, फोडूनि तडाग, तोय, जना, । पापें लिप्त नव्हे, बा! प्रभुच्या जरि काय करिल तो यजना.॥ ६-८७. १९, प्रेम बहु चाटवाया कीं लावी इतर हुंगवायास, ॥ ६-४रे. २०, अहि ज्यांत, त्या गृरहीं बा ! धृति काय [अरातिसूदना! ] वांचे? ॥ ५७-२९ २१. नक्षत्रांसि असो, परि विधुचा संकोच कायसा रविला? ॥ ७-४३ २२. कष्टी धमोचरणीं श्वशुरानें यरोजितां स्वदयितातें, । पाहु, वारू, न शके जाणों ती विनयवसति दयिता तें. ।। ७-५५. २३. तों सुनि कोपोनि म्हणे, “तरते सिंधूंत जे नदा भणगा । दुस्तर म्हणति; तयांचे हृदय, सदुपदेदा, जेन, दाभग गा. ॥ ५७-५५. २४. तें काय योग्य भक्ते मुख, 'दे' हे शब्द वदत, पसरावे. ॥ ७-७३. २५. निवड करुनि तृषितांसीं सुज्ञा! सांगेछ काय वाद तळें 2॥ ७-८र. २६. वाढे प्रताप सुकते, अल्पहि जो अभि जेवि तो धमनें, । __ दुष्धें धनसंचयसा संरक्षावा जपोनि बोध मनें. ॥ ८-६, २५७. भावि कदापि चुकेना, आतां कांहीं करूं नको खेद. ॥ ८-२९९, २८. उक्त न करुनि खुयोधन दुमेति बुडवुनि घरा, बुडालाच; । घरिल कसा सद्रस तो? ज्या कलशाच्या घरा बुडालांच. ॥ ८-३५. २९. लोभ न देऊ सत्वा, दे जेविं ग्रीष्म हानि रोपातें. ॥ ८-४६. ३०. रक्षुनि शद्ध यज्ञात मेळविते जेवि सत्य, यश तातें । तैविं न मेळविलें; हो हेंचि करी दूर अत्ययशतातें. ॥ ८-४७, भूती द्या असों द्या,.व्हा इंद्रियषडरिनिम्रह्दीं धीट, । सोडुनि अन्यपथ, धरा निजधमोचारमार्ग ह्या नीट. ॥ ८-४८, चैतन्य सम पहावे गुरु, लघु देहें दिसो करी, .कोट; । ब्राह्मणसत्काराचा येवू देवूं नका मनीं वीट. ॥ ३१. पाशकानें मथिला हरि कीं म्हणतों पक्षिपाळ मशकाने !॥. ३२. म्रसवश्रम भोगुनिही, सुयश न मिळतां, भवीरसूचि रडे; । . ... समरद्वतयुवीरस्तुतसृत शोकभरे न धीरसू विरडे। 763 नरहरिक्ृत महाभारत. --ण जि १्श् र्ला. ७, द्रोणपवे, (ओंब्या.) अध्याय पहिला. अंश्नमो जी! ठक्ष्मीकांता! । पूर्णब्रह्मा ! सर्वगता! । मायानियंता! अ- च्युता। परमानंदा ! सुखमूती ! ॥ १ ॥ निरामया ! निर्विकारा ! । निष्कलंका ! निरुपचारा! । अद्रयानंदा ! परात्परा ! । केवल्यधामा! संदीप्ती! ॥ २ ॥ 'छीलाविग्रही! नानाठीळा । कोतुकें वार्धसी मायाकीळा । विश्व मोहुनी खेळसी खेळा । शोखीं वेगळा सवोतं. ॥ २॥ ब्रह्मा, विष्णु, महेश, शक्ती, । मंगेळां मंगेळ गणपती, । सनातन अमूर्तमूर्ती । तूंची वर्धसी, दातारा! || ४॥ ऐंशा गुणनिधी ! रत्नाकरा! । शरण अनन्य दामोदरा! । यशवणेनीं आरतंपुरा ! स्फ्र्तिदाता मज होई. ॥ ५ ॥ नमो सरखती भगवती | रेणुकामाया तुळजा- शक्ती | परत्र अव्यत्तव्यत्ती | ईश्वर्वा आणिलें. || ६ ॥ नमो सद्ररू महा- राज । क्षयातीत केवल्यबीज । भीमविक्रमी भीमराज । वज़पंजर दासांते ॥| ७ ॥ कृपाहस्त स्मशेतां मोळी । जीर्वदशा दृढ काजळी । खंडुनी, शिकत वर्धवी ' कीळी । मायामळी बिलोपे. ॥ ८ ॥ नमो कषी, ज्ञानी, सिद्ध, भक्त । व्यास, वाल्मीकि अवतार 'धूर्त । ज्यांचेनि त्रिजग डोळसयुक्त । अतर्क्य हरी तकिती. ॥ ९ |॥| नमो ग्रंथकारक कवीश्वरां । ब्रह्मवृंदा भव्याकारां । ज्योतिषी- गणकविद्याधरां । सभाचतुरां अर्थज्ञां. || १० | नमो पंडित, बिद्दजञन, । संत, सजञन, श्रोते निपुण । त्यांचे अवधानें प्रज्ञापरण । मूढ सुरगुरु तुके पे ॥ ११॥ संत, सजन कृपामूती । हरियुणप्रेमा इृढडाक्ती । वक्तया सुखद नमन्मुहृती । जेवीं जननी तान्हया, ॥ १२ ॥ बाळकाचे बोबडे बोल | अर्थ १, आत्मज्योती, जह्मस्वरूपतेजाच्या ज्वाळे! २, कौतुकाने शरीर धारण करणाऱ्या, लीलाव- तारा! ३, मायारूपी अश्तीची ज्वाळा. ४. शेवटीं. ५. सवे मंगळांचा मंगळ, मंगळत्रेष्ठ, ६. इच्छा पुरविणाऱ्या ! ७. मस्तकाला. ८. प्राण्याचा अहंभाव, शरीराभिमान इत्यादिकांनीं युक्त असणारें जी- वत्ब, ९, इंश्वरस्वरूप, जह्मतत्व, १०, ज्योत, ११. दिव्यदृष्टि, १२, बरोबरी करी. २ | नरहरिकृत [द्रोगपवे हीन, पोचट, फोल; । पैरी सेवोगाचें क्णयुगळ । केरूनी, तोषे माउली; ॥ १३ ॥ कीं पित्याचे अंतखनीं । सदय मेघ वर्षे जीवनीं । ना ते चकोरा तल्लीन ध्यानीं । फळे जेवीं हिमांधु. ॥ १४ ॥ कोण प्रीतीचें गॅलान मानी? | पूर्वे पावे वासरमणी । मागें वत्सध्यासें पाहे जननी । ख्ेहें युक्त बोरसे. ॥१५॥ तयापरी करुणानिधी! । लाड पुरबोनि प्रज्ञाबृद्दी । वाढ करूनी सोज्ज्वळबुद्धी । भारती भारत बोलवा. ॥ १६ ॥ भारत गंगा भागीरथी । नोकारूप तुमची शक्ती । झाश्राउनी, वणेनीं धरिली मती । पार मातें करावें. ॥ १७ ॥ प्रभू! तुमचे अनुमोदनीं । वाक्‌तुषार सिंधुजीवनीं । कबित्वलतिका वर्धे गुणी । हा प्रसाद तुमचा. ॥ १८ ॥ तुम्ही न होतां सानुकूळ । कवित्वलतिका होय विफेळ । जैसी योषिता लावण्यकीळ । मूर्खसंगें विनाश. ॥ १९ ॥ असो; भा- रताब्यि अंपारपार । कोण पावेल पैलपार £ । समर्थ संत्यवतीकुमर । वुंड्या जाला जगहिता. ॥ २० ॥ कथारब्रें काढोनि तोषी । केल्या पुराणाचिया राशी । तेची महाराष्ट्रभाषाचरकासी । घोळोनि प्रकार निर्मिले, ॥ २१ ॥ हृदयीं, कंठीं, धरितां कर्णा, । दुरिततम हरोनि झणी । मति विराजे धौत- वर्णी । दृष्टि श्रवणी उभारे. ॥ २२ ॥ भारतींचा छोकचरण । जया होय श्रवणपठण । तेणें कपिलासहस्रदान । केलें जाण सिंहस्थी. ॥ २३ ॥ असो; सोमवंश विख्यात क्षिती । राजराजयां चक्रवती । जनमेजय पवित्रकीती । विनवी भक्ती 'मुंनीतें. ॥ २४ ॥ “अहो! जी! ब्यासरिष्यवर्यपंक्ती । अग्रता, मान, विद्या, सुमती, । वक्‍्तृत्वधारणा घनाची शक्ती । मांनसधात्री निवाली. ॥ २५ ॥ इच्छाबीज इच्छीत रोहिणी । “द्रोणपवे ' प्रेरीं जळ कर्णी । हृदय- भूमी थारतां किरणीं । कथाकांभ फुपाटे,' || २६॥ ऐकोनी राजयाची वाणी ।. शोक निवाला अंतःकरणी । म्हणे, 'सावेभौमा ! पवित्रखाणी! । पूर्वजकीर्ति १. अन्वयार्थः:-परी सवोौगाचें कणेयुगल करूनि (-्त्या शब्दाकडे कणंद्दयाप्रमाणे इतर सर्व अवयवांचेंही ध्यान लावून, सर्व अवयवांना कानाचेंच जणूं काय रूप देऊन) माउली तोषे (--आई संतुष्ट होते). २. पिणाऱ्याचे, तान्हेल्याचे, २. अंतःकरणरूपी अरण्यांत. ४. किंवा. ५, पीडा, भ्रम. ६. पान्ह्यानें युक्त, पान्हा फुटलेली. वोरसस्पान्हा. ७, वाणीने, वाचेने. ८. आश्नय घेऊन. ९, फलरहित, व्यथे. १०, फार सुंदर, कीळःअभश्नीची ज्वाळा. ११. ज्याच्या किनाऱ्याचा थांग लागत नाहीं असा, अपरंपार मोठा. १२. व्यास. १३. पाणबुड्या, १४. तोषदायक (हें कथारस्नांचे विशेषण), 'तोषीं) असा पाठ घेतल्यास, तोषींस्संतोषानें, आनंदानें, १५. ्रवण करण्याकरितां. १६, येथें मूळांतील कथाभाग सुरू होतो, १७, वैदंपायनक्रपीस. १८. व्यासाच्या शिष्यमंडळांत, १९, चित्तरूपी भूमी, | १ अध्याय] महाभारत. रै ऐकिजे.' ॥ २७ ॥ राजा वदे 'मुनिसत्तमा! । विद्याउदधी ! तेजधामा! । इंद्रि- यजिता ! आवाप्तकामा ! । वसतो वृत्तांत निवेदी. ॥ २८ ॥ रविप्रतिमा सत्व- निधी । बळवीये समान उदधी । देवव्रत अक्षयसिद्धी । पाडिळा शिखंडी ऐकतो. ॥ २९ ॥ पुढां धृतराष्ट्र शोकावर्ती । दुर्योधनादि सेना सुमती । काय करिते जाहले गती । विस्तारूनी बोलिजे'. ॥ ३०॥ वैशंपायन म्हणे, “राया ! । भीष्म पांडवी नेला ल्या । ऐकोनी शांति हृदयाल्या । धृतराष्ट्रूच्या न होय. ॥ ३१ ॥ संतप्तमान शोकाकुलित । धडघडां हृदयीं जाळी चित्त । खेदें मानी त्रिभुवन रिक्त । आंग टाकी धरेतें. ॥ ३२ ॥ राजमंदिरीं शोकध्वनी । ऐकतां पोविजे सेंवेजनीं । शोक भरूनी उरे अवनीं । गगनोदरीं न माये. ॥ ३३ ॥ तव तेची संधी ग्रावल्गणी । येता जाला म्डानवदनी । शांतबोनी सकळां वचनी । भूपचरणा वंदिले. ॥ २४॥ 'मी संजय कुरुक्षेत्रा । पाहोनी आलां धैज्ञानेत्रा!! । रायें स्पर्शोनियां वक्रा । निकटवती बैसवी. ॥ ३५ ॥ श्वास घाठोनी एकसरा । नयनांबुजीं अंबुधारा । विकळ मानसे शोकीं थारा । संजयातें अनुवादे. ॥ २६ ॥ म्हणे, बाळका विजयकेतू । भीष्म ग्रीष्मींचा पूर्णदीपते । सोख्यसाग- रींचा तारानाथू । शिखंडिकुक्कुटें प्रासिळा. ॥ ३७ ॥ विचित्र प्रारूध दैवरेखा । आजन्म वाढ केलें दुःखा । असो; पुढील वृत्तांत देखा । निवेदीं मातें बाळका! ॥ ३८ ॥ गांगेय प्रतापाचा तरणी । अस्ताचळा आक्रमितां धरणी । कुरु- पांडव कैसी करणी । करिती? मातें जाणवी'. ॥ ३९ ॥ संजय म्हणे, 'महा- राजा ! । भीष्मे स्पा्शितां धरा वोजा । उभयसेना विवर्णतेजा । महागडी आतली. ॥ ४० ॥ तडाग फुटे, वावरे जळ । तैसे सेनेचे निघाले मेळ । ह्षीमषे निदिती सकळ । क्षत्रधर्म अघोरी. ॥ ४१ ॥ खेद पावोनी उभय- चमू । येउनी वंदिळा राजा भीष्मू । शरासनीं शँय्यासंभ्रमू । उपघान उशी बाणांची, | ४२ ॥ जाणों धरे पाबला तरणी । किरणमंडित शाय्यास्तरणी । कलन १, घडला असेल तसा. २, भीष्म, हा अक्षचयत्रताच्या प्रभावाने देवांसारिखा देदीप्यमान दिसे हाणून याचे 'देवनत! असे नांव पडले, ३. शिखंडीने. ४. सवे लोक आले-हा इत्यर्थ, येथील क़मैणिप्रयोग ध्यानांत ठेविण्यासारखा आहे. ५. पृथ्वींत. ६. गवल्गणपुत्र (संजय), गवलाण हा धृतराष्ट्राचा एक सारथी होता. ७. (अंधळा असल्यामुळें) प्रज्ञा (न्युंडि) हीच नेत्र ज्याचे अशा भृतराष्ट्रा! धृतराष्ट्र अंध असल्यामुळें संजये आपल्या नांवांचा उच्चार करून त्यास वंदीत आहे, ८. माझ्या मुलांचा विजयध्वज, हा. “भीष्म? शब्दाचा उद्देश. ९. सये. १०. चंद्र. ११. शि. खंडि हाच कुक्कुट (कोंबडा) त्याने. १२, वृद्धि, १३, कोतुकाने (वोज-नकौतुक). १४. म्लान, उत्साहरहित. १५, हर्षाने ब क्रोधाने. १६, शग्या हॅच आदरातिथ्याचें साहित्य. १७. उच्छीषेक, ज्याच्या योगानें डोकें वर करितां येतें ते. 9 भरहरिकृत [द्रोगपर्व देखोनियां मन उन्मनी । बंदोनी चरणा निघाले. ॥ ४३ ॥ पांडववीर आल्हाद कोटी । वीर प्रशंसा करिती होटॉ । म्हणती 'वीर प्रथ्वीतटीं । पार्थ एक प्रतापी. | ४४ ॥ धन्य जननी! गुरुत्व गरिमा । कीतिदिशा उजळली व्योमा । सिद्धी नेलें नेमिल्या नेमा । दुःसह सुरां असाध्य. ॥ ४५ ॥ जयाब्धीच्या अनंत लहरी । हेळाविती शोता पुरी । संरधनेत्र वक्रताकारी । शिबिराप्रती पातले. ॥ ४६ ॥ कौोखवीर चिंतावर्ती । विव्हळ मानसीं, भ्रांत चित्तीं । कोधयुक्त मैलिनमती । खेदें दिशा ठक्षिती. ॥ ४७ ॥ जैसे अविकांचे कळप । रक्षक नसतां पावती ताप । भ्रष्ट होवोनी, दिशेचा माँप । करू धांवती ज्यापरी; ॥ ४८ ॥ तेसे भीष्म पडतां समरी । सेना व्यापिली अवसरी । उद्दिञ्न मानसं वेस्नागारीं । येते जाहले अशोभा. ॥ ४९ ॥ कर्णाप्रति दुर्योधन । बोलता जाहला म्लानवचन । 'भीष्म सुखाचे खौंडववन । पार्थअग्नीनें दग्ध केले. ॥ ५० ॥ जैसी 'कांतबिरहित कांता । कीं शुष्क तडागीं नव्हे ऑस्ता । ना तो केसरी भ्रष्टतां तथा । वना आपदा ज्यापरी; ॥ ५१ ॥ तेसी विवरण आ- मुची चमू । गोता नियंता प्रतापी भीष्सू । पांडवशक्तीचा विक्रमू । खेद खेदी चित्तातें.' ॥ ५२ ॥ करण म्हणे 'राजेश्वरा ! । सावंभोमा ! जगदीश्वरा ! । सेना- घनधनदेश्वरा । तू दुसरा धरातळीं. ॥ ५३ ॥ भीौर्ष्मनिधनगर्ते चरण । घसरतां चित्त बिवणेबर्ण । शौयेप्रताप बिरागमान । तेवी व्याकुळ, समथा! ॥ ५४॥ भूपयष्टिका दृढतर गांठी । असतां, चिंता किमर्थ पोटीं £ । सेनासमुद्र मेघकिरीटी । घोटघोटितां न्यूनावे. ॥ ५५ ॥ तैसियापरी रृपमंडणा ! । गांठी अमित विक्रेंमी सेना । काळविखारी भूप प्रवीणा! । जे अर्जिक्य कृतांता. ॥ ५६ ॥ द्रोण विद्येचा अक्षोम उदधी । रणप्रवीण, विजय सिद्धी, । सदा- 'चारी, तपाची वृद्धी, । यमनियम स्वसत्ता. ॥ ५७ ॥ शौयप्रतापतीत्रतरणी, । १. जह्मस्वरूपांत लीन होण्याची स्थिति, अह्माशीं तादात्म्य. २. ओठांनी, तोंडाने. २, देला- वर्णेसउचंबळणें. ४. संरब्धन्शषुब्ध, त्रासलेले. ५. शिबिरऱन्तळ, मुकामाची जागा. ६. दुष्ट, कुमती. ७. मेंढ्यांचे, ८. दिशेचा माप करूं थांबतीन्नदिशांचा विस्तार मोजण्याकरितांच जणूं काय थांबतात, दश दिशांना सैरांवेरा थांवतात. ९. अवसरः्वारें, पिसे, भूताचा संचार. १०. तंबूंत. ११. शोभारहित, खिन्न, १२. मुक्तेश्रर-आदिपर्व-अध्याय ४९ पहा. १३. गतधवा, पतिविरहित. १४. आस्था, काळजी, १५. किंवा. १६. निस्तेज, भझोत्साह. १७. गोप्ता (रक्षणकतो) व नियंता (नियमन करणारा), १८. भीष्मार्चे निधन (मरण) हीच गतो (खडडा, खळगा) तींत, १९, पदरीं, संग्रही, २०, पराक्रमी, २१, श्रांत, क्षोभरहित, १ अध्याय] महाभारत. | ष्‌ जिंतठ्ठमा, अतर्क्यकरणी, । मंत्रदेवता जोडूनी पाणी । जिव्हेपुढें वोळगती. ॥ ५८ ॥ पार्थ प्रतापाचा तीव्र माळा । ज्याचेनि गुरुवें लोकीं कीळा । तुझ्या जयी नरशार्दूळा! । चिंता केवीं मानसीं £ ॥ ५९ ॥ तैसाची द्रोण प्रतापरुद्र, । क्षयातीत, विद्यासमुद्र, । फाल्गुनासमान वीरभद्र । तेजें अभि दू- सरा. ॥ ६० ॥ तुझ्या हितीं अनन्यमती । वीरां सकळां लावील ख्याती । पां- डववंश किंचित्‌ भूपती ! । वींचतां दिसे अनुमान. || ६१ ॥ कुतवमी यादव- कीर । महाप्रतापी वैश्वानर । युद्गप्रवीण समरधीर । कृतांत बाही. आकळी. ॥ ६२ ॥ झारत हझारदेसरी । चतुर चतुरा मंत्रोद्रारी । ज्यांचेनि प्रतापे काळ समरी । पाय न घाली पुढारा. ॥ ६२॥ सोमर्दत दंतीपाडे । नाहींच करी सेनाझाडें । कुराळ युद्धीं वाडेंकोडें । अग्निसेवनीं अक्षयी. ॥ ६४ ॥ भगदत्तराज भौर्गवसरी । प्रमित्न द्विप सैमान गिरी । ज्याच्या बळाची महा थोरी । भीमादि वीर दचकती. | ६५ ॥ भूप सैंधव सैंधवगुणी । ज्यावीण सेना भासे अळणी । त्रिगर्त सोबीर प्रंतापकिरणी । कैकेयबंधुपंचक. ॥ ६६ | बिंदानुविद महाराजा! । तव अनुज प्रतापध्वजा । सोबळादि वीर भूभुजा! । संशेत्तक प्रतापी. ॥ ६७ ॥ अँलंबुवीर राक्षसाधिप । ज्याचे मायेचें न कळे माप । मम तनय़ प्रतापदीप । वृषसेन बळियोढा. ॥ ६८ ॥ यांहीवेगळे भूप दक्षा! । वीर बलिष्ठ तुझिया पक्षा । कुलिशपाणी पावेल शिक्षा । इतरां पाड कायसा १ ॥ ६९ ॥ तूही प्रवीण कुराळकुराळा ! । अस्त्रसाधनीं प्रतापकीळा । नागायुत प्रचंडबळा । धॅर्ग दरारा वाहे पै. ॥ ७० ॥ मीहि राजया चूडा- ८-० “५८००००. -----. १. ज्यानें श्रमास जिंकले आहे तो, ज्यास कधीं थकवा येत नाहीं असा. झमरग्लानि, थकवा, श्रम. २. सेवा करावयास तयार असती. ३, निष्ठा, दृढनिश्चय. ४. वांचणे संशयित आहे, वांचेल असा भरंवसा येत नाहीं. ५. हा नहुषकुलोत्पन्न हृदिकराजाचा पुत्र, यास बळ- रामाने एक अक्षौहविणी सैन्यासह दुर्योधनाचे साहाय्यास दिलें होते. ६. भुजांनीं. ७. कृपाचार्य. ८. हत्तीसारखा (अत्यंत बलवान्‌). ९. आवडीने, कोतुकाने. १०. परशुरामासारखा . १९. ज्याच्या गंडस्थळांतून मदाचा स्राव होत आहे असा हत्ती. १२. पर्वतासारखा, १३. सिंधु देशाचा राजा (जयद्रथ), १४. वारूसारखा चपळ, पुढीक चरणांत “अळणी? शब्द आला आहे, तेव्हां 'सेंधव' शब्दाच्या 'घोडा' व 'मीठ? या दोन्ही अर्थावर कटाक्ष दिसतो. १५. नीरस, कमजोर. १६. प्रतापसूर्य, १७, थाकटा भाऊ (दुःशासन), १८. शकुनी. १९. राजा (दुर्योधना), २०. संशप्तकर्मी युद्धांत अमुक वीरास मारीन, न मारीन तर मला रोरवगति प्राप्त होबो, अशी जो शपथ घेतो तो. त्रिगर्तराजाचे सुरमा, सुरथ, सुधनु, सुबाहु ब सुधन्वबा-असे जे पांच पुत्र होते त्यांस संशप्तक असें साधारण नांव आहे. २१, जटासुराचा पुत्र, २२, बलवान, प्रतापी. २२. वज्रपाणी (इंद), २४, यमधर्म, ह्‌ नरहरिकृत [द्रोशपर्व मणी! । अद्भुत चोज दावीन रणीं । भार्गव गुरूचा प्रताप अवनीं । स्फुरित करुनी दाबीन. ॥ ७१ ॥ हा काळवरी आपणासम । करुनी, वाधिलें मज सं- भ्रमें । तयाचें उत्तीर्ण अबाप्तकाम । विक्रमें स्बी वधीन. ॥ ७२ ॥ मैज असतां तुझिये गांठी । कायसी संम्रांमाची गोष्टी ? । 'जीबोदार कृतांतमिठी । सोडवीन नरवर्या! ॥ ७३ चित्तीं चिंता यागोनी राया! । निद्रा करीं पसरूनी बाह्या । प्रसर करितां सूर्य समया । अद्भुत चोज देखसी.' ॥ ७४ ॥ सकळां कर्णी कर्णगोष्टी । ऐकतां लाभ मानिला पोटीं । विश्रामाते ठेठाउठी । जाते जाले स्वानंदें. | ७५ ॥ निशी बिश्रामतां हायनीं । उदया पातला देव तरणी । खकर्मे सारूनी वीरगुणी । युद्धालागीं निघाले. ॥ ७६ ॥ पांडवचमू विर्भ्री- जवंत । तैसी नववधू मुसमुसीत । कीं वर्षाकाळीं नदी सुसात । उसळे लोट ज्यापरी; ॥ ७७ ॥ तयापरी विजयी सेना । एकवटली राया! निपुणा । जय- श्रींचा लुंद दुणा । तुच्छ काळा मानिती. ॥ ७८ ॥ कौरव वीरांचे अमित भार । सांवरूनी जाले स्थिर । परी कांता नसतां कांतार धर । मानीं तेवीं अशोभा. ॥ ७९ ॥ उभयवीर पावोन रणा । भीष्मासी करुनी प्रदक्षिणा । शि- रसा वंदोनियां चरणा । माघारले रणमूध्री. ॥ ८० ॥ धर्म धामिक सलयवादी । भीमाजुंन ऐश्वर्यनिधी । बळप्रताप अक्षोभ उदधी । शौयभानुर्कुशान. ॥ ८१॥ माद्रीतनुज तेजकिरणी । विराजित शनिसोम मानी । सायकिवीर विक्रम- खाणी । शुक्रापरी धगधगी. ॥ ८२ ॥ अनेक वीरांचे तीव्र मेळ । लोटले जैसें प्रांब्ररी जळ । पांडव अर्णव, खळबळ । वीरल्हरी उसळती. ॥ ८३ ॥ रणभूमी मर्यादवेला । थोकोनि, ओघें वमिती ज्वाळा । कौखसेनेचा 'ऐंक- वळा । मैनाकप्राय स्थिरावे. | ८४ ॥ येरयेरां रेष्टीभेटी । कोघें सौख्यें भर कुटीगांठी । मिळां पाहती उठाउठी । एकमेकां निघाते. ॥ ८५ ॥ तंव रवि- नंदन रबीसमान । जाणों मूतिमंतरूपें मदन । अलंकाखवत्राभरण । मेळेकूबर ज्यापरी. ॥ ८६ ॥ बिशभ्नीजमान लावण्य चोख । जाणों प्रणिमेचा मैयैंक । मुगुट, कुंडले, माळा, पदक, । गजमोक्तिकी गुंडळ्या, ॥ ८७ ॥ वीरकंकणे, १ल्वरणणापााा कक ---. _ १. कर्ण हा परशुरामाचा शिष्य. २, सन्मानपूवक. २. भाझा तुझा संबंध जडला असतां, मी तुझ्या पद्रीं असतां-हा इत्यथ, ४. जीवाची पवा न करणारा असा मी. ५. सत्वर, लवकर. ६. दिव्य, तेजोमय, झळकणारी. ७. सुसांट, सोसाट्याने. ८. स्फुरण, ९, अरण्य. १०. कृशानस्कृशानुअभि. ११, पावसाळ्यांत. १२, समुद्र, ११. जूट, जमाब, १४, नजरभेट, दृष्टादृष्ट, १५, हा कुनेराचा मुलगा, १६. तेजस्वी, १७, चंद्र, १ अथ्याय] महाभारत. ७ बाहुवटें; | तेजे तारा दिपती वाटे; । करमुद्रिकाळखलखाटे । वस्तिगृह व- सिननलें. ॥ ८८ ॥ विराजमान स्थंदन घन । तप्तहाटकज्वाळवण । पताका तळपती विरजूमान । वोरू वौरिया वोरिती. ॥ ८९ ॥ कीं तो रीवणी प्रताप- भानू । हवनीं हवितां बैहद्वानू । तोषोनी प्रसाद स्यंदन धनू । आर्पतां, वानर भ्रष्टिळा, | ९० ॥ तोची ठेवा गुप्त धरणी । जाणों अर्पिळा राधेया गुणी । तेजें प्रदीप्त बालाककिरणी । “क्ष्य लक्षी अलक्ष्य. ॥ ९१ ॥ ना तें पुष्पक शो- भायमान । देवी उंचिता वोपिळें घन । ऐसिया रथीं रविनंदन । आरुढ जाहला तेजस्वी. ॥ ९२ ॥ विभ्राज कवच ज्वाळमाळी । तेजे दिशा व्या- पिल्या सकळी । शरासन हस्तकमळीं । जाणों त्र्यंबक दुसरें. ॥ ९२ ॥ तेज वर्चस्व, तीव्र बाण, । गुर्वी गदा, शक्ती ज्बलीन, । खडद्डचर्म, शंखीं कोंदण । विचित्र नाळ हिरियांचे. || ९४ ॥ ऐसिया संभ्रम तेजभरित । लोटला जैसा ग्रीष्मादित्य । सेना विक्रमी बळोनत । गजदुंदुमिघनघोषे. ॥ ९५ ॥ जाणों तारा तुटे गगनीं । कीं दौमिनी कडाडिली अवनी । ऐसिया संभ्रमें वीर अँ- यनीं । भीष्मदर्शना पातला. ॥ ९६ ॥ उतरूनियां रहंवररयानीं । प्रवेशला सभासदनीं । दृष्टी देखिळा प्रतापतरणी । शरासनीं सुशोभा. ॥ ९७ ॥ जाणों धरे पातला सूर्य "सांग । कीं द्रोणाद्रीचें खवळे शंग । ना तें सुदर्शन प्रसक्ष आग । गळोनी तळां पडियेले; ॥ ९८ ॥ ऐसियापरी गंगाकुमरा । देखोनी कीळजीं सोडिंओ थारा । नयनांबुजीं अंबुधारा । कंठ सद्रद अशोभा.॥ ९९ ॥ सांवरूनी शोकधाडे । वंदोनी उभा राहिला पुढें । म्हणे, “पार्थ विक्रमाचें श्रीड । सुरांसुरां अभेद्य, ॥ १०० ॥ जितज्वमा, पुरुषार्थवद्धी, । साम्यते नये अक्षोभ उदधी । सर्वात्रप्रवीण, विजयसिद्धी । पुढें उभ्या राहती. ॥ १०१ ॥ विजयरथ अक्षोभ तूणीर । अशनिप्राय गांडीव प्रचुर । ध्वजीं विराजे श्रीडी कंर । सारथी स्वामी विश्वाचा. ॥ १०२ ॥ _ मनुष्यरूपाची धरूनी बुंथी | साह्या मिनला इंदिरापती । भूभार हरुनी नानायुक्ती । यश वर्धेवी त्रिजगतीं. १, दंडभूषणे. २. रथ. २. हाटकन्सोने. ४. विजेप्रमाणे, ५. घोडे वाऱ्याला सुद्धां मागे सारीत होते. ६. इंदजिताने अनेक यज्ञ करून दिव्यरथ, धनुष्यबाण, शस्त्राखे इत्यादि प्राप्त करून घेतलीं होती, अशी कथा आहे. ७. अभि, ८. [तो डोळ्यांना दिपवीत असल्यामुळें] लह्ट्य (मन) त्याला अलक्ष्य (दुनिरीक्ष्य) लक्षी (मानी). ९. विमानविशेष, १०. उचितःरनजराणा, भेट, ११. शिवार्चे थनुष्य. १२, वीज. १२. मागाने, १४. हा सप्तमीचा पंचमीच्या अथी प्रयोग आहे. १५. स--अंगऱ्वदेद्वधर, मूतिमंत, १६. खवळ (भेग) पडलें, फुटले. १७. अंतः- करणानें थैयोचा आधार सोडला, काळजाचा धर सुटला. १८. भांडार, खजीना, १९. शिवावतार मारति, २०. वुडखा, आडपडदा, आवरण, | टं नरहरिकृत [द्रोप्मपर्व ॥ १०३ ॥ राम विराम केढा कदनीं । अजित क्षत्रिया सर्व अवनीं । ऐसिया तूतें समरांगणीं । शरासनीं निजविलें. ॥ १०४ ॥ हेची आश्चये हृदयाल्या । गमे प्रोढ महाराया ! । काळविक्रमी विजयीं बा! ह्या । वीरां सवी त्रासिलें. ॥१०५॥ तव आश्रयें नरमंडणा ! । दुर्योधन प्रवर्तला रणा । आतां विगत- कामना । आश्रय कोठें दिसेनॉ'. ॥१०६॥ कर्णमुखींची ऐकोनी वाणी | भीष्म बोले प्रसनवदनीं । म्हणे, 'वीरा! पुरुषार्थवाणी । तुझी मी जाणें बाळका! ॥ १०७ ॥ तुज असतां वर्तमान । किमर्थ व्याकुळ दुर्योधन £ । धरणीं वीर तुजसमान । नाहीं विक्रमी सर्वथा. ॥ १०८ ॥ पृथा कुंती तव उतत्ती । सूर्यवी्य अमोघशक्ती । जिंकिल्या भूपांच्या अमित पंक्ती । जे अर्जिक्य का- ळातें. ॥ १०९ ॥ सुरसमूहोपाळणशक्ती । जैसा रक्षक दोळेघाती । तैसा कौरखसेनापती । तूं समर्थ वीरवर्या! ॥ ११० ॥ सुयोधनाचे हितस्वार्थी । पृथ्वीजय करितां शक्ती । विगत करूनी ठपांच्या पंक्ती । साधिला जय प्रतापे. ॥ १११ ॥ कांबोज, अंबिष्ठ, त्रिगत, । गिरिवज़ आणि नग्जित । विदेही करुनी निर्जित । गांधारराजें जिंकिले. ॥११२॥ उत्कल, मेखठ, पोंडूक, । कलिंग, निषाद, बाल्हिक, । हिमवंत, दुर्गे, किरात, शक, । अनेक भूप जिंकिले. | ११२ ॥ अर्पोनी अर्थ दुर्योधना । यश दिशा भरल्या प्रवीणा । कौरांमाजी तुझी गणना । मजही प्रिय ज्यांपरी. ॥ ११४॥ सांप्रत बीर तुज- ऐसा । नाहीं मातें दृढ धिंवसा । जाई रक्षी कुरुनरेशा- सह सकळां भूपांतें. ॥ ११५ ॥ महाप्रतापी द्रोणाचार्य । आणि तू विक्रमी दुजा सूर्य । रक्षिजे को- रवां वीर्यशोये-। बाहुप्रतापें बाळका !' ॥ ११६॥ ऐकोनी देवब्रताची वाणी । कर्णे भाळ स्परिला चरणीं । आज्ञा घेवोनी प्रसनवदनीं । कडकडाटी निघाला. ॥ ११७ ॥ सेनाबद्द सरिताठोट । उसळोनी धरी समुद्रवाट । भाटीव पुढें करिती भाट । गजदुंदुमि गर्जना. ॥ ११८ ॥ वीरआवर्त उसळती गगनीं । विराजित करणेचंद्रमा किरणीं । पाहों सेनासमुद्रपाणी । भरतें दाटे देल्हासें. ॥ ११९ ॥ कांता अंकांतीं पावे वरू । कीं नौका बुडतां केर्णधारू । ना तो अग्नि कोंडतां, जॅलधरू । पावतां, हर्ष ज्यापरी; | १२०॥ तयापरी तया समया । हर्ष पावला महाराया । दुर्योधन उभवोनी बाह्या । हर्षानंदें फुपाटे. ॥ १२१ ॥ पपप १. परशुराम. २. भिवविलें. २. येथें मूळांतील तिसरा अध्याय संपतो. ४. हयात, कुशल, क्षेम, ५. वज्रधर, इंद्र, ६. भरंवसा, ७. मस्तक. संस्कृतांत “भाल' शब्द पुंगी आहे. ८. स्तुति. ९. येथे मूळांतील चोथा अध्याय समाप्त झाला. १०, संकटकाळी, १२. नोकेचें सुकाणू भरणारा, सुकाण्या, १२, मेघ, १ अध्याय] महाभारत. ९ कुरुवयो आल्हादकोटी । धाबोनी हनु स्पशेली बोटी । म्हणे, “वी- रवर्या ! जगजेठी! । शून्य सृष्टी तुजवीण. ॥ १२२ ॥ तूं ऐश्वर्याचा विजय- केतू । तूं संग्रामसागरींचा नौकानाथू । सोख्यामृताचा सुशीळ वातू । मज्मि- यकर बांधवा! ॥ १२३ ॥ धरणी आश्रय धराधर । सुरां सकळां सुरेश्वर । कीं वनस्पती शीतकर । तेवीं आमुतें नरवर्या! ॥ १२४ ॥ तूं असतां माझिया गोंठीं । कायसी संमप्रामाची गोष्टी ? । सेना भ्रष्ट बारावाटी । गोप्ता नाहीं तयातें. ॥ १२५ ॥ तरी तूं होवोनी सेनापती । चमू रक्षिजे आपुले शक्ती । पांडवां सकळां दैक्षिणापती- भेटीलागीं पाठवी.” || १२६ ॥ कर्ण वदे हर्षवर्धन । बोलसी राया ! सत्यवचन । परी मज सेनापती करितां जाण | भूप तोषा न पवती. || १२७ ॥ येऱ्हवीं माझी दुःसह शक्ती । तूं जाणसी राया! निर्गती । परी द्रोण असतां ऱृपाच्या पंक्ती । अहे मी तां नव्हें पां. || १२८ ॥ योग्या- योग्य रक्षपारखी । पाहोनी लाम जडी पदकी । मान्यता मान मध्यनायकीं । शोभा सकळां पाविजे. ॥ १२९ ॥ तैसा द्रोणाचार्य वीर सुभट । लासीच साजे सेनापट । शौयप्रतापबळ उद्भट । मान्य सवी तृुपांते. | १२० ॥ सर्वा- ल्ञभदी, जितकमा, । धनुरविद्येची पावली सीमा । शोचे तपे अम्निप्रतिमा । युद्धीं सुरेश असाध्य. | १२१ ॥ जसा सुरमंडळीं गुरु भ्रष्ट । जसा असुरांमाजी बळी वरिष्ट । स्थापून, पुरुषार्थ करूं प्रगट । सवे आम्ही नखयो! ॥ १२२॥ अग्रृतप्राय मानोनी वाणी । हर्षे पातले हांतधरणी । गुरुवय सूर्येसूर्य प्रताप- खाणी । भाळ चरणीं न्यासिठा. ॥ १३२२ ॥ जोडूनियां उभय पाणी । बोलता जाहला नम्र वचनीं । म्हणे, 'खामिया ! बुडतां जीवनीं । तू त्राता मज होई. ॥ १३२४ ॥ तूं प्रतापाचा प्रण उदधी । सुखाग्रृताचा अक्षय निधी । तुझिया बळाची अलोट बृद्धी । सुरां असुरां नांगवे. | १३५ ॥ रुद्रांमाजी श्रीशंकर । वसूंमाजी पावक सौर । यक्षगणांमाजी कुबेर । मरुतांमाजी बासव. ॥ १३६ ॥ विप्रांमाजी वसिष्ठमुनी । तेजांमाजी सहस्रकिरणी । पितरांमाजी धर्मज्षखाणी । धर्मराज जाण पां. ॥ १२७ ॥ यदुगणांमाजी अंबिष्ठघन । नक्ष- त्रांमाजी निशारमण । सपीमाजी सहस्तवदन । सेने सेनानी कुमारमणि. -4-00-02-*.--२.५. ० प ण - ५८-५0) पीली 0 १. पवेत. २. पदरीं, आश्रयास. ३. रक्षणकतो. ४. सैन्य. ५. यमाचे भेटीस, दक्षिण दिशेचा स्वामी यम आहे. यशपलीचें नांबही 'दक्षिणा'च आहे. ६. निःसंशय. ७. पूज्य, मान्य. ८, पवित्र आचरणाने. ९, येथें मूळांतील पंचमाध्याय समाप्त होतो. १०. हात जोडून, नम्रतेने, ११, ठेविला. १२, सांपडत नाहीं, अंत लागत नाहीं. १२. श्रेष्ठ, उत्तम, १४. कातिकस्वामी. ओंव्या ३५-३७ झ्या कवीने श्रीमद्वगवद्रीता-भध्याय १०, 'होक ११-२८ यांच्या धरतीवर रचिल्या आहेत. सेनानी-र्सेनाधिपति. 9 ०८ हो > १० नरहरिकृत [द्रोशपर्व ॥१३८॥ तयापरी वेणवयी ! । आमुतें मान्य प्रतापसूर्या ! । सेनाधिकारी होउनी बाह्या । वौरां सवी अपंगीं. ॥ १२९ ॥ एकादश चमू तवाधीन । साद्य भूप विक्रमी क्रोधेन । जिंकी पांडवां प्रतापवान । निश्चय पणे मी मानी. ॥ १४० | विराजमान प्रॅमिन्न रथी । देखतां तूतें कांपती रथी । पार्थ पुरुपाथाची गुंथी । युद्ध तूतें न करी पां. ॥ १४१ ॥ धर्म धार्मिक धर्मवती । सख्य करीळ न ल- वतां पातीं | तव प्रताप मांतडकांती । भूप केवीं साहती पां” ॥ १४२ ॥ ऐकोनी राजयाचीं उत्तरें । द्रोणाआंगीं वीरश्रीवारें । भरूनी उसळे नदीघारे । मीन जेवीं तयापरी. ॥ १४२ ॥ म्हणे, 'भूपा! सावंभौमा!। मी न धरीं को णाची तमा । माझिया विक्रमाची गरिमा । सुराधीशा असाध्य. ॥ १४४ ॥ चतुर्वेद, पर्ण षडंगे, । शास्त्रे, व्याकरण सर्वही सांगे । संपादिलीं अस्त्रप्रयोगे । जे का ठेवी शिभीची. ॥ १४५ ॥ वीर मिनतां कोव्यानकोटी । भ्रष्टीन युद्धा न लगतां त्रटी । माझिया घाता पांचाळ कपटी । विला यातं न लेखी ॥ १४६ ॥ धनुष्य असतां माझिये पाणी । मी अजिक्य सवी कदनीं । युद्धा पातले देव तिन्ही । विमुख य्यांते करीन.' || १४७ ॥ ऐकोनी गुरूवर्याची वाणी । हर्णे युक्त सवे सेन्यश्रेणी । वादे त्राहाटिलीं नानाथ्वनी । सिंहनाद वीरांचे. ॥ १४८ ॥ ऐसे बोलतां क्रुपिराणा । आवेश न धरवे दुर्योधना । तात्काळ आणोनी हेमासना । गुरुवयी बैसवी. ॥ १४९ ॥ रक्नाभिपेक करूनि मूर्धा । दिव्यांबर अपिले भूषणीं । अनेक वाद्यांचिया ध्वनी । भेदूं पातल्या अंबरा. | १५० ॥ युद्धी युक्त कपीश्वरी । मंत्रयुक्त गिरागजरीं । गीत तुल विविधा परी । संपादिळें कमीत. ॥ १५१ ॥ संर्भावोनी याचकवृंद । दक्षिणा- दानीं केळे धनद । हर्षयुक्त वदनारविंद । सेन्यश्रेणी उंफाळे. ॥ १५२ ॥ पूर्वी देवसेनासेनापती । कुमार केला वासवा आरती । तेसा गुरुवय स्थापितां भक्ती । परमानंद समस्तां. | १५२ ॥ पूर्वे विकासतां अंझुंमाळी । पद्मिनी प्रसन मुखकमळीं । तैसी सेना उल्हासमेळीं । वीरश्रीभरें फुपाटे. ॥ १५४ | असो, प्रसंग तये समयीं । जाळा अपिठा श्रीगुरुपायीं । पुढीळ कथेची नंबाई | पण 0 "पाप "रा पणा १. चतुवेणोत श्रेष्ठा ! (बाह्मण.) २. बाहुबळानं. २. सांभाळ, ४. रागीट, तापट. ५. श्रेष्ठ, सुव्यक्त, दिव्य. ६. योद्धे. ७. गुंथीन्गुंफा, जाळे. पुरुषाथीची गुंथीसपराक्रमाची प्रौदी मिरवि- णारा. ८. [डोळ्यांची] पातीं न लवतांसूएका क्षणांत. ९. पवी, फिकीर. १०. शिवापासून पर- शुरामारने अरूविद्या संपादन केली होती व द्रोणाचार्य हे परशुरामाचे शिष्य होते, या गोष्टीवर कटाक्ष आहे. (पांडवप्रताप ८1१९६-२०२.) ११. प्ृष्टयुम्र. १२. पवो करीत नाहीं. १३. आकाशास. १४. संभावना करून, आदरसत्कार करून. १५. स्फुरण पावे. १६. इंद्राला संकट पडलें असतां. १७. सूर्य, १८, आवेश्यास चढे, १९. कोतुक, गोडी. २ अध्याय] महाभारत. ११ श्रोतयांते समपू. || १५५॥ भीमराजगुरु मूळपीठ । कृपा नवरात्र, भाव घट | नरहरमोरेश्वखाक्पुट । ध्यान विरूढे संजनीं. ॥ १५६ ॥ अध्याय दुसरा. संजय म्हणे, 'नरेंद्रश्रष्टा ! । पुत्रोत्पत्ती अपर स्त्रष्टा । द्रोण स्थापितां सेना- पटा । वीरश्रीभरें फुपाटे. | १ ॥ पर्वतप्राय कांचनरथू । ध्वजा पताकीं सुशो- भितू । गुणाढ्य हैय बळसमर्थू । वायुवेगे तळपती. ॥ २ ॥ ऐसिये स्यंदनीं द्रोणाचार्य । शोभळा जैसा उगवला सूर्य । [उपजवी सर्वत्र महाश्चर्य] । को- दंडपाणी तेजस्वी. ||३॥ पाहोनी चमू हर्पब्धेन । निमोनी चिंता, वीर श्रीप्रण । देखोनी लोटली नेदीमान । जेवी सागरी गावटी. | ४ ॥ सैंधव, कलिंग, अबिष्टसेना । जाणो कुंभनिकुभ पातळे रणा । सह विकर्ण वीरराणा । दक्षिणपश्रीं थोकले, ॥ ५ ॥ सवळ बळ सोंबळशकुनी । प्रैहस्तप्राय लोटला कदनीं । गांधारराजे प्रतापखाणी । एकत्र पृष्टी मिनठे. | ६ ॥ कृप, कृत- वमी, चित्रसेन, । बिशंती, दंशती, दुःशासन, । दुरासद, सेनाविक्रमी घन । अतिकायासारिखा. ॥ ७ ॥ कडकडाटी तेजःपुंज । येउनी नमोनी भारद्वाज । औक्रमोनी वांमभुज । उभे ठोटले सेनेसी. ॥ ८ ॥ द्वोणाचार्यसनिधानीं । दुर्योधन ऐश्वर्यखाणी । जाणो दशवक्र तेजकिरणी । राववसमरीं स्थिरावे. ॥ ९ ॥ शल्य, कांबोज, सुदक्षिण, । मद्र, त्रिगत, अंबिष्ठ, जाण । प्रती- च्योदीच्य माळव घन, । शूरसेन प्रतापी. ॥ १० ॥ शित्रयो, सौवीर, कि- तव, । पश्चिम दाक्षिणाय माठव, । यवन, किरात, ठेघुलाघव । चतुरंग दळी पातले. | ११ ॥ नमोनियां राजेश्वरा । पुढां ठाकले रणगव्हरी । वैवोर्तन तया अवसरा । इंद्रजितप्राय पातला. |॥ १२ ॥ विराजमान हॉटकरथू । ध्वजा- पताकीं सुशोभितू । जाणो उगवला 'पंश्निणीकांतू । किरणसेना बळवृद्धी. ॥ १३ ॥ नमन करूनी ऐेश्वयेस्तंभा । अग्रता पुढें राहिला उभा । दृष्टी न "टे प्रगल्म आभा । वीरां सकळां आल्हाद. | १४ ॥ म्हणती, 'पांडवांचा १. ह्या अध्यायांत कवीनें मूळांतील ६ वा अध्याय व सातव्या अध्यायाच्या पहिल्या नऊ छोकांतील कथाभाग वणिला आहे. २. प्रतित्नह्मदेव. २३. घोडे. ४. बळाने टणके, सशक्त, ५. नदीप्रमाणें, ६. पजन्यकाळीं. ७, रावणाच्या प्रधानाप्रमाणे. ८. अतिकायररावणपुत्र. ह्याचें शरीर अतिस्थूळ होतें म्हणून त्यास हें नांव पडलें. ९. द्रोणाचार्य, १०. प्रदक्षिणा घालून, ११. फार कुशल, अल्यंत कसबी. १२. गव्हरँयुहा, प्रवेश करण्यास कठीण अशीं जागा, १३, सूर्यपुत्र (कणे), विकतनस्सू्य, १४. सुवणरथ, १५. सूर्य, १९. न मावे, १२ नरहरिकृत [द्रोपर्व केतुला केवा 2 | युद्धीं पराभवूं देव मघवा? । बीरश्रीभरें तै॑भूपअणवा । शौर्यलाटा उसळती. ॥ १५॥ द्रोणाचार्य लक्षूनि सेना । परमानंद मानिला मना | 'शकटव्यूह' निमिला निपुणा । जो कृतांता अजिंतू. ॥१६॥ वीररक्षणा वोपिले बळी । सेना आवर्त तीन 'पौळी । दुंदुभी त्राहरोनी रणकलोळी । गजरीं ठोटले. | १७ ॥ तयापरी कौरवचमू । पाहोनी पांडवा शोर्यसंभ्रमू । भरतें. भरुनियां राजा धम । आज्ञा करी सैनिकां. ॥ १८ ॥ द्रोणाचार्य सेनापती । करुनी आले कौरवदाक्ती । प्रेतिव्यूह रचोनियां निगुती | गुरुबयी धडकिजे.' ॥ १९ ॥ धर्ममुखींची ऐकोनी गोष्टी । वीरां उत्साह आनंद कोटी । 'रंच- व्यूहू' रचोनी उठाउठी । वीररक्षणा वोपिले. ॥ २० ॥ नंदीघोष विजयरथू । जाणों अनळ मूतिमंतू । तेजें पताका हिणावितू । म्हणती “सरा' रविकिरणा. ॥ २१॥ रक्मधंटिका, किंकिणीघोळ, । जडावरकल्न, फांकती कीळ, । जाणो पीत व्योमीं नक्षत्रमाळ । मंडळाकार तळपती. ॥ २२ ॥ मेरुशुंगप्रदी- प्कांती । तैसी ध्वजीं विराजे दीप्ती । सर्व बळाचें रेश्वयंगुथी । ध्वजीं मारुती विराजे. ॥ २३ ॥ च्याऱ्ही वारू केळासवर्णी । ना ते जन्मला क्षीराब्धि- फेणी । कीं ते विजा एकवटोनी । गाळोनी पाणी निर्मिले. ॥ २४॥ नाते चंद्र सोठींव गाभा । हय निर्मिले प्रगल्भ आभा । बलाढ्य, गुणी, अतक्ये शोभा । वेग वातासारिखे. ॥ २५ ॥ पुरे सारथी चेलोक्यनाथू । ज्याच्या मायेचा न कळे अंतू । पैडेश्वंगुणभरितू । श्रीमुकुंद जगदात्मा. ॥ २६ ॥ सर्वे जयाची हातवटी । हात जोडुनी उभे निकटी । रमाधीश कल्याणसृष्टी । ध्यानीं धूजटी निमय. ॥ २७ ॥ अश्वर्मी करांबुजीं । चुचुकारीत मुखे वाजी । पार्थभाग्य त्रिजगामाजी । वर्णनीं शारदा मोमावे. ॥ २८ ॥ ऐसिया रथी विजय पार्थू । शोभला जैसा शंचीकांतू । तो कुंडी प्रदीप्तमंतू । बरई- ्रानु ज्यापरी, ॥ २९ ॥ प्रेरूनी स्यंदन रणांगणी । पुढें उभा राहिला मू । वेष्टित भूप प्रतापकिरणीं । सूर्यीपरी शोभले. ॥ ३० | मध्यभागी विजयी धरू । भोंबते विक्रम महाचमू । वीरश्रीभरें कुतांतकामू । भर्ये चकित होतसे. ॥ ३१ ॥ अंपरकाळ भीमसेन । हाटकरथीं विराजमान । गुबी गदा प्रमिन् घन । धर्मापुढें विराजे, ॥ ३२ ॥ माद्रीतनय जावळेबंधू । शौयप्रतापे जैसे हा “पय:फेनधवल? आहे, (मोरोपंतकृत हरिवंश १६1२ ६). ६. रथाच्या अग्रभागी. पुरधुरा, जूं, ७. ऐश्वर्य, शान, वैराग्य, धर्म, यशवश्री या सहा युणांनीं युक्त. ८. हातोटी, खुबी, युक्ति. ९. घोड्याची लगाम. १०. मोन धारण करिते, मुकी होते. ११. इंदर, १२. अभि, १३. आघाडीस, बिनीला, १४. प्रततिकाळ, दुसरा यमच, | २ अध्याय] महाभारत, १३ सिंधू । [ द्रोपदीकुक्षिज अनिदू ] । सिंहशावक पांचही. ॥ ३३॥ अभिमन्यु वीर प्रतापशूर । ज्याचिया विक्रमा कुंठित सुर । समरांगणीं काळ असुर । निसुरंपणें माघारे.॥ २४॥ तैसाची साकी धृष्टयुत् । अमितविक्रमी महान । वेष्टूनियां कुरुनंदन । माघां पुढां तळपती. ॥ २५॥ उभयदळीं वीरश्रीोटू । लोटले शौय भूधर ठाटू । दृष्टी न थरे पाहतां थोटू । झांकती नेत्र गपगपां. ॥ २६॥ पर्वत पर्वता होटले । कीं समुद्रा समुद्र थडकले । ना ते ब्रक्मात्र कडाडिलें । माहे- श्वरी अस्तराते. ॥ ३७ ॥ तैसियापरी उभयसेना । थडकोनी विर मिनले क- दना । अनेक वाद्य सिंहगर्जना । बघिरतव काळा आथिलें. ॥ २८ ॥ वीर वीरांची संघट्रणी । धुळी व्यापिढा वासरमणी । शक्ले खणखणाट ऊध्वेपाणी । सुठिंगे रणीं दाटले. ॥ १९ ॥ उसळोनी पुढां धृष्टयुऩ् । तीव्र शरांचा वर्षळा घन । चमू त्रासिली व्याप्रमान । गाव गोठणीं ज्यापरी. ॥४०॥ दुःसह मानोनियां मनीं । द्रोण धडकला जैसा वन्ही । रथ लोटूनियां रणीं । बाणजाळी वर्षला. ॥ ४१ ॥ देखोनी पार्थ लोटला पुढां । न साहोनी, वोहोनी मेढी । रथ लो- टला धडघडा । हस्तिकक्षा ध्वजाग्री. ॥ ४२ ॥ उभयशरीं भरलें गगन | रवि धूम्रीं आंखडी किरण । गजाश्व, र्थी, पदाति, घन शावें अपार पाडिलीं. ॥ ४३॥ लोहित दिशा रुधिरस्लाव । शोभती जाहली भूमी सर्वे । शिवा अयुभ सूचिती खव । क्षयकारक सर्वोतें. ॥ ४४ ॥ काक गीध अपसव्य फेर । कंदे- मान बायस, सूकर । उल्कापात धरणी घोर । भूत पिशाच नाचती. ॥ ४५ ॥ अश्ुभभय न मनोनी मनीं । वीर मिडले रणांगणी । द्रोण क्षोभला वज- पाणी । जेवीं समरी दैयातें. ॥ ४६ ॥ पांचाळ, पांडव, सुजय, । कंपवातें भरलें भय । जैसा मृगेंद्र धडकतां शौय । मृगा पळणी ज्यापरी. ॥ ४७॥ गरगराट मंडळाकृती । चाप फिरे प्रभित्नकांती । जाणों अलातचक्र भोवे गती । काळचक्रासारिखी. ॥ ४८ ॥ वारू, नाग, रथी, पदाती, । भूमी पाडिल्या शबांच्या पंक्ती । दुःसह मानोनी धर्मे चित्तीं । सेनेसह लोटला. ॥ ४९ ॥ जैसा सक्रोध अगस्तीमुनी । प्रासूं धांवला समुद्रपाणी । कीं मेघ- नाण 00100१0007 0 ८ 7“ १. सिंहाचे बच्चे, २. भरांत होऊन. २. प्राप्त झाले. ४. बिस्तवाच्या ठिणग्या. ५. धनुष्याची दोरी ओढून. 'मेढा' शब्द गोपाळ कबी वारंवार वापरितो. उदा० _-साठी सायकांचा वेढा । पाषैता घालोनियां, मेढा । स्वशरें छेदोनियां पुढां । हस्तचाप पाडिलें ॥ कणंपवे १०२२. धृष्टयुत्र येतां पुढां । कर्णे वाहिला शीप्र मेढा । जैसा जलौाते गाढा । पर्वेत धांबोनी रोधितू ॥ कर्णप्वे ११॥३७. ६. लाल. ७. भालू, ८. शब्द, ओरडणे. ९. ओरडणारे. १०, कोलीत गरगर फिरविळें असतां जें चक्र दिसते तै, (अध्याय ७५ पहा.) १४ नरहरिकृत [द्रोप्षपर्व माळा गडगडाट गगनीं । वायो भ्रष्टी सुसाटें. | ५० ॥ तयापरी युविष्टिर । चमूसह वृकोदर । महाप्रतापी पार्थवीर । माद्रीसुत दळेंसी. ॥ ५१ ॥ द्रोप- दीसुत बंधुपंचक । भैमी, सौभद्र वीरनायक, । मच्छपांचाळकेकयादिक । वीर अमित लोटले. | ५२ ॥ वर्षोनियां बाणधाडी । बुजोनी काढिला द्रोण प्रोढी । जैसी सुरासुरांची पडे उडी । देल्याधिप बळीतें. ॥ ५२३ ॥ सर्वाग रक्ते भरलें परणे । जाणो किंझुक फुलला सुमन । कोपें प्रज्बळिळा हुतारन | चाप रोषे वोढिलें. ॥ ५४ ॥ काळविखारी तीक्ष्ण शर । कोटीच्या कोटी सोडिले क्रूर । कीं ते उदेले दैरबीकर । नाशावया सेनेतें. ॥ ५५ ॥ वाणा- मागे बाणवृष्टी । अस्रप्रयोग तयानिकटी । सेना मर्दिली महाहटी । गज, अश्व, रथी निघातें. | ५६ ॥ सखेथविर द्रोण जाहळा तरुण । जाणों वसंतीं बालाक- किरण । सेनाश्व चपळ फिरती त्राण । मंद म्हणती वारिया. ॥ ५७ ॥ विचित्र मंडळ फिरे रथू । बाणीं दिशा रोधिळे पंथू । रुचिर शिरें मुगुटयुक्त । तारामानें रिचवती. ॥ ५८ ॥ भूषित भुजा मंडित शास्त्री । खचोनी अपार पडिले धरत्री । खंडविखंड वीरगात्रीं । अहीपरी क्रंदती. ॥ "९ ॥ दुःखमान सकळ चमू । देखोनी घाबिरा राजा धर्मू । वीरश्रीभारें तयागोनी चमू । द्रो- णाप्रती तगटळा. ॥ ६० ॥ पाठी वीर उसळे शोयें । क्रोधे प्रदीप्त पार्थसूर्य । पोर्षतवीर अग्रतावये । पांचाळमत्स्यभीमादि. ॥ ६१ ॥ अंतकदूत न सरती परा । तैसं द्रोणा वेढिळें निकर । रोद्ररण जालें बातकुमरा । आणि अख्या ज्यापरी. ॥ ६२ ॥ देव उणीव तुझे भूपती । द्रोण ब्रह्मांड जाळी शक्ती | पार्षतपतंग शौय आती । प्रासिता जाहला, नरेंद्रा! ॥ ६३ ॥ पांच दिवस तव वाहिनी । रक्षी सुरां कुलिशपाणी । तैसा दु्यीधन परिपाळोनी । सहस्त- रथी मारिले. | ६४ ॥ नावाजिक वीर ठळक । मर्दिले, जे का सुरां अटक | शौय विक्रम प्रतापार्क । पांचाळकूपीं बुडाला. ॥ ६५ ॥ सेनाअक्षीहिणीचे संगे । नासोनी ठृपा केला भंग । द्रोणशीरयीचें मेरुश्ंग । पार्पतकुक्कटें खं- डिलें.' ॥ ६६॥ ऐकोनी साशंक अंबिकीसुत । कल्पांत भाविता जाहला सवय | म्हणे, 'संजया! अघटित मात । सांगसी द्रोण मर्दिळा. | ६७ ॥ हेंची आश्चर्य माझिये मनीं । शल्भें प्रासिळा देव तरेणी । कीं वडवाय़ी दावाम्नि- ५-५ ५४५४४०४ कान्न १. भीमपुत्र (घटोत्कच), २. पळस. ३. सर्प, नाग, ४. वृद्ध, (अध्याय ८ शोक ९ पहा.) ५. शृष्टयुत्न. ९. निकराने, आवेशाने. ७. इंद्र. ८.नांवाजठेळे, नामांकित. ९. संगरसंघ, समुदाय. १०, शृतराष्ट्‌. ११, पतंगाने, १२. सूर्य, २ अध्याय] महाभारत. १५ वदनीं । त्रिबुड जाहला स्पर्शता. ॥ ६८ ॥ कुक्ुटें शोकिला सागरू । वी मेषथडके खचला मेरू । ना तो फणींद्र विषाचा तरू । मुंगीमुखीं हरपला. ॥ ६९ ॥ तैसी जाहली संजया परी । द्रोण प्रतापाचा महागिरी । ज्याची युद्राची कुसरी । दिवोकैसां अचोज. || ७० ॥ च्याऱ्ही वेदपारंगत । दरग्रंथ मुखोद्वत । षडंग संहिता शास्त्रसंमत । संप्न विद्या सवेही. ॥ ७१ ॥ तपे समान गाविनंदन । क्षमे बसिष्ट दुजा जाण । शमदमनेमें अत्रिमान । इंद्रि- यजित तुष्टात्मा. ॥ ७२ ॥ धनुर्विद्या अस्त्रप्रयोग । जाणों भूतळीं रमारंग । सर्व वाहिनी आरूढ सांग । सर्वास्रभेदी कुंत्तता. ॥ ७२ ॥ जितडमा सहित आशा । ज्ञानी पंडित सदा तोषा । समरांगणीं अजयदशा | नाहीं स्वप्नीं पाहिली. ॥ ७9४ ॥ सर्वलक्षणी गुणवधन । प्रतापतेजं शुचीरमण । सेनाश्वरथीं विभ्राज- मान । वेगवाणी तीव्रता. ॥ ७५ ॥ प्रमिनन धनु असतां पाणी । कैसा वश जाहला कदनीं ? । काळविखारी भूपश्रेणी । कोठें हरपली जाण पां? ॥७६॥ संग्राम साग- रींचा महापूर | द्रोणनोका कवळोनी थोर । दुर्योधनभूपतिभार । पैलपारा लोटला. ॥७७॥ दैव हीन आमुचें देखा । मत्स्यपांचाळें न्रष्टली नोका । संततिवृद्धीची पताका । शोकसमुद्रीं बुडाली. ॥ ७८ ॥ वांचविता पदार्थ दुर्योधना । आतां नाहीं, बाळका ! प्रवीणा ! । खेदभरतें कुरुनंदना । दाटोनी, पडे धरेतें. | ७९॥ धूळ ठिंपिली सर्व गात्रीं । गळला लागल्या उभय नेत्रीं । श्यामता अंतली वक्री । निस्विंन जाहला सवाग. |॥८० ॥ 'अहा !' कार तये संधी । अमित मि- ळाली लोकंमांदी । राजगृहीं शोकबृद्धी । व्योम जाहलें अपुरतें. ॥ ८१ ॥ हृदय पिटोनी राजपत्नी । भावी जगडोळ जाहला अवनीं । राजसंपदा शोकजीवनीं । बुडाली मानी मानसं. ॥ ८२॥ वृद्ध साधू चतुर गुणी । सांवरूनि भूप धरिला पाणी । नेत्री स्पर्शानी गुलाबपाणी । अंचळानिळा वारिती. | ८२ ॥ सावध होऊनी राजेश्वर । श्वास घाली महाथोर । जसा खंडित दवीकर । उल्का वमी विषाच्या. | ८४ ॥ वैशंपायन म्हणे, 'नराधीशा ! । समयीं जाहली ऐसी दशा! । विगत मानसे पुत्रआश्या । खंडूनी, बोळे नरेंद्र. ॥ ८५ ॥ म्हणे, £सेजया ! वीरवेळसा । वारुनी पांचाळ शिरकला कैसा? । भूपपुरुषार्थ को- ळसा । पांडवीं केला मज वाटे, ॥ ८६ ॥ भीमार्जुनाचा दुःसह कोप । पाहोनी १. लहान रोपर्डे, २. शोषिला. ३, प्रकार, ४. कौशल्य. ५. देवांस. ६. सेन्य. ७. युक्ति, तयारी. ८. काळसपोम्रमाणें विषारी (अत्यंत प्रतापी). ९. घामाधूम. १०. लोकांचा समुदाय. ११. भूकंप. १२. हातांनीं. १२. पदराने वारा घालावयास लागले, १४, सर्प, १५, वीरांचे कोंडाळे, योद्धयांचा गराडा. १६ नरहरिकृत [द्रोषपर्व कुतांत पावे ताप । माद्रीनंदन नराधिप । शोर्ये सौभद्र आगळा. ॥ ८७ ॥ द्वौपदीतनय पांचजण । सालकी विक्रमी प्रतापबान । महावीर विक्रमी घन । मत्स्य, पांचाळ, केकय. ॥ ८८ ॥ घटोत्कच रक्षसेंद्र । बळप्रवीण वीरभद्र मागधसजयादि नरेंद्र । अमित वीर प्रतापी, ॥ ८९ ॥ हेंही असो केतुली प्राप्त 2 भीमार्जुन दुःसह रक्ती । ज्यांचे बळाची अतर्क्य शक्ती । चोज मा- निती सुर पैं. ॥ ९०॥ वीर विक्रमी समरांगणीं । कोण कैसे भिडले कदनीं । निबिड मिठी वीरश्रेणी । कोण्हें कोण्हा वारिलें 2 ॥ ९१ ॥ तैसे आमुचे दळी । वीर प्रख्यात आतुबेळी । कर्ण, वृषसेन दुजे तळीं । शुंभनिशुंभ जाण पां. ॥ ९२ ॥ कृप, कृतवर्मा, सोमदत्ती, । भगदत्तराज, अमोघशक्ती । ज्याच्या गैजाची प्रबळशक्ती । भीम मानी दरारा. ॥ ९२ ॥ फाल्युनसमान अशव- त्थामा । सर्व विद्धेची पावला सीमा । बाळक भूरिश्रव्याच्या संग्रामा । त्रास भूप मानिती. ॥ ९४ ॥ संरीप्तक पांच बंधू । समरी सुर पावती खेदू । राक्षस अलंबु प्रसिद्रू । मायामय अतर्क्य. ॥ ९५ ॥ त्रिगर्त, सेंधव जयद्रथ, । विंदानुविद, अवंतीनाथ, । मम तनय नोगायुत । दुर्योधन बेळियाढा, ॥ ९६ ॥ यांहीवेगळी विक्रमी सेना । राजे बळिष्ट नव्हे गणना । द्रोण प्रतापाचा राणा । विद्यागुरु क्षत्रियां. || ९७ ॥ महावीर संग्रामजेठी । काळही श्टेबोनी निघे पाठी । तयातें लावोनी बारा वाटी । सांगसी द्रोणा मर्दिलें.॥९८॥ या कारणें संजया ! गुणी ! । दैव बळिष्ठ सैवीगुणीं । वृथा वैल्लकडसणी । अंदृष्ट श्रेष्ठ विश्वाते. ॥ ९९ ॥ आग्रही थोर दुर्योधन । बळें क्षत्रियां आणिलें मरण । श्रीकृष्णमायाविंदांण । ब्रह्मादिकां नेणवे. ॥ १०० ॥ लीलाविग्रही पूरणीव- तारी । परत्रझ़ आनंदलहरी । पडेश्रये भगवान्‌ हरी । जोरी, मुरारी, मुकुंद. ॥ १०१ ॥ धराभार उतरावया । प्रगटलासे देवकायी । मानवी रूपाची धरूनी छोया । वृष्णिकुळीं विराजे. | १०२ ॥ बाळपणीं अगम्य लीळा । अमित वैरी वोपिळे काळा । पूतना विषारी, विषांचा गोळी । शोषूनि, केली पणिणणीणी पण 0000९0 पी १, अति बलाढ्य, २. भूतळीं, पृथ्वीवर. २. भगदत्त गजयुद्ध करण्यांत मोठा पटाईत असून, त्याच्याजवळ शिकविलेले हत्तीही पुष्कळ असत. ४. मार्गे ए. ५ टीप २० पहा, ५. दहा हजार हत्तींसारखा बलिष्ठ, ६. पाठ दाखवून, रणांतून पराडू्मुख होऊन. 'पाठ देणें' द्दा शब्दसमूह पंतांनीं वारंवार योजिलेला आहे. “ऐसें म्हणतचि, देडनि पाठ कृतप्नासि, बिधि पळाला, हो !? ॥ १॥६ विनायकमाहात्म्य. ७, सवे प्रकारे. ८. यलाची धडपड, ९. देव. १०. दरीच्या मायेची लीळा. ११. शोभा किंवा देखावा. १२, पूतनन आपल्या स्तनांत विष भरिलें होतें; तेव्हां तिच्या स्तनाला उद्देशून “विषाचा गोळा? हे शब्द कवीनें योजिले आहेत. २ अध्याय] महाभारत. १७ निर्जीव. ॥ १०३ ॥ अघ, बक, काग, वत्सासुर, । मर्दिला मल बळिष्ठ असुर । कुवल्य हस्ती पाडिला निसुर । पुन्हा नुठे यावया. ॥ १०४ ॥ वि- मलाजुंना दीभली मुक्ती । वणवा ग्रासिला प्रमिन शक्ती । काळ काळिया विगत गती । रमणीक द्वीपा धाढिलें. | १०५ ॥ कंसराज भोजपती । केशी धरूनि मारिला क्षिती । शिशुपाळाची केली शांती । राजसूययज्ञीं अशस्त्री. ॥ १०६ ॥ सौभदेत्य मायाकारी । रची नगरें वायोधारी । निमूळ केला नव- लपरी । जो असाध्य देवांते. ॥ १०७॥ हेस, डिंबक आपआप । मर्दोनी वा- रिला जगाचा ताप । जरासंधप्रतापदीप । भीमहस्ते मालविळा. | १०८ ॥ कासीक, कौरल्य, अंग, वंग, । मागध, पौंडिक, कांग, । नामें सांगतां मानस व्यंग । अमित क्षत्रिय मर्दिळे. ॥ १०९ ॥ तेवीस अक्षीहिणी सेना । मागधआश्रित आणिली रणा । झशास्ववीर प्रतापराणा । सहसेना मारिला. ॥ ११० ॥ भोमासुर सुरनायक । सेनेसह मर्दिळा देख । कन्या पणिल्या सोळासहस्रक । लावण्यगुणीं आगळ्या. ॥ १११ ॥ खांडव बोपोनी तोषढा वन्ही । चक्र लाधला विश्वदळणी । स्व्गेभूषण सुरतरू गुणी । श्रेष्ट इंद्रापा- साव आणिला, ॥ ११२ ॥ पाताळवासी पांचजन्यू । असुरप्रतापी तेजभानू । मर्दोनी, आणिला पांचजन्यू । शंखवय तिहीं लोकीं. || ११३ ॥ सुरां असाध्य साघिलीं कर्मे, । करूनी अकतो, न पवे श्रम, । नरनारायण द्विधा नाम | एक रूप जाण पां. ॥ ११४ ॥ तोची हा पा्थाचा सारथी । दैवें जोडला अनन्य भक्ती । सर्वे ऐश्वर्य विजयशाक्ती । ज्याचे पदीं बिराजे. ॥ ११५ ॥ नरावतार विजयी पार्थू । सदा फळीं इच्छिला अर्थू । समरांगणीं अपणाकांतू । जेणें बाही तोषबिला. ॥ ११६॥ निवातकवच, जंबुदैय, । कालकेय, पौलोम दानवनाथ । वासवा धाक असाध्य कृथ । पार्थ हेल मर्दिला. ॥ ११७ ॥ कृष्ण फाल्युनाचा प्राण । हरीआत्मा श्वेतवाहन । जैसा वत्स धेनु अनन्य । धनु वत्स ज्यापरी. ॥ ११८ ॥ पुष्प, परिमळ नव्हे भिन्न । शर्करा, गोडी १, शरत्रहित असूनही. २. कोते किंवा व्याकुळ. २. खांडववनदहनसमयी अग्नीने प्रसन्न होऊन कृष्णास वज़नाभ नामक चक्र व कोमोदकी नामक गदा दिली-अश्ली कथा आहे. [ मुक्तेश्वर आदिपवं भध्याय ४९ पहा.] ४. पारिजातक. ५. शंकर. ६. बाहूंनी, बाहुबळानं, मलयुद्धाने. ७, लीलेने. ८. एकच, भेदभावरहित. ९. वर्णनसादृदय:-कीं दीप प्रकाश दोघेजण । नामें वेगळीं, परी एकत्र जाण । तेवीं एकनाथ आणि जनादन । नव्हती भिन्न सर्वथा. ॥ १८३. बीं कपूर सुगंध एक पाहीं । कीं द्रवत्बनीरासी द्वैत नाहीं । ना तरी पुष्प मकरंद एके ठायीं । निज प्रीतीनें नांदती. ॥ १८४. भक्तिविजय अ० ४६. तशाच भक्तिविजयांतील ४५ व्या अध्यायांतीळ १२५-१२८ या ओंब्याही ताडून पाहण्यासारख्या आहेत. १८ नरहरिकृत [द्वोणपर्व कैची दोन । हेम, कांती द्विधाभान । र्न, कीळ वेगळी? ॥ ११९॥ तयापरी ऐक्यता पाहीं । भारातीत करावया मही । प्रगटले, जसा सारदाही । अंत करी त्रिपुराते. ॥ १२० ॥ धर्म धार्मिक धर्गराजू । धर्मी निरत धमोत्मजू । अधर्म- घात तेज:पुंजू । सदाचारी तपस्वी. ॥ १२१॥ तो जरी क्षोभल्या बाळका! । रैक्षा करील धरणी देखा । स्प्रभक्रोधाम्नी स्फुरितां शिखा । भीष्मद्रोण दृद्द दग्धले, ॥ १२२ ॥ येऱ्हवीं प्रेतापअको । कोण जिंकी समरी देखा । सुरां असाध्य, मानवलोकां । गणी कोण? बाळका! ॥ १२३ ॥ हीनबुद्धी मम नंदन । बळें लांहीं वांच्छिलछें कदून । सकळ वीरांसी आणिलें मरण । संतती माझी बुडाली. ॥ १२४ ॥ असो. आजन्म शोकचिता । भाळी लिहुनी गेला घाता । द्रोण प्रतापाचा सविता । तळा कैसा आणिला? ॥ १२५॥ हें सविस्तर वर्तमान । अवंचंकभावें करीं कथन । जें ऐकतां तृप्ती श्रवण । देखिले बाटे नेत्राते. | १२६ ॥ द्रोणजीविता घालितां उडी । कोणें कैसी वारिली धाडी? । उभयवीरांची मिठी गाढी । क्षयाची वाढी अतक्ये. ॥ १२७॥ आदि- अंत युद्धलाघव । तूतें बाळका ! विदित सर्वे । वक्तयांमाजी तुझी ठेव । नाहीं चतुरा! दुसरी.” ॥ १२८ ॥ ऐसीं रायाची प्रश्नोत्तरे । पुढां ऐकिजे प्रीति चतुरें । विनवी नरहर मोरेश्वर । सादर श्रोतीं ऐकिजे. ॥ १२९ ॥ ----द---दपप्पपशटशश0शाशण अध्याय तिसरा. संजय म्हणे, “राजाघिराजा! । भारतकुळवंशध्बजा ! । पुसिलिया प्रश्ना चित्ते ज्या । सादर श्रोतीं ऐकिजे. ॥ १ ॥ तव नंदनें द्रोणाचार्या । . सेनाभिषेक केळा, राया! । थोर उत्साह तया समया । अनध्ये वस्तु आपिल्या. ॥२॥ भावें जोहूनियां कृतांजळी । मस्तक न्यासिळा पदकमळीं । [वदे विनयें, 'गुरुजी ! बळी !] । मी किंकरू आज्ञेचा. ॥ ३ ॥ संग्रांमसागरी मथितां बुद्धी । भीष्मअजयविष पातले संधी । तया हरणा कृपानिधी । तूं शंकर आमुतें.॥४॥ सोसोनी डल्बण उठाउठी । यश.:श्रीरत्नें वोपी मुगुठीं । तुझिया विक्रमा आड १. मदनदहन कता (टकर), २. यमाचा मुलगा. ३. राख. ४. ज्वाळा, ५. प्रताप सूयोस, ६. कापट्यरहित वृत्तीनं, सचोटीने, कांहीं चोरून न ठेविता. ७. मूळापासन अखे- रपर्यंत, अथपासून इतिपर्यंत. येर्थे मूळांतील अकरावा अध्याय संपतो. ८. तऱ्हा, ठेवण, पद्धति. ९, अमूल्य, अमोलिक, १०. बुड्धया केलेल्या संग्रामरूपी सागराच्या मंथनानें भीष्मपरा- भवरूपी विष उत्पन्न झालें असतां, त॑ त्वां दयानिधीर्ने प्यावे; कारण तूं आम्हांला शंकरच व्याळच छा हथोतीचा घयावा 99 मसंळ7. विपत्ति. ३ अध्याय] महाभारत. १९ काठी । करूं धूजेटी शंके पां. ॥ ५ ॥ सुरां अरानिपाणी । जळचरांतं समुद्र- गुणी । भूतां सकळां चक्रपाणी । वनस्पतीतें चंद्रमा; ॥ ६ ॥ कर्मासी आश्रय बेद एक । दष्टीते तेज प्रदीप्त अर्क । सर्वसंपत्ती त्रिपुरांतक । तेवीं तूं आम्हां जाण पां.' ॥ ७ ॥ राजमुखींची ऐकोनी गोष्टी । हर्षीनंदे भरली सृष्टी । प्रस- नता मुखसंपुटीं । सुधारवें अनुवादे, | ८ ॥ म्हणे, 'राजया ! इच्छित अर्थ । सांगसी ते पुरवीन आते । देवां अटक मनोरथू । पूर्ण करीन सांग पां. ॥ ९ ॥ हर्ष पावोनी दुर्योधन । भाळीं स्पहिळे उभय चरण । म्हणे, 'खामिया ! प्रतापवान । धरूनी धर्म मज देई. ॥ १० ॥ विर्धेड न होतां रणीं काया । प्रताप जिणोनी देई बोह्या.! । द्रोण भावी, सदयता राया । वीरक्षयाची पातली. ॥ ११ ॥ मनीं बरवी धरिली बुद्धी । सख्य करूं पावे ते संधी । गुरु म्हणे, 'ऐश्व्यनिधी! । करण माते निवेदीं.' | १२ ॥ राजा वदे प्रसन चित्ते । 'पुन- रपि द्यूत खेळोनी लांतें । बना धाडूनियां निरुतें । अकंटक राज्य अनुभवू, ॥ १२ ॥ द्रोण ऐकोनी त्याची वाणी । महा अकल्याण मानिलें मनीं । 'सुधा पाजितां उबगोनी । इच्छा इच्छी कांजीर्ते. ॥ १४ ॥ बिनाशकाळ पावतां बळें । देखतां निधान झांकिती डोळे । फणी भावोनी कांचनमाळे । लागोनी रज अपंगी. | १५ ॥ चौदेत' ळाभला मांगे खर । धनदासनीं ठेठे शिर । उत- रूनी वांछी पाथर । तेबीं दुर्योधन अभागी.' ॥ १६ ॥ ऐसं भावोनी द्वोणा- चार्य । म्हणे, 'मागीतलं काय? | भुवनत्रयींचें सर्व राज्य । मागतां देतों सा- मर्थ्ये, | १७॥ हें तंव अघटित, न घडे मही । सूर्य अस्तू पावे पर्व वही? । गॅगावोध सागरडोहीं । मुरडुनी मूळा आक्रमी? ॥ १८ ॥ हिमाल्याअंगीं तापज्वर । अम्निसी बाधी शीत खीर । मोडसी सागरा न मिळे नीर । हें अ- घटित, नरेंद्रा ! ॥ १९ ॥ ऐसी हे घडे कवणे काळीं ? । एकत्र धर्म, कि- रिटी, वनमाळी, । असतां असाध्य चंद्रमोळी । इतरां पाड कायसा? | २० | फणी मिनतां कोव्यानकोटी । सुंपर्णी घालों सकती मिठी । कीं मत्त गजाची . “टला कटाटता टक कनाल १. इंद्र, २.आवड, कामना. २.प्राप्त होण्यास कठिण असा, अलभ्य. ४.शरीरास कांहीं अपाय न होतां. ५. बाहुबळाने. ६. राया [दुर्योधनाला] बीरक्षयाची सदयता पातली [असें] द्रोण भावी (नमानी, समजल)ोऱ्दुर्योषनाला रणांत होणाऱ्या बीरनाशासनधाने दया उत्पन्न झाली, असें द्रोणास वाटले. ७, धमास धरून आणण्याचे कारण. ८. त्रासून, कंटाळून. ९. द्रव्याचा ठेवा, १०. दोरी. ११, ज्याला ऐरावत मिळाला आहे असा. ऐेरावतादि दिग्गजांना चार चार सुळे आहेत, असें समजतात. १२. मागतो. १३. शिर उठणेकपाळ उठणे, त्रास येणे. १४. पथ्थर, धोंडा, १५. केव्हां. १६. दंव. १७. मोडशी (अजीणामुळें होणारा विकार ) झाली असतां समुद्रास प्यावयास पाणी मिळणार नाहीं, हें अघटित होय. १८. गरुडास. २० नरहरिकृत [द्रोगपव पाहोनी दृष्टी । केसरी मानी दरारा? ॥ २१ ॥ बिपरीत हेंही घडे राया !। पार्थर्जिकणीं आशा वायां । शब्द गुंतला तुझिया कायी । नसतां जिष्णु, सिद्धता. ॥ २२ ॥ वीरमेडळीं विक्रमी घन । वेगळा फोडिजे श्वेतवाहन । धरून देईन कुरनंदन । निश्चयेंसी नरेंद्रा !' ॥ २२ ॥ गुरुमुखींची ऐकतां गोष्टी । दुर्योधना आल्हादकोटी । सेना सज कडकडाटी । संग्रामात लोटले. ॥ २४ ॥ द्रोणा- भिषेकसर्वचरित । दूतीं धर्मासीं केलें श्रुत । साशंक अंतरीं बांधवातें । बो- लता जाहला; नरेंद्रा! | २५ ॥ म्हणे, 'भारद्वाज सेनापती । जाहला, भासे अवघड चित्तीं । लांचिया बिक्रमा स्थिति क्षिती । सवोस्रभेदी जाणपां. | २६॥ भागवविद्येची मांदुस । उघडतां, प्राप्त सर्व त्रास; । कैसा करील रमाधीश । हें सवेथा नेणवे'. ॥ २७ ॥ अजुन म्हणे, 'गुणसंपत्ना ! । कासया खेद करिसी मना १ । शेळ उफाळतां रणकंदना । कुलिश मानी भयातें! || २८ ॥ नवरत्- कळा प्रदीप्त कांती । आहाळोनी सूर्य पडे क्षिती ? । वडवानळ दु:सहशाक्ती । समुद्र होय कोरडा? ॥ २९ ॥ प्रचंड वाते वाडेंकोडें । उन्मळोनी मेरु धरे पडे । हळाहळ विष प्राशितां गाढें । शंका शकर पाविजे! ॥ २० ॥ तैसिया- परी महाराया! । किम्थ चिंता करिसी वांया; | मत्पुरुषार्थ, विक्रमी बाह्या । जा- णोनी नेणें कां होसी? ॥ २१ ॥ हेंही असो; त्रिभुवनप्रभू । विजयश्रीचा सो- ठीं संभू । बिराटतरूचा कोमळ कोंभू । मायारंभ जेथूनी; ॥ ३२॥ आनंदाचे आनंदवन । विक्रमाचें ठेवणें पूरणे । ऐश्वर्याचे शोभायतन । जनार्दन विश्वात्मा; | २२ ॥ स्वयंभु, शंभु, आराध्यमूती । निगमागमा नथे व्यक्ती । सहत्नमुखें वर्णितां कीती । अंत अनंता असाध्य; ॥ २४ ॥ कषिमुनि देव भंघवा । विनीत पदीं भोगिती विभवा । तो रमाधव सारथी देवां ! । रक्षक रथी माझिया ॥३५॥ असतां, कायसी जया वाणी ? । किम्थ चिंता अंतःकरणी : । मज वेगळें फोडितां कदनीं । पर्याप्त भीम द्रोणीते. | ३६ ॥ सालयकीप्रताप ब्ृहद्वानू । अभिमन्यू नुरी वीरांचे भानू । ज्यांचिया विक्रमा तेजिष्ट भानू । साम्य नये; नरेंद्रा! ॥ २७ ॥ माद्रीसुतादि बळिष्ठ भूप । देखोनी काळ पावे ताप । धृष्ट्युम्र क्षयाभिरोप । द्रोणनिधना प्रदीप्त, ॥ १८ ॥ मी तव निकरें ८-2 टना य जमनी (पली १, द्रोग, २. मयादा, प्रतिष्ठा.३. पेटी. मागे अ० १, ऑ० १४४, पहा. ४. पर्वत. ५ इंद्राचा वज्र. ६. पोडून, भाजून, ७. बाहु, भुजदंड. ८. अज्ञान, ९.शेषाला. १०, इंद्र, ११. धर्मराजा ! १२. कमतरता, न्यून. १२. भीम द्रोणाला पुरे पडेसा आहे. १४. भान, बुद्धि किंबा तेज, १५, प्रल्याश्नीचें रोप (स्बालस्वरूप), २ भध्याय] महांभारत. २१ द्रोणाचार्य । सहसा युद्ध न करीं, राया ! । प्राणांतींही न मारी तया । पांडु, तूं, तेवीं मज द्वोण. ॥३९ ॥ ईश्वर गुरु द्विधा व्यक्ती । नाहीं नाही, अवनी- पती! । द्वौणीहेन ठालनप्रीती । करूनी विद्या आर्पिल्या. ॥ ४० ॥ माझिया विक्रमें तोप त्यातें । आनंदसमुद्र पावे भरतें । नयन झांकी देखोनी मातें । दृष्टी लांगेळ म्हणोनी. ॥ ४१ ॥ लातें करितां आन बुद्धी । केवीं पुढारे पाय संधी ? | जसा भ्रमर खोहवादी । मरोनी पद्मा संरक्षी. || ४२॥ ना ते पक्षिणी आत्मज बाळां । रक्षितां वश्य पारध्या काळा । कीं दुग्धीं स्पाशितां अग्निज्वाळा । जळोनी पाणी यया रक्षी. ॥ ४२ ॥ तेसिया परी धर्मराया! । अधर्म न शिवे माझी काया । परी जयश्री तुझिया बाह्या । कृष्णाश्रयें निश्चय. | ४४ ॥ पार्थमुखघनगर्जना । भूपमयूर नाचती रणा । वाद्य, किंकाट, घोष, गर्जना, । करूनी युद्धा लोटले. ॥ ४५ ॥ पर्वत पर्वता आदळती । कीं सागर सागरां फुपाटती । ना ते सिंह केसरी झेंपावती । तेवीं युद्धा तगटले. | ४६ ॥ पदाति वीर पदातिया । अश्वारूढ अश्वारिया । हस्तिंपा हस्तीप ताडिती राया ! । रथी रथिया निघातें. ॥ ४७ ॥ द्रोणें रक्षिठी न भंगे चमू । तेसाच फाल्गुन न पवे श्रमू । कण पुरुषार्थ महाभीमू । रणमूर्भी लोटला. ॥ ४८ ॥ शार वर्षोनी तीक्ष्णधारी । बुजोनी सेना काढिली समरी । द्रोणाचार्य प्रतापगिरी । सेना- अप्रीं शिरकला. || ४९ ॥ प्रळयघनाची तीत्र वृष्टी । तेशा मोकलिल्या बाण- कोटी । दुःसह मानोनी जगजेठी । थृष्टयुम्न थडकला. ॥ ५० ॥ येरयेरां संघट्टणी । बाणीं भरली पूणे अवनी । आहाळोनियां वासरमणी । पडा पाहे तळातें. ॥ ५१ ॥ क्रोधारूढ द्रोणाचाय । जाणों ग्रीष्मींचा दीप्त सूर्य । ना तो बसंती वणवावर्य । जाळी तृणा ज्यापरी. ॥ ५२॥ त्रोधें प्रदीप्त अनळ । शरौघमाळा स्फुलिंगमाळ । [वीरगिरींचे कराया हकळ] । बज्ञापरी उसळती. ॥ ५२३ ॥ भयचकित पांडवसेना । निरुत्साह अर्दितमना । चाप चिकीर्ष पुनःपुनः: | काळ- मेघासारिखें. | ५४ ॥ पदाति, वाजि, वारण, रथी, । खिळोनी बाणीं, पाडिले क्षिती । जाणों शिळापृष्टी प्रेतापक्षिति । तेवीं वृष्टी शारांची. ॥ ५५ ॥ अमित "०८-0० 000०00 १. दोन निरनिराळ्या मूर्ती. २. अश्वत्थाम्यापेक्षां ज्यास्त. २. लढण्याच्या प्रसंगी, आणी- बाणीच्या वेळी. ४. भिडले, ५. माहुतास. ६. रणांगणाच्या अघाडीस. ७. भाजून, पोढून, ८. त्रस्तचित्ता, ९. प्रचंड किरणांचा वषोव, १०, पावती, दुगांदेवी. ११. रागाचा आवेश, २२ नरहरिकृत [ह्ोशपर्व क्रैव्यादमेळ उभयकूळ । बळ फुपाठ केण तुंबळ । वीरदृक्ष उन्मळती. ॥ ५८ ॥ कीं ते सैरखती ताम्रवर्णा । गज, अश्व, रथ, आवर्त गुणी । कवच- पद्म राजित किरणीं । शरोध नक्र तळपती. ॥ ५९ ॥ बीरंशीसीं केश सुंदर । तेची शेवाळ दाट घोर । मेदमांसकर्दम थोर । वाळू हस्ती जाण पां.॥ ६० | सपिच्छ रार मकराकृती । उसळोनी बळें उल्लाळ घेती । ढाळ कच्छप विरुळे कांती । घंटा देदुर अपार. | ६१ ॥ श्वापदगणांचे संघाट । क्षत्रसंन्यासी- पक्षी सुभट । पिशाच ब्रह्मराक्षस भट्ट । प्रयोगात सांगती. ॥ ६२ ॥ ऐसें रौद्ररण ककरा । भ्याडां भयनशीळ, वीरां तोष, । पाहोनी भूप वीरश्रीघोष । करुनी, पुढां लोटले. ॥ ६२ ॥ एकवटल्या चमू दोन्ही । जाणों संगर्मी एकत्र पाणी । कीं खंड वस्र जोडितां गुणी । एकत्र होय ज्यापरी. ॥ ६४ ॥ ऐसि- यापरी येरयेरां । वीर निकरें पेटले मारा । देद्दयुद्दाचा उबारा । रथी रथिया थडकले. || ६५ ॥ जेसी गंजिफांचीं पाने । टाकितां उचलीत विचक्षण । गांवगुंडीचे डाव मांडितां जाण । उचली गारुडी ज्यांपरी. || ६६ ॥ तयापरी महाराजा! । वीर वीरश्री पिटोनी भुजा । रणीं ढोटती विजयभाजा । पेणीवया आवडी. ॥ ६७ ॥ उसळोनी शकुनी होतां पुढां । सहदेव बांहोनी मेढी । शर वर्षोनी अशनिदाढा । अश्वसारथी मर्दिले. ॥ ६८ ॥ बिंशती धावोनी भीमसेना । वीस बाण आर्पिले वज्नमांना । न केपत उभा भीमराणा । मेष- थडके हेमाद्री. ॥ ६९ ॥ सक्रोध द्रोण प्रेरितां रथू । पुढां लोटला पांचाळ- रथू । परस्परें शी पंथू । बुजोनी व्योमा साघिले. | ७० || अद्भुत युद्ध दोघां जणां । जाहलें आश्चर्य देवगणा । भीम भीमपुरुषार्थराणा । अश्वसारथी मर्दिले. ॥ ७१ ॥ शाल्व घांबतां केवारा । नकुळें केलं औडबारा । युद्ध जाहलें दोघां वीरा | देवदेयांसारिखे, | ७२ ॥ नकुळ उसळे शरसंधानीं | घ्वजाश्वसूत पाडिळा धरणी । जसा खगेंद्र विशाळ फणी । त्रिखेडें करी चपेटं. | ७३ ॥ तैसिया [परी] पुरुषार्थ घन | करुनी शंख स्फुरिला श्रणें । काळयापरी फुपाटमान । कृपाचार्य उसळठा. ॥ ७४ ॥ धाबोनी पुढां धृष्टकेतू । सत्तर बाणी गौतम- सुतू | ताडिला शोभला मयूरकेतू । जेवीं सपिच्छ साजिरा. | ७५॥ न गणोनी कृपे उसण्याघाई । बाण सोडूनी भेदिले हृदयी । जाणो वारुळांत शिरकले कणा णा न -. *. राक्षससमूह, २. (नदीच्या) दोन्ही थडी (किनारे), २. नदी. ४. वीरांच्या मस्तकीं, ५. बेडूक. ९, दोऱ्याने शिवळें असतां. ७, कडाका, धामधूम. ८. मुठीचे खेळ, एकाचा गांबांतील मंत्री व फिरस्ता गारुडी यांचे झगडे. ९. वरावया. १०. धनुष्याची दोरी ओढून. ११. बजञासमान, १२.साहाय्याथ. १२.आडकाठी, १४,तीन तुकडे, १५. जोराने, आवेशानें. १६.अत्यंत तातडीने, २३ अध्याय] महाभारत, २२ अही । तेवीं वक्षीं रिघाले, ॥ ७६ ॥ सेनापती पाचाळराज । लोटला सुरश- र्मराजबीज । शर वर्षोनी तेजःपुंज । पांचाळासंहें ताडिळा. ॥ ७७ ॥ येरू प्रज्बळोनी क्रोधराशी । तोमर ताडिला जानुदेशीं । जसी डळमळी पादपासी । भागधडक नसतां. ॥ ७८ ॥ वैकर्तन विक्रमी क्ण । महाप्रतापी जैसा अम । पुढारतां मत्स्य पांचाळ जाण । तंगटते जाहले निघाता. ॥ ७९ || अद्भुत युद्ध तये काळीं । तीव्र माजली रणधुमाळी । कण प्रतापाचा 'हेळी । आच्छादिलें तयातें. ॥ ८० ॥ शिखंडीवीर रिखेंडीत्राणं । उसळतां भगदत्त रोषं पूर्ण । आडवोनी बिधिळे बाण । काळदंडासारिखे. ॥ ८१ ॥ येरें हांसोनी शरदृष्टी । स्यंदन भंगिला उठाउठी । भगदत्तराज जगजेठी । भंगिता जाहला तयातें. ॥ ८२ ॥ घटोत्कच राक्षसंद्र । याते अलंबु थडके रुद्र । उभयतां वीर बळ- समुद्र । मायामयी पुरुषार्थी. | ८३२ ॥ गजेद्रनक्राची धुमाळी । पूर्वी जाली जैसी जळीं । आश्चये बीर उभयतां दळीं । चोज मानिती मानसे. ॥ ८४ | लक्ष्मण क्षैत्रदेव । युद्धा मिनळे लघुलाघव । जसे हिरण्यकऱ्यप रमाधव । पूर्वी युद्धा मिनळे. || ८५ ॥ राजनंदन पौरव नामा । पुढारतां अम्निप्रतिमा । सोभद्रवीर प्रतापगरिमा । ठोटनी शरा वर्षेला. ॥ ८६ ॥ येरे वाहोनी चाप प्रौढी । बाण सोडिले अग्निधाडी । सौभद्रसंधाने देशधडी । करुनी क्षणे टाकिले. | ८७ ॥ अमभिमन्युवीर क्ोधानळीं । तीक्ष्ण वर्षोनी बाणजाळीं । घ्वजच्छत्रचाप पाडिलें तळीं । वृक्षशाखेसारिखे. || ८८ ॥ क्रोधे प्रदीप्त अभ्नि- शिखा । तैद्या पौर॒ सांडी उल्का । सप्त नाराच स्क्मरेखा । सूताशवबळें ताडिळे. ॥ ८९ ॥ पावक क्षोभे शिपितां घृत । कीं सिंह सुसाटे लागतां क्षत । ना तो फणिवर लागतां हस्त । प्राहकही प्राणाचा; ॥ ९० ॥ तैसा सोभद्र क्रोधवधन | बाण सजला धनुष्य घन । धारामुखीं डळमळी अग्न । स्फुलिंगकण विखुरले. ॥ ९१ ॥ जाणों शेमने प्रेरिळा दूतू । तैसा उठिला सुसाट बातू । वीर दचकले संम्रामधूर्तू । निवारूं भूप विसरला. || ९२ ॥ कृतवर्मी कुशळ- हस्ती । बाणद्दय सोडूनी निगुती । भंगोनी शरकोदंड क्षिति । खंडूनी धरे पाडिला. ॥ ९३ ॥ चापच्युत अभिमन्युवीर । क्रोधे पेटला वैश्वानर । वोढूनी खड्ड पुसोनी धार । टाकोनी उडी धांवला. ॥ ९४ ॥ जैसा केसरी वारणावरी । 'चपेट करी क्रोधलहरी । तैसा सौभद्र उडूनी शिरीं । रथापुरी बैसला १. झाडास. हत्तीची थडक. २. भिडते. ४ सूर्य. ५. मोराप्रमाणे डोलानें व त्वेषाने ६. घुडगूस, दांडगाई, ७. क्षत्रदेव हा शिखंडीचा मुलगा. ह्यास दुर्योधनपुत्र लक्ष्मण याने मारिले ८, बाण, ९, यमाने, २४ नरहरिकृत [द्रोशपव ॥ ९५ ॥ नखाग्रधात खद्ठधारा । ताडुनी सारथी केला पुरा । पुढां शिरकोनी राजेश्वरा! । भूप केशीं कवळिला. ॥९६॥ अंतकदूत मृत्युकाळीं । शिखा कव- ळोनी आसुडी बळी । कीं कंसचूडा बनमाळी । धरुनी पाडी तळातें. । ॥ ९७ ॥ तयापरी वीरंगुंठी । धरूनी भाफळी भूतळवटीं । प्राणपंचकीं उठा- उठी । पितृग्रृह वरियेलें. ॥ ९८ ॥ 'अहा' कार कौरबमेळीं । दुःसह मानिलें वरीरी सकळी । सेंभ्वराज उसळोनी दळीं । बाणजाळीं वर्षेला. ॥ ९९ | अभिमन्युवीर तेजिष्ट हिरा । शर खंडुनी खड्डधारा । अश्वसारथी धांबोनी त्वरा । कृतांतघरा धाडिलें. ॥ १०० ॥ जयद्रथें टाकोनी उडी । चर्म खड कर्षिळें प्राढी । धांबतां रोषें बहु तांतडी । सौभद्र त्याते थडकला. ॥ १०१ ॥ येरयेरां ताडिती घाव । गती विंगती लघुलाघव । थरकसरक विद्याविभव । 'चोजकर सुरांते. ॥ १०२ ॥ अजुनासमान आजुंनी । टाळोनी घाव घातला मूर्भी । चांचरी जातां सांभाळुनी । सोभडातें ताडिले. ॥ १०३ ॥ शरभ ठारभांची कव । कीं गंडमेरवा गंडमेरव । ना ते मृगेद्री मृगेद्रा हव । चपेट तेवी दोघांतें. ॥ १०४ ॥ रणरंगधीर पार्थसुत । खद्दचर्म केला भस्मीभूत । क्रोधे प्रदीप्त जयद्रथ । रौक्ती रोषें टाकिली, ॥ १०५ ॥ जाणां कृतांताची भगिनी । कीं ते खगेद्रेअरीची जननी । तेजे दिशा डेवरिल्या गुणीं । लक्षिटी चक्षीं सो- भद्रे. | १०६ ॥ ताडुनी शस्त्र दोहींकडे । करुनी टाकिले भूमी गाढे । जाणां खगेंद्रपाणी फडे । खंडतां मही उतरले. | १०७ ॥ “भला भला' इहीं शब्दी । स्तवोनी लोटली वीरेमांदी । बिराट, द्रोपद गजस्कंदीं, । भीमसेन, सायकी; ॥ १०८ ॥ धृष्टकेतु, शिखंडी, युविष्टिर, । केकय, पार्पद, माद्रीकुमर, । द्वोपद्रीनंदन, भैेमी, वीर । सहसा ठोटठे. ॥ १०९ ॥ कौरववीरांची महादाटी । भीमसेना आवेशकोटी । गदा वाहोनी मुष्टी । वीरांमाजी शिर- कला. ॥ ११० ॥ प्रतिबिंब न साहे केसरी ॥ कीं खजाती गजा गज वैरी । ना ते द्विज द्विजांची थोरी । साहों न सकती ज्यापरी; | १११ ॥ तैसा भी- माचा उत्कप । न साहोनी करून रोष । गदा पडताळोनी नरेश । शल्य- राजा धावला. ॥ ११२ ॥ गिरिवज़ाची थडक | तेसे आदळले एकमेक । घाब घालिती त्राणें अचूक । यमसदना न्याव्या. ॥ ११३ ॥ गदा मंडळें उडे रश म मक या ओज ्ब्डअयरआ्ाळाययाकाायाालाी णा 000११५0११५ लट लट १. वीराची शेंडी. (गुंठी-्जुचडा,) २. ढाल, ३. अभिमन्यु. ४. घेरी, चक्र. ५. पकड, डावपेच. ६. सिंहासिंद्दाची लढाइ. ७. अस्ञ्विशेष.८. सपाची आई. ९. झांकल्या. १०.बीरसमूइ. ११. इ. स. १७८० च्या सुमारास आपल्या समाजांत व राज्यांत किती फाटाफूट झाली होती हे द्या दृष्टांतावरून सुस्पष्ट होते. २ अध्याय] महाभारत. २५ पिव्छबाणी । थरकसरक फेरे गगनीं । घार्ये घाव टाळोनी झणी । येरयेरां ताडिती. ॥ ११४ ॥ सर्वांग जाहलें रुधिरमय । न कंपत ताडिती, वांठिती जय । जयाते जैसी पडती सोय । निकरें गदा हाणिती. ॥ ११५ ॥ तव येउनी पडती मही । पुन्हा झगटती शोर्ये पाहीं । फ़ृत्कारिती जैसे अही । टाकिती उल्का विषाच्या. | ११६ ॥ तरुण वृषभांची जुंझारी । एकमेकां सारिती खुरी । सवोग क्षते प्रर्ण रुधिरीं । परी न सरती ज्यापरी. ॥ ११७ ॥ भीम- सेन प्रतापराक्वी । गदा वोपिली भूपश्रीसीं । चांचरी येउनी, धरेसी । स्पर्शेता जाहला महींद्र. | ११८ ॥ रोषें द्रोण वाँहोनी मेढा । रणांगणीं लोटला पुढा । बाणीं शिरांचा जाळा सडा । रांगोळ्या शवें अपार. ॥ ११९ ॥ उठा- वळे पांडवभार । क्रोधाणवा भरते सैर॑। शरलाटा उसळती क्र । भंगावया द्रोणातं. ॥ १२० ॥ इंद्रसमरीं बळीपाठीं । निबिड दानवांची जशी मिठी । कीं राधवयुद्धी रावणनिकटीं । राक्षसथाटी अपार. ॥ १२१ ॥ तैसियापरी द्रोणामागे । मिनठीं वीरांची महादांगें । जैसें अधमीस अधे । पाठीलाग न सोडी. ॥ १२२ ॥ असो; द्रोण क्रोधानळीं । थडकोनी वर्षे बाणजाळीं । वीर बीर आणिठे तळीं । रोप धर्मा नावरे. | १२२ ॥ र्थ लोटूनी सेनेसहित । अपिले बाण गुरूतें शत । येरू न कंपत हर्षयुक्त । खंडी धनुष्य हातींचे ॥ १२४ ॥ चक्ररक्षक राजनंदनीं । द्रोणाचार्य पूजिला बाणी । गुरुवर्य प्रतापाचा तरणी । विगत केलें तयांते. ॥ १२५ ॥ सेना भ्रष्ट विगतदश्या । पाहोनी वीर लोटले तोषा । बाणजाळीं भरल्या दिशा । मार्ग मार्गणा दिसेना. ॥ १२६ ॥ एकेची वेळीं सर्वही वीर । द्वोणाचायो करिती प्रहार । सूर्यगणित शिखंडीवीर । अपी बाण द्वोणातें. ॥ १२७ ॥ दरग्रीवनेत्रांच्या गणना । उत्तमौजा ताडी प्रभिनन बाणां । इंद्रियद्विगुणशिववदना । नकुळें शरा वि- घिलें. | १२८ ॥ अहषिसंख्या सहदेव वीर । आर्पिता जाहला बाण घोर । स्वामिभुजांचे द्विगुण रर । धर्गराजे विधिळे. ॥ १२९ ॥ द्वौपदीनंदन सिंह तरुण । गणसंख्या अपिठे बाण । सायकी वीर हुताशन । नक्षत्रगणना समपी. ॥ १३० ॥ मत्सयराज शइंकरभुजा-। गणित वोपी बाण बोजा । जेसा अशनी न गणी विजा-। वृष्टी करितां पामर्थ्य, ॥ १२१ ॥ १. ससाण्यासारखी. २. सपे. ३. धनुष्याची दोरी ताणून. ४. स्वैर, यथेच्छ. ५. गदी. ६. मोठीं अरण्ये. दांग-तवन, अरण्य. ७. पार्पे.८.बाणास. ९. बारा. १०. वीस. ११. १०२५२५५ शंभर. १२. सात. १२३. कातिकस्वामीच्या हातांच्या दुप्पट, चोवीस, १४. सहा. १५. सत्तावीस '१६,. दह्वा किंवा अठरा तड २६ नरहरिकृत [होगपवे तयापरी शरसंधान । बारुनी द्रोण विधिला बाण । चतुरंग सेना खिळोनी घन । धरा शाबें भरियेली. ॥ १२२ ॥ गुरुवर्य पेटला महामारी । कोण्ही समोर नये समरी । युगांतकाळ भाविला वीरीं । धर्म ओघें धडकळा. ॥ १३३ ॥ सिंह चपेट करी वारणा । तैसें उसळोनी ताडिला बाणा । द्रोण प्रतापी बीरराणा । कुशळास्रप्रेणीं. ॥ १२४ ॥ लघु- लाघव नैतपर्वणी । तीक्ष्ण शर सोडुनी झणी । रँथांग भेदूनियां गुणी । नीर्ड- भरणीं पाडिले. ॥ १३५ ॥ धरा आततां युधिष्ठिरें । वीर लोटले महा नि- करें । मार्ग रोधिला शारांच्या परं । धंजो कृतांत सरेना. ॥ १३६ ॥ विराट, द्रुपद, केकय, कृत,। साकी, शिबी, व्याप्रदत्त, । सिंहसेन आणि पांचा- ळसुत । वीर अनेक विंधिती. ॥ १३७ ॥ सहल्तावधी शरसंधान । द्रोणा- चायी ताडिती बाण । येरें वारोनी सिंहसेन । सकुंडलळ शिर उडविले. ॥ १३८ ॥ व्याभ्रदत्त व्याप्रसरी । ताडुनी पाडिला धरेवरी । बीर सर्व त्रा- सिले समरी । जे आर्जक्य काळातें. ॥ १२९ ॥ किलकिलाट तये समयीं । घोर माजला शाब्द मही । कौरव नाचती पिटोनी बाही । कार्य साधले म्ह- णोनी. ॥ १४० ॥ वदती, 'द्रोणें सत्यपणू । केला, गवसिला कुरुनंदनू । बि- जयी जाहला प्रतापभानू । द्रोणाचार्य गुरुबर्य'. ॥ १४१ ॥ पांडवदळीं 'हा! हा !'कारू । 'मुंगीनें ग्रासिठा' म्हणती 'भेरू । कीं कुक्कुट शोषिला सागरू । अग्नि पतंगे प्राशिला; ॥ १४२ ॥ ना तो हिमाल्यासी उकाडा । सूर्य जाहला हिंमा वँरपडा । वृर्के धांवतां पसरूनी दाढा । काळ भर्ये पळाला.' | १४३ ॥ ऐशा तकोच्या उतरडी । उतरती चढविती नानाप्रोढी । द्रोणशरांची मिठी गाढी । जीवोदार सर्वही. ॥ १४४ ॥ तब आनददुंदुर्मिजामात । सखा क्षीराब्धिसुताकांत । धनुर्धरांमाजी रणपंडित । जाणों भार्गव दुसरा. ॥१४५॥ काळखंज आंतुरबळी । वधोनी, तोषला व्वंद्रमोळी । बिजया बाह्या सर्वकाळी । ऑरोग्य अभि ज्यासंगे; ॥ १४६ ॥ तो गांडीवधन्वा बिजयरथू । देखतां, १. हृत्तीस, २. बांकदार. २. चाक. ४. रथाच्या गाभाऱ्यांत. ५. स्प्शेतां. ६. (त्या बाणांच्या जुंबाडांत) घुसण्याला प्रत्यक्ष काळही पुढे पाऊल घेश्ना. ७. बर्फात गुरफटलेला, बफीत सांपडलेला. ८. वसुदेवाचा जामात (अजुन). ९. लक्ष्मीकांत (कृष्ण), १०. बलाढ्य. ११, श्रेतकी नामक एका प्रख्यात राजानें असंख्य यज्ञ केले. ह्या यज्ञांत भनेक बर्षे प्रतधारा सेवन केल्यामुळें अश्नीस जाड्य आलें ब तो अगदीं निस्तेज झाला. ब्याधिनिसुक्त होण्यास काय उपाय करावा, हें विचारण्यासाठी अभि जह्मदेवाकडे गेला, तेव्हां अह्मदेवाने “क्ञांडव वन भक्षण करून अश्नीनें आपठें जाड्य निरस्त करावे असा उपाय सांगितळा. पण तें वन इंद्रक्षित अस- ३ अन्याय] महाभारत. २७ जाहला भ्कस्मातू । वीरां उत्सवो, भर्याचा वातू । निमोनी, हर्षे नाचती, ॥ १४७ ॥ जैसे शरपंजरी कपी पडले । ते द्रोणाद्रिकीळें जिवंत जाहले । अब्धि मथितां विषे आहाळले । देखोनी सुधा टवटवी; ॥ १४८॥ वीं तो दिनमणी पूर्वे कळा । पसरतां, हर्षे पद्मिणी उज्ज्वळा । ना तें इंदुमंडळ देखतां डोळां । चातक तोषे ज्यापरी. ॥ १४९ ॥ तैसा उल्हास तये काळीं । होतां पावला किरीर्टेमाळी । वीर मर्दिळे बाणजाळीं । शाबांच्या पौळी अपार. ॥ १५० ॥ रक्तकदीची खळखळाट । उसळोनी समुद्रा पुसे वाट । रौद्र र- णाची सांगतां गोष्ट । अंगा शाहारें येतसे. ॥ १५१ ॥ प्रमिन्नद्रिप खंडमुंड । पडिले बीभत्स, ताडिती सोंड । हेम तुकितां मोल गाढ । अमित वारू विखु- रले. ॥ १५२ ॥ कुडलें मंडित शिरिसिसाळें । जाणो शोभती रातोत्पळें । वीरबाहुभूषणें कीळें । हिणाबिती प्रहांते. | १५१ ॥ करुनी चमूचा गौख । धडकला जेथें द्रोणराव । हस्तक्रिया लघुलाघव | बाणीं व्योमा आच्छादिलें. ॥ १५४ ॥ देश दिशा व्यापिल्या शरीं । निबिड अंधार पडला समरी । वीर- संज्ञा हरपली पुरी । कोण्ही कोण्हा धरीना. ॥ १५५ ॥ बिगतपुरुषार्थ वीर- मांदी । निघोनी गेली जयाची बुद्धी । भूप निघाले मागिळे पदी । सांभाळोनी आपणा. ॥ १५६ ॥ पांडवचमू आल्हाद थोर । दुंदुभी पिटोनी गाजती तुरें । रथ खीकारोनी युधिष्ठिरें । चाप पाणी क्षिठें. | १५७ ॥ केतिवदनीं रवी पडिला । तो दानप्रवाहें मुक्त जाहला । कीं शक्तीने लक्ष्मण प्रासिला । उेग- ळिला वढी मारती. ॥ १५८ ॥ तयापरी अरिष्टशांती । विजयी जाहला सु- भद्रापती । तंव अस्ता पावला गभस्ती | माघारला गुरुवये. ॥ १५९ ॥ धर्म- राज हर्षवर्धन । आवरूनि युद्ध, आक्रमी सदन । शिबिरा पावोनी उभय ह्यामुळें अम्नीस दुष्पाप्य होते-यामुळें अशनि अजुंनास शरण गेला व अजुंनाच्या साहाय्यानें, इंद्र युद्धास आला असतां, त्याचा प्रतीकार करून, तं वन पंधरा दिवस यथेच्छ भक्षण करून व्याधिनिमुक्त झाला-अश्ली कथा आहे. (पुक्तेश्र-आदिपव-अ० ४९ पहा.) १. द्रोणगिरीच्या तेजाने. २. पोळले. ३. येथे “चकोर* असा पाठ असावयास पाहिजे. कारण चकोर व चंद्र यांचे कबिसमयांत सख्य आहे, परंतु चातक व चंद्र यांचें नाहीं. तथापि हीच चूक मोरोपंतांनींही निदान दोन ठिकाणीं तरी केली आहे. (१) नंद महाभाग जसा चातक चन्द्रा तसा जया सेवीं । (हरिवंश १२॥१). (२) टकमक पहांत होते प्रभुमुखचंद्राकडेचि चातकसे. । (विराटपर्व ७९८). ४. किरीटी, अजुन. ५. थर, ढीग, राशी. ६.शिरऱसिसाळेंन्मस्तक. ७.जय मिळविण्याची वकक ८. केतू नामक गहाच्या तोंडांत. ९. बाहेर काढिला. १०, संजीवनी नांवाच्या वेलीच्या योगाने, २्टॅ नरहरिकृत . [द्रोणपर्य सेन्य । विश्रामळें विश्रामी. | १६० ॥ प्रथम दिवसाचा वृत्तांत । जाला क- थिला संकलित । पुढील कथेचा चरितार्थ । सजञनीं पान करावें. ॥ १६१ ॥ श्रीगुरुभीमराजजल्धर । कृपास्वात्युदक वाक्कदळीभार । करपरनरहरीमोरे- श्वर । कथासुगंध अर्पितू. ॥ १६२ ॥ अध्याय 'चवथा. व्यासकृपेचें नेदनवन । वक्तयांमाजी शिरोरत्न । चातुर्यसिधु गुणनिधान | सृष्टी दृष्टी देखणा; ॥ १ ॥ तो सेजय म्हणे, पवित्र भूपा! । त्रिशतकर- वेश्या (१) कुळदीपा! । पुढील प्रसंग ऐक बापा! । शातपुत्रांच्या निवाडे. ॥ २ ॥ वाहनें लावोनी विश्रामा । द्रोण पातला राजधामा । सन्मानुनी द्विजसत्तमा । उत्तमासनीं पूजिलें. ॥ ३ ॥ भूपवृंद सभासदनीं । सहित आप्त- बंधुश्रेणी । द्रोणाचार्य गो्यता बोणी । बोलता जाहला कुरूते. ॥ ४ ॥ म्हणे, “दुर्योधना ! रेश्वयनिधी! । आजी धर्म धरिला होता युद्धी । परी फाल्गुन पातला तये संधी । काळचक्रासारिखा. ॥ ५ ॥ जेसी खगेंद्राची पडतां उडी | फर्णीद्रसेना देशधडी । ना ते अनंगाची पडतां घाडी । तपाच्या कोडी ठढांस- ळती. ॥ ६॥ कीं तों भागवाचें येतां ठाणें । भूप लंघिती दिशांची रानें । ना तो सबळ क्रोध वर्ततां त्राणें । बुडे विवेकसमुद्री. ॥ ७ ॥ तयापरी वीर अजुन । भंगी सैन्य न लगतां क्षण । महाप्रतापी विक्रमी धन । युद्धी सुरेशा असाध्य. ॥ ८ ॥ म्यां तव तूते केळा नेमू । नसतां पार्थ धरीन धर्म । तो तंब पावला होता क्रमू । परी फाल्युने भंगिळा. || ९ ॥ आतां तरी राजया ! समरी । फोडुनी पार्थ नेइजे दुरी । वीरविक्रमे तुझ्या भारी । निर्वीरधरा मज वाटे. ॥१०॥ द्रोणमुखींची ऐकोनी वाणी । भूप खळबळे अंतःकरणी । श्ोयसमुद्रा भरते दुंणी । क्रोवळाटा उसळले. ॥११॥ जैसा सिंह उफाळोनी बाहे । फोडुनी रव उभा राहे । तेसा त्रिगती क्रोध न साहे । [गंभीरबाणी अनुवादे.]|| १२॥ जुंशार जाहला जरी एडका । गजा परी सारील थडका १ । हेमंतीं शीताचा कडाका । बाधा बाधिजे रवीतें 2 ॥ १३ ॥ बृश्चिकनांगी तीक्ष्ण विष । कुलि- शधारा पावे नाश? | कीं दर्दुराचा [श्रवुनी घोष] । दामिनी पळे माघारी ? ॥ १४ ॥ तयापरी न पबोनी भया । युद्धा करीन विजयी बाह्या । मत्पुरुषार्थ १. येथें मूळांतील सोळावा अध्याय संपतो. २. दविजनरेष्ठास (द्रोणाचायीसो, इ , श्रेणीसजमाव, तांडा, ४. माधुयंयुक्त वाणीने. ५. जोरानें, आवेशाने. ६. अगाध, अलोट, ७, दुप्पट. ८, मारका, ब्राका टक्कर देणारा. |